उध्दव साहेब हे म्हणत आहे की ....आपल्याला जर संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायच असेल तर ते केंद्र सरकार मधून पहिले द्यावं लागणार कारण की समस्त मराठा समाज तर ओबीसी मधे गेला तर आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा जास्त जाते आणि अस जर आरक्षण जर राज्य सरकारने दिलं तर ते कोर्टात टिकत नाही आपल्याला जर कोर्टात टिकणार आरक्षण पाहिजे असेल तर ओबसीची मर्यादा ५०% वरून आधी करावी लागेल आणि ही मर्यादा केद्रा सरकार ओबसी च्या कायद्या मधे सुधार करून वाढवून देऊ शकते....नंतर राज्य सरकार कोर्टात टिकणार आरक्षण देऊ शकते
@@kiranpatil2943आतां एवढ्या योजना सरकारनी काढल्या आहे.. 2 दिवसा पूर्वी..आरक्षण वरती तोडगा का काढला नाही...अजित पवार साहेब बोलें. ह्या योजना चालू ठेवायच्या असतील तर.. आम्हला सतेत ठेवावे... म्हणजे काय हे... हे काय चालू आहे हे सर्व निवडणूक पुरते आहे.... जे सतेत आहे त्यांना सुद्धा माहित आहे ह्या योजना जास्त चालणार नाही...
सगे सोयरे संबंधी शरद पवार व उद्धव ठाकरे व नाना पटोले हे साध मत देत नाहीत मंग त्यांच्या या जन्मात तर कायदा करणे यांना शक्य नाही, किमान देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका तरी स्पष्ट केले आहे, मनोज दादा जरा विचार करा, आता मला यात मार्ग दिसत नाही, आता होऊन जाउद्या विधानसभेत दणका
सर्व समाज घटकांना बोलवा म्हणजे खाप पंचायती बोलायच्या का आता??? आणि आता मोदी लागतो का तुला, उद्धवा? मोदी म्हणतील त्याला सपोर्ट आहे ना आरक्षणासंदर्भात? मग १०% EWS देऊन मोदीने आधीच याचा निर्णय केला आहे... करा सपोर्ट त्या निर्णयाला... फालतू राजकारण करू नको टोमणे बहाद्दर कुठला...तुझे मत सांग...
जरी मोदी सरकारणे 50% आरक्षण प्रवर्गाची मर्यादा वाढवली तरी सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळणार नाही हे बिहारच्या 65 % चे आरक्षण उडाले ़यावरून हे 10% मराठा आरक्षण दिले हे टिकणार नाही हे माहीत आसुनसुध्दा मग हे राज्य सरकार आणी सर्व पक्षीय नेते वारंवार आग्रह का धरतात हेच मुळी कळायला मार्ग नाही ़ निष्कर्ष एव्हढाच निघतो की राज्य सरकार व सर्वपक्षीय नेते मिळून विधान सभा निवडनुसाठी वेळकाढुपणा करत आहेत ़सर्वपक्षीय कोणालाही 50 %ओबीसी आरक्षण प्रवर्गातुन आरक्षण मिळावे हा शुध्द हेतु नाही हे उघड होते ़ धन्यवाद जय जिजाऊ । जय शिवराय ।
शरद पवार + ऊध्दव ठाकरे + कॉंग्रेस + जंरागे चा मराठा वेगळा। एकनाथ शिंदे,+ भाजपा + अजीत पवार चा मराठा वेगळा मराठा क्रांती मोर्चा वेगळा, मराठा ठोक मोर्चा वेगळा धन्य जंरागे। पुढारलेल्या समाजाला जंरागे ने वेड करुन सोडलय😂
मिडीयाला विनंती करतो की ज्या पक्ष नसलेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोडं बघाव वाटत नाही तरी हे चाहा बिस्कीट वाल्यांना आकल नाही म्हणून ऊधव वाकरे ला दाखवत बसतात
अहो उध्दव साहेब राज्यात हे राज्यकर्ते असताना आरक्षण मिळू शकत नाही बोलता मग तुम्ही राज्यकर्ते असताना तुम्ही का नाही दिले त्याचेपण उत्तर द्यायला पाहिजे होते
