महाराष्ट्रात इतके प्रश्न आ वासून उभे आहेत.अनेक प्रश्नांवर राज्यात आंदोलने,कुठे दंगली सदृश्य स्थिती.तर कुठे धार्मिक वाद चालू असताना दुसरीकडे नालायक मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,गृह मंत्री सरकार वाचवणे.आणी परत निवडून येण्यासाठी नको त्या योजना चालू करून राज्यावर आर्थिक बोजा वाढवत आहेत.खरचं हा देश स्वातंत्र मिळालेला आहे का.? जिथे अनपढ आणी नालायक लोक जनतेला विचारात घेत नाहीत.
महंत रामगिरी ले विनाकारण वाद ग्रस्त बोलण्याची काहीच गरज नव्हती,थ्याले कोणी बोलण्यास लावले ,हरा सारा खेळ भाजप करत आहे ,दुर्दिव आहे मुख्यमंत्री महंत वर बोलले
महाराष्ट्रात इतके प्रश्न आ वासून उभे आहेत.अनेक प्रश्नांवर राज्यात आंदोलने,कुठे दंगली सदृश्य स्थिती.तर कुठे धार्मिक वाद चालू असताना दुसरीकडे नालायक मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,गृह मंत्री सरकार वाचवणे.आणी परत निवडून येण्यासाठी नको त्या योजना चालू करून राज्यावर आर्थिक बोजा वाढवत आहेत.खरचं हा देश स्वातंत्र मिळालेला आहे का.? जिथे अनपढ आणी नालायक लोक जनतेला विचारात घेत नाहीत.
🇮🇳 PROUDLY INDIAN 🇮🇳
रामगिरी ची संपत्ती चौकशी करा.
Mukhymantri Shinde Mala Abhiman aahe
मिंधे आणी फडणवीस यांनी जाणून बुजून दंगली व्हाव्यात म्हणून रामगिरी ला सुपारी दिलीय.
Are tumhi rajakran dakvta jara kolktach sanga kahi
महंत रामगिरी ले विनाकारण वाद ग्रस्त बोलण्याची काहीच गरज नव्हती,थ्याले कोणी बोलण्यास लावले ,हरा सारा खेळ भाजप करत आहे ,दुर्दिव आहे मुख्यमंत्री महंत वर बोलले
गुजराथी अजंली ला असे अधून मधून झटके येतात .😂
तेय बाचा कडू ला पण बडायची मत घायची आहे म्हणा बोलतु आहे तो बाचा