साहेब आपण किती सुरेख, रेखीव जिवंत उदाहरण,मार्मिक,विश्लेषण, अभ्यासपूर्ण लेख, माहिती,आपण नेहमी कोणती ही,भिड भाड, न ठेवता,सरळ कोणालाही, न भिता सडेतोड मांडणी करततात याबद्दल आपले आभार मानतो तसेच आपल्याला धन्यवाद देतो साहेब
विरोधी पक्षांना जनता मतदान करत नाही आणि यांचा राग EVM वर. I. N. D. I. Alliance चे खासदार 80 च्या वर निवडून यायची शक्यता नाही आणि काँग्रेस चे 35 च्या वर नाही.
@@rajendradhavalikar1388 अगदि बरौबर भाऊ....,पण या राहुल गांधी समर्थकांना कोण सांगेल..आपल्या मराठीत म्हण आहे ना....नाचता येईना आंगण वाकडे....अशी यांची गत आहे...
@@SanatanHindu33 आहो दादा निवडणूक आयोगाने तर यांना चॅलेज केल आहे विरोधी पक्षांना आमचा समोर हँक करून दाखवा अस...पण पुढे एक हि यत नाहि यावरून हे सिध्द होत.....नाचता येत नाहि म्हणतात आंगन वाकड ....
@@rajendradhavalikar1388 Pulwama and furgical strike se 31.5% se 37% karwaya Nahi toh demonetization, Swiss Bank Black money, 15 lakh per person, 2 cr rojgar par yr, daud ko ghasit ke layenge, Nirav and Lalit Modi, Mallya ki wajah se 27% votes milne wale thhe
@@dhanashri1854 जो भाजप चा विरोधक आहे, तो अशीच बोंब मारणार. या प्रभाकर च्या इतिहासाचा शोध घे, म्हणजे कळेल. एक नंबरचा हरामी समाजवादी आहे. भाजप ला व्यवस्थित बहुमत मिळाल्यावर, पोखरकर या हरामी ची मुलाखत घेईल का ?
जेव्हा या वयातील सर्व ज्येष्ठ नागरीक हिंदूत्व , मंदीरं , श्री राम लल्ला यात गुंग असताना डॅा. परकला प्रभाकर हे बेरोजगार , मिडीया , सामाजिक परीस्थिती या बद्दल बोलत आहेत हे विशेष आश्वासक
आत्ताच्या तरुण पिढीने निर्णय घेतलेत काँग्रेसनं त्याचं समर्थन करून काँग्रेसला मतदान करावे इंडिया आघाडीला करावे नाहीतर इंडियन आर्मी मध्ये मुलांना चार वर्षा करताच नोकरी राहील आणि पूर्ण आर्मी अदानी अंबानी यांच्या हातात जाईल त्यामुळे तरुणांना विचार करा मतदान करताना
@@varshajoshi651 जोशी मॅडम आशिकी महिला तुमच्यातील लोक मोठमोठ्या पदावर आहेत म्हणजे काय सगळी लोकं सामान्य माणसांचा विचार करा भिकारी लागायचे धंदे आहेत तुम्ही पुण्यात राहून मोठ्या अपारमेंट मोठ्या बंगल्यात राहत असाल ओपन सामान्य गरीब विदर्भ मराठवाडा या भागात काही लोकांना पाणी प्यायला नाही आणि तोंडाच्या वाफा सोडून देश महासत्ता होण्याची स्वप्न बघून तुम्ही त्यात गुंग होता सातारा जिल्ह्यात सखदेव मध्ये अडीच तीन किलोमीटर डोंगरावर चालत जावं लागतं पण अजून रस्ता नाही तिथे लाईट नाही गुगल तोंडाला अशक्य असं बोलू नका सामान्य लोकांचा विचार करा
@@varshajoshi651this is not for joshi, despandr, kulkarni, lele, damle, godbole...for them modi, money, power, RSS and m hatred, facism is important than country.
कुळकर्णी 6896 तु मोदी च्या घाणेरड्या विचार सरणीचा तु पक्का मोदी भक्त आहेस आर एस एस चा माणूस स्वातीची चामडी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेस ही तुमची पुर्वापार करत असलेली कपट नीती आहे.
आगदी सत्य मांडले आहेत आता तरी जनतेने ज्ञानी होणे गरजेचे आहे व कांग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षातील उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून विजयी करावे व संविधान व लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे अशी भारतीय जनतेला कळकळीची विनंती सर्व भारतीयांना करीत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान जय भारत
@@SUBHASHSARNOBATतुमच्या सारखे महाराष्ट्रातील लोक सर्वकाही धर्माच्या नावाखाली गुजरात साठी देऊन टाकायला तयार आहेत सर्व मोठे मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून घेऊन गेले डायमंड मार्केट वाल्यां साठी बुलेट ट्रेन आपल्या येणाऱ्या पिढीला भिकेला लावण्याचे पुण्यकर्म आपण सगळेच करत आहोत 106 हुतात्मा शहीद झाले मुंबई साठी ती पण हळूहळू अडाणी अंबानी यांच्या ताब्यात दिली जात आहे धारावी फक्त एक जिवंत उदाहरण आहे बीजेपी ला पाठिंबा देऊन महाराष्ट्राला कंगाल बनवा फार छान हिच मुंबई गुजरात्यांना पाहिजे होती म्हणून मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्रातील जनते वर गोळ्या झाडल्या आणि 106 मराठी बांधव मारले पण आपण तो विचार करू नका फक्त मोदी आणि गुजरातींना सपोर्ट करा
आपल्यासारख्या पुरोगामी आणि बदल अपेक्षित असणाऱ्या सर्वांना वाटते आहे की सत्ताबदल झाला पाहिजे, पण भाजपा कडे असणारे पैसे निवडून आलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याला अक्षरशः विकत घेतात हे देखील वास्तव आहे.