बरोब्बर बोले उद्धव ठाकरे जे पाहिजे त्यासाठी लोकसभेत च मिळेल, इथे राज्यात फ़क्त खेळवले जात आहे, बिहारमध्ये बघा काय झाल, आरक्षण मिळाल पण कोर्टात टिकले नाही
साहेबाना अजून मराठा समाजाची आणि ओबीसी यांची पण मते घ्यायची आहेत विधानसभेला त्यामुळे ते स्पष्ट कधीच सांगणार नाही, आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणून,हे नक्की...यालाच म्हणतात राजकारण, जनतेने हुशार व्हावं आता, लोकसभेला चूक केली मते देऊन ती पुन्हा विचारपूर्वक करावी ...😊
माझे खासदार द्या याला तयार आहे खासदार म्हणजे बैल आहे का? कृपया भाषा चांगली वापरा लोक सभेत आमचा पक्ष पाठींबा देईल असे सांगा तुमचे खासदार हे तुमच्या वसुली साठी पाठवा मराठा कुणाच्या भरवशा वर नाही त्यांना तशी धमक आहे
ते कधीच सांगितलं आहे,, नीट आठवा मराठा बांधवांनो मुका मोर्चा कोण म्हणाल होत. जो पर्यंत मवीआ च सरकार होत तो पर्यंत मराठा आरक्षण थंड का होत? जेव्हा सरकार पडल तेव्हाच का आंदोलन पेटल , काहीही करून महाराष्ट्र अस्थिर करून राजकीय फायदा करून घ्ययचा आहे , मवीआ ला , का नाही देत लिहून की आमचं सरकार आल तर ६ महिन्यात आरक्षण देऊ. हीच वेळ आहे आता सोडू नका
मराठवाड्यातले सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या पाल्य व कुटुंबांवर आपल्याला स्वातंत्र्य तुमच्यामुळे मिळाले तुम्ही कुठे आहात या लढ्यात तुम्ही सहभागी व्हा
मनोज जरांगे यांचे शरद पवार व उद्धवजी, काँग्रेस हे पाठीराखे नव्हेत का? त्यांच्या आंदोलनास छुपा पाठिंबा देऊन म वि आ ने लोकसभा निवडणुकीत यश मिळविले, व आता विधानसभा निवडणुकीतहि त्याची पुनुरावृत्ती करण्यासाचा म वि आ मानस आहे हे उघड सत्य आहे!
आरक्षणाच्या गरजेवर उपाय म्हणजे जातनिहाय जनगणना. जर 20% जातीची लोकसंख्या असेल तर तिला 10% आरक्षण मिळाले पाहिजे जेणेकरून सर्वांना न्याय्य किंवा समान आरक्षण मिळेल.
उद्धव साहेब तुमच मत काय आहे ते सांगा की मराठा लोकांना OBC मधुन आरक्षण दिल पाहिजे का नाही ते सांगा फक्त
उध्दव साहेब हे म्हणत आहे की ....आपल्याला जर संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायच असेल तर ते केंद्र सरकार मधून पहिले द्यावं लागणार कारण की समस्त मराठा समाज तर ओबीसी मधे गेला तर आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा जास्त जाते आणि अस जर आरक्षण जर राज्य सरकारने दिलं तर ते कोर्टात टिकत नाही आपल्याला जर कोर्टात टिकणार आरक्षण पाहिजे असेल तर ओबसीची मर्यादा ५०% वरून आधी करावी लागेल आणि ही मर्यादा केद्रा सरकार ओबसी च्या कायद्या मधे सुधार करून वाढवून देऊ शकते....नंतर राज्य सरकार कोर्टात टिकणार आरक्षण देऊ शकते
Bapach bolan bolabar kalal vatt porala..@@suyogshrikhande9214
@@suyogshrikhande9214 अर्थात आरक्षण मिळणार नाही
ते सांगून खुट्टा मारून घेणार नाहीत
मग संविधान made बदल करावा लागेल ना??? Ani संविधान बदलनार म्हणून या चोरlना nivadun कोणी दिले आहे,,,@@suyogshrikhande9214
आघाडी वाल्यांना बोलल्यामुळे जारांगे ला वाईट वाटलं त्याला फक्त बीजेपी आणि फडणवीस ला शिव्या द्यायला आवडतं.
करामती काकान पाळलेल कुत्र तुकडा टाकला की भुकतय नाही टाकला की शेपुट डांगीत घालुन माघार घेतय
हो
हों
आरे सत्तेत कोण आहे...? निर्णय कोणाला घ्यावा लागणार आहे ? 😂
@@shivajiubale1598are sage soyre nai tikat Bhau court madhe mhanun donhi Side fix bolat naiyet
ठाकरे मराठा समाजाने तुम्हाला लोकसभेत भरभरून मतदान केलय उघड उघड सांगा पाठिंबा कोणाला
Obc ne hi vote kelay thakrey na
मराठा समाज्याने नाही मुस्लिम समाजाने ठाकरेना मतदान केले आले त्यामुळे मराठ्यांनी श्रेय घेऊनय
ठाक उद्धव ठाकरे हे तुमचे भाषण नव्हे तुमचे मत आम्हाला पाहिजे
तुमची भुमिका स्पष्ट करा OBC मधुन मराठा समाजाला आरक्षण द्या उगाच काहीही बरळू नका
@@vishalshinde7953 घरकोंबड्यान मिळालेल घालवल
@@kiranpatil2943आतां एवढ्या योजना सरकारनी काढल्या आहे.. 2 दिवसा पूर्वी..आरक्षण वरती तोडगा का काढला नाही...अजित पवार साहेब बोलें. ह्या योजना चालू ठेवायच्या असतील तर.. आम्हला सतेत ठेवावे... म्हणजे काय हे... हे काय चालू आहे हे सर्व निवडणूक पुरते आहे.... जे सतेत आहे त्यांना सुद्धा माहित आहे
ह्या योजना जास्त चालणार नाही...
@@vishalshinde7953 मिथुनला सुध्दा आरक्षणाचे काही पडले नाही करामती काका सांगेल ती पूर्व दिशा
मराठ्यांचा नेता आणि मराठ्यांच शिष्टमंडळ एकच "Manoj Jarange Patil"
#maratha #Patil 💪🚩
उद्धव साहेब मुद्द्याचा बोलत नाही तुम्ही
ते कधीच मुद्द्यावर बोलत नाहीत
ते केंद्राकड़े बोट दाखवुन रिकlमे होतात 😂
त्यांनी आजपर्यंत कधी मुद्याचं बोललेलं पाहीलंय का ?
मुद्याचेच बोललेत रे दादा.. काल परवा बिहारचे आरक्षण रद्द केले हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने.. केंद्र सरकारच देऊ शकतं आरक्षण.
आरक्षण दिल्या समाजातील मुलांनी ओपन मध्ये फॉर्म भरू नये
आरक्षण मिळवण्या पेक्षा सर्व आरक्षणच रद्द करण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजे
Tasa zla tar chanch ahe..pn tevdhi dhamak nahi konamadhe😂
राज ठाकरे जिंदाबाद
सगे सोयरे संबंधी शरद पवार व उद्धव ठाकरे व नाना पटोले हे साध मत देत नाहीत मंग त्यांच्या या जन्मात तर कायदा करणे यांना शक्य नाही, किमान देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका तरी स्पष्ट केले आहे, मनोज दादा जरा विचार करा, आता मला यात मार्ग दिसत नाही, आता होऊन जाउद्या विधानसभेत दणका
हा जरांगे पाटील शरद पवारांनी पाळलेला 😂 आहे....
अन् jarange आंदोलन फक्त तूच करायचं का?
जरागे ऐका जरा उध्दव काय बोलतात ते🙏 फडणवीस BJP OBC नेते मराठ्याला आई बहिणी वरून शिव्या देण्यापेक्षा🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्व समाज घटकांना बोलवा म्हणजे खाप पंचायती बोलायच्या का आता??? आणि आता मोदी लागतो का तुला, उद्धवा? मोदी म्हणतील त्याला सपोर्ट आहे ना आरक्षणासंदर्भात? मग १०% EWS देऊन मोदीने आधीच याचा निर्णय केला आहे... करा सपोर्ट त्या निर्णयाला... फालतू राजकारण करू नको टोमणे बहाद्दर कुठला...तुझे मत सांग...
महा नीच माणूस आहे उठा व जरांगे दोघेही. महाराष्ट्राला लागलेली पनवती आहे
मग इतके दिवस भाजप, बैलबुध्दी , गप्प का राहिलेत.. मोदी देणार म्हणतो ना.. करून टाकना एकदाच हिम्मत दाखवून..