जर बिजेपी निवडुन आली तर लोकशाही संपून हुकुमशाही चे दिवस येतील.अतिशय भयान परिस्थितीला सामोरे जावे लागेल तेव्हा तमाम लोकशाही प्रेमी, संविधान प्रेमी भारत वासियांनी डॉ. परकला साहेबांचे विचार गंभीर घ्यावे हिच अपेक्षा. जय संविधान जयभारत
देश के सभी यूवा छात्र एव किसान भाइयो के लिए महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिया सर Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान सर🚩🌾🙏
प्रभाकर साहब आप इतना अच्छा विश्लेषण करके और बहोतही अभ्यासपुर्वक हमे बता रहे है ,अच्छी बात हे और हंम भी समज रहे है.लेकीन क्या आप आपकी सौभ्यवतीसे क्या ये सब समजा सकते है ? और अभी तक क्यों नही समजाया ?
प्रत्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री यांचे पती स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता बोलत आहे हेच आपल्या देशाचे सत्व आहे. असा एकही माणूस असेपर्यंत या देशाला भीती नाही. काँग्रेस पक्ष अजूनही कोम्यात आहे हे खरेच दुष्चिन्ह आहे. एव्हाना काँग्रेस पक्षाने पूर्ण देश भर सभा, पदयात्रा याने वातावरण तयार करायला हवे. वंदे मातरम् , भारत माता की जय.
खरं तर यांचा पराभव 2019 च्या निवडणुकीतच झालं असता. तेव्हाही यांच्यामुळे जनता खूप त्रासली होती पण पुलवामाच्या घटनेमुळे पुन्हा आणि तेही पाशवी बहुमताने निवडून आले.
Pakdyanna layki dakhvnara pm milala he deshach bhagya ahe...370 CAA NRC UCC ani 3 no chi arthvyavstha karne ya mudyanvar 2024 madhe punha ekda Modiji PM honar
डॉ परकला प्रभाकर यांचे मतावर मी सहमत आहे हा विडियो सर्व जनता पर्यंत पाठवा। देश जनता जाग्रत व्हा। बीजेपी मुक्त भारत बनाऐ। मोदी हटाओ देश बचाओ संविधान बचाओ तानाशाही हटाओ लोकतंत्र बचाओ ईवीएम हटाओ बैलट ने मतदान व्हावे मतदान सुप्रीम कोर्ट द्वारा होना चाहिए। सुप्रीम कोर्ट ला सोबत रहावे हिच वेळ आहे देश वासियों जी। जय हिन्द जय भारत माता कि
Home Loan घेऊन अनेक तरुण इनकम टॅक्स वाचविणे , स्वतःची प्रगती करणे व बांधकाम व्यवसायाला उभारी देणे ही कामे करीत पण नवीन tax प्रणाली मध्ये होम लोन सकट अनेक रिबेट बंद करून तरुणाई ला मोठा धक्का दिला आहे याबद्दल कोणीही बोलत नाही
गेल्या 9 वर्षात जे झालं ते यांना समजलंच नाही, दिसलं नाही किंवा तसा प्रयत्न नाही केला. फक्त काही ठरावित मुद्यावर बोलणे सोपं आहे. सर्वांगीण मुद्दे पहिले तर हे खूपच तोकडे मुद्दे आहेत. तसहि विरोधी पक्ष पण मजबूत असावा असं माझं मत आहे, त्यामुळे हे विचार ठीक आहेत विरोधी पक्ष म्हणून. असा पंतप्रधान पुन्हा होणे नाही.
रवींद्र. पोखरकर. सर 🙏राम राम. सर. प्रभाकर. सर. यांनी परखड मत मांडल्या बद्दल त्यांचे. खुप खुप. धन्यवाद. सर. देशाची अर्थ मंत्री. निर्मला सीतारामन. यांचे पती असून सुद्धा. बिनधास्त बोलने याला खुप. हिम्मत लागते. व त्यांच्या हिम्मतीची कदर आज देशातील जनतेने केली पाहिजे आणि. मोदी. भाजपा च्या भुल थापा बळी न पडता खुप विचार करून मतदान करून देशाला हुकूमशाही कडे जाण्या पासुन वाचवलं पाहिजे. माझी देशातील जनतेला. तुमच्या अभिव्यक्ती चॅनल च्या मार्फत 🙏. विनंती आहे. की. मतदार राज्या जागा हो. सर मी ही मुलाखत काल रात्री पाहिली. आणि. माझ्या सर्व. हॉटसप ग्रुप पाठवली. जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे. जय भीम. जय. संविधान. 🙏
आता विचार करण्याची वेळ आली आहे... सामान्य माणसाने आता भाजपचे सरकार बदलावे. हा क्षण आपल्या सर्व भारतीयांसाठी आता किंवा कधीही न येणारा क्षण आहे. आपण सर्वांनी आपल्या भविष्याचा विचार करावा ही विनंती. विचार करण्याची वेळ आली आहे.