2016ला मराठा मोर्चा मुळे गरीब बामानाना EWS आरक्षण भेटले
Ye chutya modichya…jaun bus 😂
Nalyak tya tarbujyache chat ja
Jarange तुम्ही काय सगळ्या समाजाचा ठेका घेतला काय. होऊ द्या त्यांना पण मोठं.
तुम्ही हो किवा नाही सांगा. संविधान मोठे आहे कोणी माणूस नाही
जरी मोदी सरकारणे 50% आरक्षण प्रवर्गाची मर्यादा वाढवली तरी सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळणार नाही हे बिहारच्या 65 % चे आरक्षण उडाले ़यावरून हे 10% मराठा आरक्षण दिले हे टिकणार नाही हे माहीत आसुनसुध्दा मग हे राज्य सरकार आणी सर्व पक्षीय नेते वारंवार आग्रह का धरतात हेच मुळी कळायला मार्ग नाही ़ निष्कर्ष एव्हढाच निघतो की राज्य सरकार व सर्वपक्षीय नेते मिळून विधान सभा निवडनुसाठी वेळकाढुपणा करत आहेत ़सर्वपक्षीय कोणालाही 50 %ओबीसी आरक्षण प्रवर्गातुन आरक्षण मिळावे हा शुध्द हेतु नाही हे उघड होते ़
धन्यवाद
जय जिजाऊ । जय शिवराय ।
संसद सर्वोच्च असते
उद्धव साहेब तुमचं मत काय सांगावं
ठाकरे साहेब आज या विषयावर बोलले ह्याच्या आधी कधीही बोललेली ह्याच्या आधी ठाकरे साहेब तुम्ही कुठे होता तेवढं सांगा 10 महिने
शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना आता सत्तेची स्वप्न पडायला लागताच
दोघांचे attitude बदलले बघा जरांगे यांच्या आंदोलनाबाबत
ठाकरे साहेब तुमची समाजाला अजिबात मदत नको आहे
Are bhadvya ekch sang...
Obc madhun dhyayche ki nahi..
Zadu Fadnavis la vichar
पण रॅल्या कशासाठी पाहिजे.... सगेसोयरे ओबीसी आरक्षण नाही तर रॅल्या कशाबद्दल करताय हे... उगाच राजकीय रॅली काढून समजालl उल्लू बनवणे थांबवा...
सगळ्या राजकीय पक्षांचा माज उतरवला जाईल ......जरा दम धरा.
शरद पवार + ऊध्दव ठाकरे + कॉंग्रेस + जंरागे चा मराठा वेगळा।
एकनाथ शिंदे,+ भाजपा + अजीत पवार चा मराठा वेगळा
मराठा क्रांती मोर्चा वेगळा, मराठा ठोक मोर्चा वेगळा धन्य जंरागे।
पुढारलेल्या समाजाला जंरागे ने वेड करुन सोडलय😂
बरोबर आहे पाटील मुंबईत जाऊन विचारू शकतो उद्धवला विचारला तर काय फरक पडतो
मिडीयाला विनंती करतो की ज्या पक्ष नसलेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोडं बघाव वाटत नाही तरी हे चाहा बिस्कीट वाल्यांना आकल नाही म्हणून ऊधव वाकरे ला दाखवत बसतात
मणजे आता सरकार महाराष्टात कोणाचेही आले तरी आरक्षणावर फरक पडत नाही.साहेब मणतात केन्द्रिय सरकार चे हाती आहे.
बस ना बाबा उद्धवा दिल्लीत जाऊन मराठा समाजासाठी
अहो उध्दव साहेब राज्यात हे राज्यकर्ते असताना आरक्षण मिळू शकत नाही बोलता मग तुम्ही राज्यकर्ते असताना तुम्ही का नाही दिले त्याचेपण उत्तर द्यायला पाहिजे होते
State govt chya hatat nhi.. central government can give reservation
जरांगे एकदा शरद पवार यांना विनंती कर बाबा
Maha विकास आघाडी चे jarange शी असलेला छुपा पाठींबा आता सर्वांच्या लक्षात आलाय. Jarange व maha विकास आघाडीचे पितळ आता उघडे पडत आहे 😅😅😅
बरोब्बर बोले उद्धव ठाकरे जे पाहिजे त्यासाठी लोकसभेत च मिळेल, इथे राज्यात फ़क्त खेळवले जात आहे, बिहारमध्ये बघा काय झाल, आरक्षण मिळाल पण कोर्टात टिकले नाही
तुम्ही उगाच कशाला म्हणतात की देवेंद्र फडणवीस आहे म्हणून हेच पहिले म्हणायला पाहिजे ना साहेब आता तुमच्या वर आल्या वर म्हणता ह्यात काय समजायचे 👎
#मराठा-कुनबी आरक्षण आमच्या हक्काच्या नोंदी सापडल्या आहेत सरकारने आरक्षण आमच्या हक्काचे दिले पहीजे जरांगे दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना जाब विचारला त्याचा राग आला जराऺगेना. फक्त देवेंद्र फडणवीसला शिव्याशाप देउन आपल्याला आरक्षण मिळणार आहे.
आम्ही फक्त जरांगे पाटलांचा ऐकतो❤❤
लई भारी👍🏻
उद्धवा जेंव्हा आपण cm होतात मा तेंव्हा द्यायचं होत ना आरक्षण, उगीच कशाला बोल बच्चन गिरी करता.
उद्धव साहेब जे बोलले ते अगदी बरोबर आहे कारण केंद्रात आणि राजात यांचेच सरकार आहे
मराठा समाजाने यांना केवढे मोठे केले त्यांचे उपकार फेडायचे सोडून हे पांचट गप्पा सांगू राहिले
उद्धवसाहेब बोलले ते बरोबर आहे, हा प्रश्न फक्त केंद्रसरकारच सोडवू शकतो,जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
😂😂 कस
याच्या मागे भाजपचं आहेत.
प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिलं तेव्हाच विधानसभेला महायुतीचे सरकार येईल
तुमची भूमिका काही नाही म्हणून तुम्ही एका वाक्यात तुमचे मत सांगत नाही
सर्वांनी.... सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये. उगीचच सुपाऱ्या वाजवू नये
तुमची भुमिका सांगा
ठाकरेला पंतप्रधान केले तर ताबडतोब आरक्षण मिळनार
😂😂😂😂
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
साहेबाना अजून मराठा समाजाची आणि ओबीसी यांची पण मते घ्यायची आहेत विधानसभेला त्यामुळे ते स्पष्ट कधीच सांगणार नाही, आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणून,हे नक्की...यालाच म्हणतात राजकारण, जनतेने हुशार व्हावं आता, लोकसभेला चूक केली मते देऊन ती पुन्हा विचारपूर्वक करावी ...😊
आवाज ?
सर्व च आरक्षण रद्द करा
उद्धव साहेब आरक्षण वाढवायचा प्रसन्नच येत नाही आम्ही अगदीच ओबीसी मध्ये आहेत वाढवून आरक्षण राजकीय नेत्यांना द्या जय महाराष्ट्र जय शिवराय
एक नंबर दुप्लिकेट माणूस आहे हा उद्धट
Loksabhe मध्ये हा मुद्दा मांडा साहेब,
मा उद्धव ठाकरे बरोबर आहे
बरोबर बोलले
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तेच
माझे खासदार द्या याला तयार आहे खासदार म्हणजे बैल आहे का? कृपया भाषा चांगली वापरा लोक सभेत आमचा पक्ष पाठींबा देईल असे सांगा तुमचे खासदार हे तुमच्या वसुली साठी पाठवा मराठा कुणाच्या भरवशा वर नाही त्यांना तशी धमक आहे
Tayacha party che khasdar he tayache gulam ahet ase to mhanto
आरक्षण आंबेडकर साहेबांनी दिलं होतं आता ही प्रकाश आंबेडकर सत्तेत येत नाहीत तो पर्यंत.. आरक्षणाचा तिडा सुटूच शकत नाही..
तो पर्यंत विधानसभा हाउद्या म्हणजे यांना फायदा होईल
ते कधीच सांगितलं आहे,, नीट आठवा मराठा बांधवांनो मुका मोर्चा कोण म्हणाल होत. जो पर्यंत मवीआ च सरकार होत तो पर्यंत मराठा आरक्षण थंड का होत? जेव्हा सरकार पडल तेव्हाच का आंदोलन पेटल , काहीही करून महाराष्ट्र अस्थिर करून राजकीय फायदा करून घ्ययचा आहे , मवीआ ला , का नाही देत लिहून की आमचं सरकार आल तर ६ महिन्यात आरक्षण देऊ. हीच वेळ आहे आता सोडू नका
आमचा एकच नेता जरांगे पाटील
उध्दव ठाकरे यांनी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं 😂 . सगळ्याच लोकांना त्यांनी कटवल हे कळणार नाही ...😂😂
तुमच शीट पद्नार100%
हे अस झालं आम्हीच पैसे पुरवायचे आणि आमच्याच विरुद्ध आंदोलन 😂
भाजप पुरस्कृत आंदोलकांना एवढे माहिती नाही का की सत्ता कुणाची आहे.. तेव्हा आणि आता .. उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही.