मत कोणाला द्यायचे हे समजत नसेल तर* ● अभिनंदनच्या आईला विचारा! ● काश्मिरी हिंदूंना विचारा! ● अयोध्येच्या संतांना विचारा! ● कोठारी बंधूंच्या बहिणीला विचारा! ● युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा! ● किसान निधी घेणाऱ्या शेतकऱ्यांना विचारा! ● इस्रोच्या शास्त्रज्ञांना विचारा! ● सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना विचारा! ● काशी विश्वनाथाच्या भक्तांना विचारा! ● तिहेरी तलाकपासून सुरक्षित असलेल्या मुस्लिम महिलांना विचारा! ● बाबा बर्फानी केदारनाथच्या भक्तांना विचारा! ● परदेशात कमावणाऱ्या भारतीयांना विचारा! ● उदयपूरच्या कन्हैया लालच्या कुटुंबाला विचारा! ● केरळ आणि ईशान्य भारतातील पीडित लोकांना विचारा! ● रामजन्मभूमी मंदिराचे स्वप्न कोण पाहते हे सर्वसामान्यांना विचारा! ● अखंड भारताच्या फाळणीचा इतिहास ज्यांनी लिहिला त्यांना विचारा! ● ज्याला 24 तास वीज मिळते त्यांना विचारा! ● द्रुतगती मार्गाचे जाळे टाकून कोणाला फायदा होईल त्यांना विचारा! ● भारतीय सैन्याला विचारा! ● ज्या लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यांना विचारा! ● कोरोनाच्या काळात ज्यांना अजूनही भुकेल्या लोकांना मोफत रेशन मिळत आहे त्यांना विचारा! ● ज्यांना आयुष्मान कार्ड मिळाले त्यांना विचारा! ● ज्या गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळाली त्यांना विचारा! ● ज्यांच्या घरात इज्जत घर फुकट बांधले गेले त्यांना विचारा, असे अनेकांना विचारा! ● मोदीजींनी कतारमधील 8 माजी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांची फाशीची शिक्षा माफ करून भारतात परत आणले. त्या 8 अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा. जय हिंद, नमस्कार, कृपया मी सोडून 10 हिंदू मित्र आणि नातेवाईकांसह हे शेअर करा. हा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक मताला महत्त्व असेल. यावेळी 400 ओलांडणे महत्त्वाचे का आहे? लोकसभेतील एकूण सदस्य 543 राज्यसभेतील एकूण सदस्य 238 ५२१ ला २/३ बहुमत मिळाले आहे एनडीएचे राज्यसभेत 117 सदस्य आहेत ५२१ - ११७ = ४०४ म्हणूनच मी म्हणतो की यावेळी मोदीजींना ४०७ जागा द्या. मोदी 3.0, 2024 मध्ये काय खास असेल: 👉 वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी लोकसभेत ४०७ जागांची आवश्यकता आहे (हे काश्मीरमधील कलम ३७० पेक्षा जास्त धोकादायक आहे) 👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते CAA-NRC कायदा लागू करून 10 कोटी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देतील. 👉 मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर अल्पसंख्याक आयोग संपेल. 👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर पूजा स्थळ कायदा रद्द केला जाईल _ (हजारो हिंदू मंदिरे परत केली जातील / ज्यांचे मशिदीत रूपांतर झाले होते) जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दहशतवादाचे कारखाने असलेल्या मदरशांवर बंदी घालण्यात येईल आणि समान शिक्षणाचा कायदा केला जाईल. 👉 मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर केंद्र आणि 29 राज्य सरकार चालवणारी 600 अल्पसंख्याक मंत्रालये, जी 77 वर्षांपासून सातत्याने चालत आहेत, ती संपुष्टात येतील. 👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते प्रत्येकासाठी 2 मुलांचा कायदा करतील _ (लोकसंख्या नियंत्रण कायदा) 👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर संपूर्ण भारतात UCC (एकसमान नागरी कायदा) लागू केला जाईल/ जे 4-4 निकाह आणि 3 तलाकवर बंदी घालेल. 👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दगडफेक करणाऱ्या आणि दंगलखोरांची 100% मालमत्ता जप्त करण्यासोबत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. 👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी शक्ती (अर्थव्यवस्था) बनवण्यासाठी IT, मॅन्युफॅक्चरिंग, AI, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक 100% वाढवली जाईल.
कहर केलाय या लोकांनी ..खरा त्रास तर अल्पसंख्याक आणि त्यात ही sc st भोगत आहेत,जातीवाद बोकाळलेलाआहे.बाकी कायदा कसा वळवला जातो हे आपण पाहतच आहोत .बाकी आपल्या कार्याला सलाम सर.
आज भारत देश को मोदीजी pm ji की सख्त जरूरत है। कॉंग्रेस mukt bharat chahiye / नहीं तो देश की हालत खराब होगी / जागो इनके zanse में नहीं आओ / lifetime bjp / to ही भारत बचेगा / नहीं तो बोरिया बिस्तर रखने की भी izzaazat नहीं है / lifetime bjp only
परकला प्रभाकर यांना भारतीय हिंदी भाषा नीट बोलता येत . नाही., आणि त्यांची पत्नी केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यावेळेस का बोलले नाही ??????. आणि हे अर्थतज्ज्ञ आहे/होते .,तर अर्थमंत्री पत्नीला का नाही गाईंडन्स केले. देशाहितासाठी करायला हवे...... हे आता का बोलत आहे. पत्नी मंत्रिपदावरून पाय उतार झाल्यावर च का?? बोलत आहे. हे ??
उध्दवसाहेब पंतप्रधान नाही झालेत तरी गृहमंत्री होतील यात शंका नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षाचं शासन येताच देशात मोठं परिवर्तन होईल. गरीब अल्पसंख्याक यांना चांगले दिवस येतील.
नमस्कार सर.मला असे वाटते की मोदी साहेब दुसरे हिटलर होण्याच्या मार्गावर आहेत.
Te Hitler asle tari he Germany nahi. We the people of India must defeat this power trying to hijack our democracy.
साहेब आपण किती सुरेख, रेखीव जिवंत उदाहरण,मार्मिक,विश्लेषण, अभ्यासपूर्ण लेख, माहिती,आपण नेहमी कोणती ही,भिड भाड, न ठेवता,सरळ कोणालाही, न भिता सडेतोड मांडणी करततात याबद्दल आपले आभार मानतो तसेच आपल्याला धन्यवाद देतो साहेब
निर्मला सितारामन यांनी राजीनामा देऊन सत्याची कास धरावी.व पतीस साथ दयावी.जय हिंद जय संविधान 😊
खरं वास्तव मांडले कारणं त्यांचा अभ्यास आहे अर्थतज्ज्ञ आहेत म्हणून खरं बोलत आहेत
Evm बंद झाले तरच
खरा निर्णय बाहेर येईल
विरोधी पक्षांना जनता मतदान करत नाही आणि यांचा राग EVM वर. I. N. D. I. Alliance चे खासदार 80 च्या वर निवडून यायची शक्यता नाही आणि काँग्रेस चे 35 च्या वर नाही.
@@rajendradhavalikar1388 अगदि बरौबर भाऊ....,पण या राहुल गांधी समर्थकांना कोण सांगेल..आपल्या मराठीत म्हण आहे ना....नाचता येईना आंगण वाकडे....अशी यांची गत आहे...
I N D I आघाडी च्या सर्व पक्षांनी एक हॅकर आणावा आणि सिद्ध कराव आणि जर जमत नसेल तर रडत राहणे हा एकच पर्याय 😂😂
@@SanatanHindu33 आहो दादा निवडणूक आयोगाने तर यांना चॅलेज केल आहे विरोधी पक्षांना आमचा समोर हँक करून दाखवा अस...पण पुढे एक हि यत नाहि यावरून हे सिध्द होत.....नाचता येत नाहि म्हणतात आंगन वाकड ....
@@rajendradhavalikar1388
Pulwama and furgical strike se 31.5% se 37% karwaya
Nahi toh demonetization, Swiss Bank Black money, 15 lakh per person, 2 cr rojgar par yr, daud ko ghasit ke layenge, Nirav and Lalit Modi, Mallya ki wajah se 27% votes milne wale thhe
प्रभाकर सर आपकी हिंमत को कोटी कोटी प्रणाम. आप जैसे बुद्धिवादी लोग बहोत काम है जो अज्ञानी जनता को सत्य बताये.अंध भक्ती का चस्मा उतारे.
एवढे जळजळीत सत्य ऐकून सुध्दा ज्यांचे डोळे उघडत नाहीत ते देश विरोधी, लोकशाही विरोधीच.
Modi Prem only andhbhkt je desha la keed lagli tyachat aple kahi murkh logh jyanna buddhi nahi to kahi 500 RS sathi ani daru sathi 😢😢😢😢
प्रत्येक पक्षप्रमुख हिटलरच आहे नाहीतर आबा पाटील आणि सूर्यकांत महाडिक कधीच मुख्यमंत्री झाले असते
कशावरून हे सत्य आहे ?
या मुर्खावर काडीमात्र विश्वास नाही.
मत फक्त भाजप ला.
@@rajendradhavalikar1388 eka economist pekaha khup hushar ahat vatat tumhi
@@dhanashri1854 जो भाजप चा विरोधक आहे, तो अशीच बोंब मारणार.
या प्रभाकर च्या इतिहासाचा शोध घे, म्हणजे कळेल. एक नंबरचा हरामी समाजवादी आहे.
भाजप ला व्यवस्थित बहुमत मिळाल्यावर, पोखरकर या हरामी ची मुलाखत घेईल का ?
Prarkhala प्रभाकर जिको सत्य बोलनेका सलाम.
वास्तव आहे. जनतेने याचा विचार करावा. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे चार तरी जागा जिंकतील का ?
अंधी भक्ति सोड 👍@@rajendradhavalikar1388
कोणीही जिंकलतरी तो ""भाजपाचाच आसेल
😂😂😂
जेव्हा या वयातील सर्व ज्येष्ठ नागरीक हिंदूत्व , मंदीरं , श्री राम लल्ला यात गुंग असताना डॅा. परकला प्रभाकर हे बेरोजगार , मिडीया , सामाजिक परीस्थिती या बद्दल बोलत आहेत हे विशेष आश्वासक
100% खर आहे ...
सर आपण सदरचा हा व्हिडिओ लाईव्ह दाखवून फार मोठी कामगिरी केली आहे देशातील जनतेने सावधान झाले पाहिजे ,अभिनंदन सर,
ग्रेट अर्थशास्त्रज्ञ डॉ. परकला साहेब, लोकांनी हे लक्षात घेऊन बी जे पी पुन्हा नाही.
Bjp
RIP BJP
Evm bjp kade aahet tyache kya
आर एस एस पुरस्कृत बीजेपी पण नको व मा. प्रधानमन्त्री मोदीजी पुन्हा नकोच नको. नाहीतर देशाचे वाटोले झाले समझा
मोदी व BJP अजिबात नाही @@yashwantkamble963
भाजपाची एखादी कार शाही, हुकूमशाही, दडपशाही घालून लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे
आत्ताच्या तरुण पिढीने निर्णय घेतलेत काँग्रेसनं त्याचं समर्थन करून काँग्रेसला मतदान करावे इंडिया आघाडीला करावे नाहीतर इंडियन आर्मी मध्ये मुलांना चार वर्षा करताच नोकरी राहील आणि पूर्ण आर्मी अदानी अंबानी यांच्या हातात जाईल त्यामुळे तरुणांना विचार करा मतदान करताना
अशक्य आहे ❤❤
@@varshajoshi651 जोशी मॅडम आशिकी महिला तुमच्यातील लोक मोठमोठ्या पदावर आहेत म्हणजे काय सगळी लोकं सामान्य माणसांचा विचार करा भिकारी लागायचे धंदे आहेत तुम्ही पुण्यात राहून मोठ्या अपारमेंट मोठ्या बंगल्यात राहत असाल ओपन सामान्य गरीब विदर्भ मराठवाडा या भागात काही लोकांना पाणी प्यायला नाही आणि तोंडाच्या वाफा सोडून देश महासत्ता होण्याची स्वप्न बघून तुम्ही त्यात गुंग होता सातारा जिल्ह्यात सखदेव मध्ये अडीच तीन किलोमीटर डोंगरावर चालत जावं लागतं पण अजून रस्ता नाही तिथे लाईट नाही गुगल तोंडाला अशक्य असं बोलू नका सामान्य लोकांचा विचार करा
❤❤❤❤❤
@@varshajoshi651this is not for joshi, despandr, kulkarni, lele, damle, godbole...for them modi, money, power, RSS and m hatred, facism is important than country.
खूपच भयावह आहे,
बरोबर आहे तुमचं विश्लेषण जनतेने नाही तर आपण सर्वांनी मिळून ह्याचा विचार करायला पाहिजे ❤
खुप भिती आहे
वातावरणात
कशाला हिंमत करायची तुमच्या या video ला like करून.....
डॉक्टर प्रभाकर जी हमें आपर गर्व है.
Hopeless so called economist
😂😂😂 brahmani burnol balgava 😂😂😂
Mr. Prabhakar is truly the man of his own ideology and a nationalist.
मोदी व शहांची हुकुमशाही यांना सत्तेतून हाकलून लाउन संपविली पाहीजे.
50 वर्ष गांधी ची सत्ता होती परत गांधी ?
@@newmaharashtra19गांधी काय परत ब्रिटिश चालतील आम्हाला पण भाजप नको. टरबूज नको. होऊ दे निवडणुका. टरबूज किती जणांना आवडतं ते कळेल.
@@honey2023-f9j 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
Kharach Tarbuj nako
हे सर्व मतदारच ठरवतील. धन्यवाद अभिव्यक्ती. निरपेक्ष विश्लेषण.
जनतेने वेळीच सावध होऊन देश बरबाद होण्यापासून वाचवले पाहिजे. बिजेपीला हरवा देश वाचवा.
बरोबर
Tumha lokanna bjp chya rajyaat desh pudhe gelela sahan hot nahi.bharat deshatach khare shatru aslyavar aaplya deshala baherchya shatruchi kahihi garaj nahi ahe.
Congress hatva desh vachava.congress ka hath aatankwadiyo ke sath. congress ka hath chine aur pakistan ke sath.
पूर्ण असहमत मी मोदी भक्त नाही पण सर्व चर्चा निर्थक मोदीच येणार च, विरोधक एकत्र नाही,पंतप्रधान नावाचा विरोधकांन कडे चेहेरा नाही,
कुळकर्णी 6896 तु मोदी च्या घाणेरड्या विचार सरणीचा तु पक्का मोदी भक्त आहेस आर एस एस चा माणूस स्वातीची चामडी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेस ही तुमची पुर्वापार करत असलेली कपट नीती आहे.
सगळं कसं दुर्लक्ष करायचं. विरोधी पक्षांकडे चेहराच नाही ना कोणी प्रभावी व्यक्तिमत्व ahe
वास्तव सत्य मांडले आहे साहेब
आगदी सत्य मांडले आहेत आता तरी जनतेने ज्ञानी होणे गरजेचे आहे व कांग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षातील उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून विजयी करावे व संविधान व लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे अशी भारतीय जनतेला कळकळीची विनंती सर्व भारतीयांना करीत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान जय भारत
उध्वस्त ठाकरे संपला आहे.
@@SUBHASHSARNOBATतुमच्या सारखे महाराष्ट्रातील लोक सर्वकाही धर्माच्या नावाखाली गुजरात साठी देऊन टाकायला तयार आहेत सर्व मोठे मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून घेऊन गेले डायमंड मार्केट वाल्यां साठी बुलेट ट्रेन आपल्या येणाऱ्या पिढीला भिकेला लावण्याचे पुण्यकर्म आपण सगळेच करत आहोत 106 हुतात्मा शहीद झाले मुंबई साठी ती पण हळूहळू अडाणी अंबानी यांच्या ताब्यात दिली जात आहे धारावी फक्त एक जिवंत उदाहरण आहे बीजेपी ला पाठिंबा देऊन महाराष्ट्राला कंगाल बनवा फार छान हिच मुंबई गुजरात्यांना पाहिजे होती म्हणून मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्रातील जनते वर गोळ्या झाडल्या आणि 106 मराठी बांधव मारले पण आपण तो विचार करू नका फक्त मोदी आणि गुजरातींना सपोर्ट करा
वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
Tiger 🐅 😀
अगदी बरोबर. पन आपल्या देशात मुर्खांची संख्या जास्त आहे. त्याच काय करायचं.
खूप छान विश्लेषण
आपल्यासारख्या पुरोगामी आणि बदल अपेक्षित असणाऱ्या सर्वांना वाटते आहे की सत्ताबदल झाला पाहिजे, पण भाजपा कडे असणारे पैसे निवडून आलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याला अक्षरशः विकत घेतात हे देखील वास्तव आहे.
पण.साहेब.e.v.m. च. काय करायचं.त्यांचं.जीव.त्यातच.आहे.म्हणून.त्यांनी.मतदानाची.प्रक्रिया.एप्रिल.आणि.में. पर्यंत.ठेवलं.आहे.e.v.m. मधे. झोल.करायला.
जर बिजेपी निवडुन आली तर लोकशाही संपून हुकुमशाही चे दिवस येतील.अतिशय भयान परिस्थितीला सामोरे जावे लागेल तेव्हा तमाम लोकशाही प्रेमी, संविधान प्रेमी भारत वासियांनी डॉ. परकला साहेबांचे विचार गंभीर घ्यावे हिच अपेक्षा.
जय संविधान जयभारत
भयावह भाकित केले सरांनी
अर्थतज्ज्ञ जे सांगतात ते 100% सत्य आहे मतदारांनी विचार करावा लोकशाही टिकवावी
देश के सभी यूवा छात्र एव किसान भाइयो के लिए महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिया सर Thank you Abhiyakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान सर🚩🌾🙏
परकला साहेब आपके विचार बहुत शुध्द है धन्यवाद परखला साहेब
तुमचे व्हिडिओ भरपूर व्हायरल करतो आहे.
प्रभाकर साहब आप इतना अच्छा विश्लेषण करके और बहोतही अभ्यासपुर्वक हमे बता रहे है ,अच्छी बात हे और हंम भी समज रहे है.लेकीन क्या आप आपकी सौभ्यवतीसे क्या ये सब समजा सकते है ? और अभी तक क्यों नही समजाया ?
अजून काय पुरावा पाहिजे अंध भक्तुल्याना. सुंदर योग्य सत्य आणि उदाहरणासह विश्लेषण केल सर खुप छान.
तू काय पोखरकर भक्त का
पोखरकर डोक्यावर पडलाय
100 टक्के खरे आहे सर
रामचंद्र कह गये है,ऐसा कलियुग आयेगा ,हंस चुबेगा दाणा ,कौआ मोती खायेगा. यह सच हो रहा है 2014 से
हो हे सर्व १००% बरोबर आहे, पण लोकं सुधारतील तेव्हा खरं
🫵🫵😡🫵🫵
tv varil जाहिराती दखून वेडे बनविले आहे जनतेला
प्रभाकर साहेब सत्य परिस्थिती सांगत आहे त
प्रत्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री यांचे पती स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता बोलत आहे हेच आपल्या देशाचे सत्व आहे. असा एकही माणूस असेपर्यंत या देशाला भीती नाही.
काँग्रेस पक्ष अजूनही कोम्यात आहे हे खरेच दुष्चिन्ह आहे. एव्हाना काँग्रेस पक्षाने पूर्ण देश भर सभा, पदयात्रा याने वातावरण तयार करायला हवे.
वंदे मातरम् , भारत माता की जय.
खरं तर यांचा पराभव 2019 च्या निवडणुकीतच झालं असता. तेव्हाही यांच्यामुळे जनता खूप त्रासली होती पण पुलवामाच्या घटनेमुळे पुन्हा आणि तेही पाशवी बहुमताने निवडून आले.
👌👌👌👌🇮🇳🇮🇳 only MVA UBT INDIA 🇮🇳🇮🇳🙏🙏
Agreed.
1 no post 😢
Pakdyanna layki dakhvnara pm milala he deshach bhagya ahe...370 CAA NRC UCC ani 3 no chi arthvyavstha karne ya mudyanvar 2024 madhe punha ekda Modiji PM honar
Swapnil आपणास माझा सप्रेम जय भीम!
He is an economist not an political analyst. NDA definitely win this election.
साहेब.उद्धव.साहेब.पण. आपल्या.भाषणात.तेच.सांगत.आहे
डॉक्टर प्रभाकर सर ग्रेड आहात देशाच्या हितासाठी तुमच्या विचारांनाची लोक हवी आहेत जय संविधान जय भारत
Evm hatao modi bhagao fadanvis mindhe hatao maharastr bachao
जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🚩🚩🔥
कोण म्हणतंय मोदी येणार नाही 200 च्या पुढे जाणार नाही😂😂😂
२०० तरी कोणत्या कामासाठी ⁉️
🎉
300 पार होणार
400पार
नेहमी सत्याचा विजय असेल.
हे सत्य आहे सर खरोखरच तूमचे आभार मानले पाहिजे
डॉ परकला प्रभाकर यांचे मतावर मी सहमत आहे हा विडियो सर्व जनता पर्यंत पाठवा। देश जनता जाग्रत व्हा। बीजेपी मुक्त भारत बनाऐ। मोदी हटाओ देश बचाओ संविधान बचाओ तानाशाही हटाओ लोकतंत्र बचाओ ईवीएम हटाओ बैलट ने मतदान व्हावे मतदान सुप्रीम कोर्ट द्वारा होना चाहिए। सुप्रीम कोर्ट ला सोबत रहावे हिच वेळ आहे देश वासियों जी। जय हिन्द जय भारत माता कि
Home Loan घेऊन अनेक तरुण इनकम टॅक्स वाचविणे , स्वतःची प्रगती करणे व बांधकाम व्यवसायाला उभारी देणे ही कामे करीत पण नवीन tax प्रणाली मध्ये होम लोन सकट अनेक रिबेट बंद करून तरुणाई ला मोठा धक्का दिला आहे याबद्दल कोणीही बोलत नाही
तुम्हा महान विचारवंताचा अंदाज चुकणार हे 100% खरं आहे.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एवढं सर्व कळतं मग बायकोला का यांची नादी लागू नको अशी तंबी का केली नाही मागच्या दहा वर्षात
कारण अशा मुद्दयावरून कदाचित ते दोघे वेगळे राहत असावेत असे वाटते.
😂🎉🎉@@shrikantmohite1274
गेल्या 9 वर्षात जे झालं ते यांना समजलंच नाही, दिसलं नाही किंवा तसा प्रयत्न नाही केला. फक्त काही ठरावित मुद्यावर बोलणे सोपं आहे. सर्वांगीण मुद्दे पहिले तर हे खूपच तोकडे मुद्दे आहेत. तसहि विरोधी पक्ष पण मजबूत असावा असं माझं मत आहे, त्यामुळे हे विचार ठीक आहेत विरोधी पक्ष म्हणून. असा पंतप्रधान पुन्हा होणे नाही.
रवींद्र. पोखरकर. सर 🙏राम राम.
सर. प्रभाकर. सर. यांनी परखड मत मांडल्या बद्दल त्यांचे. खुप खुप. धन्यवाद.
सर. देशाची अर्थ मंत्री. निर्मला सीतारामन. यांचे पती असून सुद्धा. बिनधास्त बोलने याला खुप. हिम्मत लागते. व त्यांच्या हिम्मतीची कदर आज देशातील जनतेने केली पाहिजे आणि. मोदी. भाजपा च्या भुल थापा बळी न पडता खुप विचार करून मतदान करून देशाला हुकूमशाही कडे जाण्या पासुन वाचवलं पाहिजे.
माझी देशातील जनतेला. तुमच्या अभिव्यक्ती चॅनल च्या मार्फत 🙏. विनंती आहे. की. मतदार राज्या जागा हो.
सर मी ही मुलाखत काल रात्री पाहिली. आणि. माझ्या सर्व. हॉटसप ग्रुप पाठवली.
जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे. जय भीम. जय. संविधान. 🙏
७० वय वयात आजपर्यंत कोणी हुकूमशाही झालेलं उदाहरण द्या. ते सगळे यंग होते. व आपल्या इथे लोकतंत्र आहे.
आता देशात भा. ज. पा.शिवाय केंद्रात कुणालाही बहुमत मिळणार नाही, काँग्रेस 70 वर्ष सत्तेत राहिली, हे किमान 40 वर्ष 100%सत्तेत राहणार ❤❤
Modi evdha jagel ka pan😂😂
Very good and reality in your speach modi is very dengerous dictetor thanku prabhakar saheb
अगदी खरे सांगत आहे
तूमच अभिनंदन सर..अभिव्यक्ती ला मानाचा मूजरा..
हा विडिओ ख़तरनाक झाल सर ए गावागावात शहरारापर्यंत पोचलो पाहिजे इम्पोर्टेन्ट आहे देश वाचवायच गरज आहे सर
Parakalaji is a Braveheart Son of India. May millions more bloom all over the nation .
Thanks to Abhivyakti for highlighting crucial issues.
तज्ञानी, यापूर्वीच मत मांडले आहे,२२५ पर्यंत च "सिमट जाएगी भाजपाकी सिटे"
एवढे परखड विचार अर्थ मंत्र्यांच्या मिस्टर बोलत आहेत. तर जनतेने नक्कीच विचार करून मतदान करावे
आता विचार करण्याची वेळ आली आहे... सामान्य माणसाने आता भाजपचे सरकार बदलावे. हा क्षण आपल्या सर्व भारतीयांसाठी आता किंवा कधीही न येणारा क्षण आहे. आपण सर्वांनी आपल्या भविष्याचा विचार करावा ही विनंती. विचार करण्याची वेळ आली आहे.
या वेळेस मोदी साहेब पंतप्रधान होतील. 100%
अत्त्यन्त परखड व सत्त्य विचार. हे सर्व प्रत्यक्षात होईलच
अपण जर ठाम राहिलो तर कदापि होणार नाही
एकदम बरोबर बोलत आहेत, अर्थमंत्री चे पती खूप अभ्यासपूर्ण बोलले आहेत.त्यांच्या धाडसाबद्दल नमस्कार करू शकतो.
अहो पण पाहिजे कुणाला😅😅😅😅😅😅
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
मत कोणाला द्यायचे हे समजत नसेल तर*
● अभिनंदनच्या आईला विचारा!
● काश्मिरी हिंदूंना विचारा!
● अयोध्येच्या संतांना विचारा!
● कोठारी बंधूंच्या बहिणीला विचारा!
● युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा!
● किसान निधी घेणाऱ्या शेतकऱ्यांना विचारा!
● इस्रोच्या शास्त्रज्ञांना विचारा!
● सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना विचारा!
● काशी विश्वनाथाच्या भक्तांना विचारा!
● तिहेरी तलाकपासून सुरक्षित असलेल्या मुस्लिम महिलांना विचारा!
● बाबा बर्फानी केदारनाथच्या भक्तांना विचारा!
● परदेशात कमावणाऱ्या भारतीयांना विचारा!
● उदयपूरच्या कन्हैया लालच्या कुटुंबाला विचारा!
● केरळ आणि ईशान्य भारतातील पीडित लोकांना विचारा!
● रामजन्मभूमी मंदिराचे स्वप्न कोण पाहते हे सर्वसामान्यांना विचारा!
● अखंड भारताच्या फाळणीचा इतिहास ज्यांनी लिहिला त्यांना विचारा!
● ज्याला 24 तास वीज मिळते त्यांना विचारा!
● द्रुतगती मार्गाचे जाळे टाकून कोणाला फायदा होईल त्यांना विचारा!
● भारतीय सैन्याला विचारा!
● ज्या लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यांना विचारा!
● कोरोनाच्या काळात ज्यांना अजूनही भुकेल्या लोकांना मोफत रेशन मिळत आहे त्यांना विचारा!
● ज्यांना आयुष्मान कार्ड मिळाले त्यांना विचारा!
● ज्या गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळाली त्यांना विचारा!
● ज्यांच्या घरात इज्जत घर फुकट बांधले गेले त्यांना विचारा, असे अनेकांना विचारा!
● मोदीजींनी कतारमधील 8 माजी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांची फाशीची शिक्षा माफ करून भारतात परत आणले.
त्या 8 अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा.
जय हिंद,
नमस्कार, कृपया मी सोडून 10 हिंदू मित्र आणि नातेवाईकांसह हे शेअर करा. हा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक मताला महत्त्व असेल.
यावेळी 400 ओलांडणे महत्त्वाचे का आहे?
लोकसभेतील एकूण सदस्य 543
राज्यसभेतील एकूण सदस्य 238
५२१ ला २/३ बहुमत मिळाले आहे
एनडीएचे राज्यसभेत 117 सदस्य आहेत
५२१ - ११७ = ४०४
म्हणूनच मी म्हणतो की यावेळी मोदीजींना ४०७ जागा द्या.
मोदी 3.0, 2024 मध्ये काय खास असेल:
👉 वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी लोकसभेत ४०७ जागांची आवश्यकता आहे (हे काश्मीरमधील कलम ३७० पेक्षा जास्त धोकादायक आहे)
👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते CAA-NRC कायदा लागू करून 10 कोटी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देतील.
👉 मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर अल्पसंख्याक आयोग संपेल.
👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर पूजा स्थळ कायदा रद्द केला जाईल _ (हजारो हिंदू मंदिरे परत केली जातील / ज्यांचे मशिदीत रूपांतर झाले होते)
जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दहशतवादाचे कारखाने असलेल्या मदरशांवर बंदी घालण्यात येईल आणि समान शिक्षणाचा कायदा केला जाईल.
👉 मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर केंद्र आणि 29 राज्य सरकार चालवणारी 600 अल्पसंख्याक मंत्रालये, जी 77 वर्षांपासून सातत्याने चालत आहेत, ती संपुष्टात येतील.
👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते प्रत्येकासाठी 2 मुलांचा कायदा करतील _ (लोकसंख्या नियंत्रण कायदा)
👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर संपूर्ण भारतात UCC (एकसमान नागरी कायदा) लागू केला जाईल/ जे 4-4 निकाह आणि 3 तलाकवर बंदी घालेल.
👉जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दगडफेक करणाऱ्या आणि दंगलखोरांची 100% मालमत्ता जप्त करण्यासोबत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
👉 जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी शक्ती (अर्थव्यवस्था) बनवण्यासाठी IT, मॅन्युफॅक्चरिंग, AI, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक 100% वाढवली जाईल.
मुद्दे 👌🏼
महाराष्ट्रातील सर्व जनतेने आता निर्णय घ्यायला हवा लोकशाही विरोधी असणाऱ्या सरकारला बाहेरचा मार्ग दाखवलेला बरा
Hoy hindutva che kattar purskarte aslele shree Narendra Bhai Modi ji ch sattevar yenar yapudhe bhampak aani secular lok sattewar nakot jaytu jaytu hindu rashtram
डॉ. परकला प्रभाकर हे एक उदाहरण आहे. असे अनेक विद्वानांच्या मनात हेच खदखदत आहे. फक्त ते आपले मत मांडू शकत नाहीत एवढेच.
मोदी यांच्या पराभवासाठी अनेक श्वान टपून आहेत .........
आपण?????
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
I am from dombivali i am voting INDIA alliance
Vaishali darekar from SS UBT
कहर केलाय या लोकांनी ..खरा त्रास तर अल्पसंख्याक आणि त्यात ही sc st भोगत आहेत,जातीवाद बोकाळलेलाआहे.बाकी कायदा कसा वळवला जातो हे आपण पाहतच आहोत .बाकी आपल्या कार्याला सलाम सर.
भाजप चा एकही उमेदवार निवडून आला नाही पाहिजे.
अहो। साहेब ,,पीले आपन आपल्या पत्नीचा विचारा चा विचार करा ,आणि नत॓र मोदी विषयी बोला। ठिक आहे,,मोदी पत॓प्रधान होणार ,,==1111111111111111119999999%समजल आसेल। ,,,शेख ,,
चारसौ पार नही ईव्हीएम के भरोसे उससे भी जादा सीटे जित सकते, हीटलर शाही शूरू है
BJP ही हिनदू धर्म के लिहये ठिक ही नही अती आवश्यक है !
परकला प्रभाकर, जगात मानलेले अर्थ शास्त्रज्ञ,यांचे विचार सर्वांनीच लक्षात घेऊन मतदान करावे .
मतदानाची ही शेवटची संधी न ठरो.
स्वप्नरंजन चांगले आहे... प्रत्येकाला त्याचा हक्क आहे... तुम्ही 5 जून ला काय विडिओ बनवू ह्याचा विचार करा...
सर आपले विश्लेषण इतके तंतोतंत आणि खऱ्या आणि मनापासून असते आपले खूप खूप आभार
दिपक शर्मा यांनी मुलाखत घेतली आहे हे आम्ही पाहीले
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉❤❤
ठाकरे साहेब ❤❤❤❤❤❤
आरे बाबा पोखर। कर आपन अता झोपेतुन ऊठला काॽ मोदी शिवाय पर्याय नाही साहेब,,मोदी ,,होणार,,झोपेतुन। उठा,,आणि नत॓र बोला ,
मूळ दुखणं जनते पर्यंत असे विश्लेषण जात नाही, जो मुख्य मीडिया आहे तो पूर्णपणे विकला गेला आहे, त्यामुळे खऱ्या बातम्या मतदारपर्यंत पोंचत नाहीत,
BJP 480 पार होईल पन prdhanmantri मोदी होना र नाही ब्रम्ह राक्षस होईल जय ब्रम्ह देव
Dr P. Prabhakar great genius and fearless out spoken person warning every Indian to make best use of democratic to save this Nation Hats off Sir.
E V M वापर न करता वोटींग कीया तो मोदी सरकार Gurrienty सेट नह्ही.आयेगा.
आज भारत देश को मोदीजी pm ji की सख्त जरूरत है। कॉंग्रेस mukt bharat chahiye / नहीं तो देश की हालत खराब होगी / जागो इनके zanse में नहीं आओ / lifetime bjp / to ही भारत बचेगा / नहीं तो बोरिया बिस्तर रखने की भी izzaazat नहीं है / lifetime bjp only
अहो अशक्य आहे मोदी येणं ठाकरे साहेब असताना हे शक्य नाही अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ह्यांचे ज्ञान मविआ मध्ये आहे खास ठाकरे खूपच छान
परकला प्रभाकर यांना भारतीय हिंदी भाषा नीट बोलता येत . नाही., आणि त्यांची पत्नी केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यावेळेस का बोलले नाही ??????. आणि हे अर्थतज्ज्ञ आहे/होते .,तर अर्थमंत्री पत्नीला का नाही गाईंडन्स केले. देशाहितासाठी करायला हवे...... हे आता का बोलत आहे. पत्नी मंत्रिपदावरून पाय उतार झाल्यावर च का?? बोलत आहे. हे ??
उध्दवसाहेब पंतप्रधान नाही झालेत तरी गृहमंत्री होतील यात शंका नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षाचं शासन येताच देशात मोठं परिवर्तन होईल. गरीब अल्पसंख्याक यांना चांगले दिवस येतील.
त्यांना म्हणा जनतेतून एखादी तरी nivdunk ladh baba😂
यांनी निर्भय बनो या अभियानात सहभागी व्हायला हवे.
भाजप हटाओ लोकशाही बचाओ संविधान बचाओ देश बचाओ