Barobar patil🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सत्तेत भाजप आणि दाढी आहे..तिकडे आंदोलन करा…
मराठवाड्यातले सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या पाल्य व कुटुंबांवर आपल्याला स्वातंत्र्य तुमच्यामुळे मिळाले तुम्ही कुठे आहात या लढ्यात तुम्ही सहभागी व्हा
उद्धव ठाकरे,पवार साहेब सद्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे.
ठाकरे दुसऱ्यांना बोलवण्याचं काय कारण, जेव्हा इतरांना आरक्षण दिल तेव्हा सर्वना बोलावलं होत काय, ठाकरे तुमचे सुद्धा उमेदवार निवडून येणार नाहीत
एकटा सांगतो काय आणि दुसरा बोलतो काय, ताळमेळच नाही.
उध्वस्तजी तुमची काय भुमिका आहे आधि स्पष्ट करा
समाजात असंतोष पसरवून काही होणार नाही
आमी कुठ बोलतोय मर्यदा वाडवायची.आमच हखाच आरक्षण हे ओ बी सी मध्यच आहे...⛳
ह्याला पाडा ❤
काय शेपूट घातली jarange ni. मालकाला एक shabd विरुद्ध बोलत नाही.
उद्धव, पवार , जरांगे तिघे हिंदू विरोधी आणि मराठा विरोधी आहेत हे १००% खर आहे
मनोज जरांगे यांचे शरद पवार व उद्धवजी, काँग्रेस हे पाठीराखे नव्हेत का?
त्यांच्या आंदोलनास छुपा पाठिंबा देऊन म वि आ ने लोकसभा निवडणुकीत यश मिळविले, व आता विधानसभा निवडणुकीतहि त्याची पुनुरावृत्ती करण्यासाचा म वि आ मानस आहे हे उघड सत्य आहे!
उद्धव ठाकरे यांची भूमिका नेमकी काय?
Jai udhav thakre sena fakta
तुम्ही काय करीत आहे हे जनतेला कळत आहे जनता दुधखुळी नाही
फेका फेकी इकडं धकल तिकडं धकल दूसरं काही नाही
साहेब फक्त द्यायचं की नाही द्यायचं आरक्षण ते सांगा
आरक्षणाच्या गरजेवर उपाय म्हणजे जातनिहाय जनगणना. जर 20% जातीची लोकसंख्या असेल तर तिला 10% आरक्षण मिळाले पाहिजे जेणेकरून सर्वांना न्याय्य किंवा समान आरक्षण मिळेल.
केंद्राच्या हातात आहे तर हे सत्तेवर आल्यानंतर काय करणार
ठाकरे खोटं बोलत आहेत वरील 2%कोणी दिले केंद्रान कि राज्यान ते सांगा
उध्दव ठाकरे साहेब तुम्ही सांगा ओ बी सी तुन आरक्षण देनार की नाही नुसतं मतांसाठी राजकारण चालू आहे
अहो तुम्ही फक्त फडणीस ला फक्त बोलतात ठाकरे काही नाही बोले त्यांना काहीच नाही बोलत
Atta tu modinvar dhakal anni tomane marayach sodu nako.
मराठा आंदोलन आता सदया तरी चीगाळले
बोगस असलेल्या सर्व कुणबी नोंदी रद्द करा
Aho only Balasaehb,, apan kon fakath punayai, apan kon, fakath वसुली करा
उगीच समाजात असंतोष पसरवून जातीय तेढ निर्माण करू नका
आता तियावर आल् त केंद्र नाहीत देवेंद्र व उद्धव
लाज वाटली पाहीजे महाराष्ट्राचा बिहार करताना
अहो साहेब, आधी हे बोलले असतात तर इतका आगडोंब उसळला नव्हता
खुनशी वृत्तीचा माणूस आहे . दंगली घडवण्यात हुशार आहे.
आतातरी समजून घ्या आरक्षण कोण देऊ शकत आणि कोण नाही
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे