एक नंबर निर्णय घेतला आहे..इंधन भार व इतर कराच्या नावाखाली लुटणा-या महावितरणला कायमचा धडा शिकवा....सगळ्या गावांनी हा निर्णय घ्या..नाहीतर पुर्वी तरी बिना विजेची माणसं जगतच होती की
मला सांगा आमदार व खासदार मंत्री येवढे मोट मोठे घोटाळे करतात ते सर्व माफ होतात ते चालतय सरकारला जरा तर लाज पाळा..पण शेतकऱ्या चे लाईट बिल माप होत नाही . आपला देश कृषीप्रधान आहे लक्षात राहू द्या . जय जवान जय किसान . शेतकरी सुखी तर जग सुखी आहे .
राज्य सरकारने पुन्हा ग्रामीण भागात लोडशेडींग सुरू केली आहे ,, शेतकर्यांच्या पंपाची लाइट बंद केली आहे ,, माणसांना जनावरांना पाणी सुधा मिळत नाही ,, खूप वाईट अवस्था करुन ठेवली आहे
एकच नंबर निर्णय घेतला आहे सरपंच माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला खास करून माझ्या बलिरज्याल 🙏 जोडून विनंती आहे.सर्वांनी एकमताने हा.नर्णय घ्यावा लवकरच सरकारला जाग येईल🙏🙏
अजित पवार काय करणार आत्ता महिन्याभरात कांदे निघायला सुरुवात झाली की स्टेटमेंट दिल आणि मग mseb वीज कापायला ट्रान्सफॉर्मर बंद करायला येईल. अशी पण सद्या लाईट चार तास सुध्दा राहत नाही. सिंगल फेज दिवसभर बंद असते.
असेच वीजबील माफ करा म्हणून वीजबील नाही भरला तर एक दिवस त्याच पण खासगीकरण होईल... मग जे भेटतय ते पण भेटण बंद होईल.. जर facility पाहिजे तर त्याचे पैसे पण दिले पाहिजे..
हेक्टरी उत्पादन खर्च एका बाजूला काढायचा त्याच् तसेच त्या क्षेत्रामध्ये निघालेले उत्पादनाला त्याच्या डबल हमीभाव दिला तर तसेच कृषी पंप विज लाईट बिल रीडिंग प्रमाणे दिले तर शेतकरी हमखास लाईट बिल भरतील. बोगस लाईट बिल वाढवल्यावर शेतकऱ्यांनी कसं काय बिल भरायचं.
दरमहा घराचे वीज बील भरून आमचा वीज वापर 30 ते 35 युनिट असताना एका महिन्यात 58000 हजार रुपये वीज बील आले आणि ते भरले नाही म्हणून सुमारे (2) दोन महिन्यापासुन वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आत्ता तरी संगळ्यां शेतकरी यांनी एकत्र येऊन सरकारला घरी पाठवा पेट्रोल भाववाढ डीझेल भाववाढ खतांची भाववाढ विजभाववाढ केली आहे यांनी सगळे खुर्चिसाठी खोटी आश्वासन देतात आणी खुर्चि भेटली की पाच वर्ष खिसे भरतात स्वाताचे यांना जनतेचे काही देनं घेनं नाही आता तरी सर्वांनी भानावर या हिच विनंती
@@namdevmore8201 अहो दादा तुम्हाला शेती तरी आहे काही लोक तुमच्या पेक्षा कमी कमाई करतात तेही कोणता आधार नसताना कुटुंब चालवितात्,आणि काही कमी पडतंय म्हणून कोणाला तक्रार हि करू शकत नाहीत त्यांनी काय करावे,
फक्त आणी फक्त लुटा लुट चालु आहे माझा अनुभव सांग तो माझ मीटर काढुन नेल मी आजारपना मुळ गावी होतो पुन्यात आल्यावर मला समजल की मिटर काढुन नेलय कारण एवढंच की एक महिन्याच 1320रु,बील थकीत आहे यावरतीही अजब भ्रष्टाचार बिल भरलय लाईट मिटर जोड़ा अस सांगीतल तर 1320बिलावर+354रुपये दंड भरावा लागेल असे सांगन्यात आले आणि मि तेही भरले गरज आपल्यालाच ना यांची गरज आपुन यांना मतदान करें पर्यंतच नंतर यांनी त्रास देनेआनी आपुन सोसने तुमचा निर्णय ब्रोसर आहे धन्यवाद
ओ पत्रकार, वीजबिल नाही भरले तर सरकार कस चालणार, तुम्हाला ल ई काळजी हाय, मग 100 कोटी खाताना विचार केला नाहीं का की सरकार कस चालणार, शेतकरी महणल को हान महाद्या, अस हे सरकार हाय, नाहीतर तुम्ही भरा इज बिल
What is your ITR filed ? If you are not earning from your local kheti, than go to Vikassheel Ministers, and get solutions. During lockdown or unlock period, vegetables have daily sold, & purchased by every citizens. Than where is question of loss or no profit.
फक्त राज्य सरकार जबाबदार आहे असे का म्हणत नाही सरकार ला जाब विचारला नाही म्हणतात मतदान करणार नाही. मग पिके जळून देयाची. का सरकार विरोधात. मोर्चे काढले पाहिजे पण नेमकी हे सर्व शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना चे. कार्यकर्ते आहेत अनेक ठिकाणी म्हणून. कोणी मोर्चे काढत नाही हे मात्र खरे आहे पक्ष सोडून शेतकरी एक का होत नाही आशा वेळी
या मध्ये राजयं सरकार काहिचं करु शकत नाहि .जसं विज वापरता तसं विजं बिल भरावचं लागेल स्वता विज वापरायचं आणि सरकारला दोशी ठरवायचं यात काहिचं तथं नाहि. मतदान हे करावचं लागेल.
,,अरे बाबानो एक गावी बहिस्कार ताकुन काहीच फरक पड़त नाई संपूर्ण गण /गटत मतदानत बहिष्कार टाका कुटली ही बनार बाजी लाऊ देऊ नका मग बघा सर्व पक्ष एक ठिकाने एतिल
असा निर्णय सर्व गावातील लोकांनी घेतला पाहिजे
छान निर्णय घेतला आहे हार्दिक शुभेच्छा
अशीच एकी ठेवा फितूरांचा चौरंग करा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
तुम्हीच निवडून दिलेत आता बसा बोंबलत
मिटर रेंडीग प्रमाणे वीज बिल द्या आम्ही भरणेस तयार आहे लगेच वीज बिल भरतो ऑफिस मध्ये बसून अंदाजे भरमसाठ बिल पाठवून द्यायचे
बरोबर आहे ओढा केटी आहे गहू हरभरा हे पिके घेतयो दर महिन्याला दोन ते साडेतीन हजार रेडिंग दाखवून दोन वर्षे चे नव्वद हजार रुपये बील दिले आहे वापरली नाही
एक नंबर निर्णय घेतला आहे..इंधन भार व इतर कराच्या नावाखाली लुटणा-या महावितरणला कायमचा धडा शिकवा....सगळ्या गावांनी हा निर्णय घ्या..नाहीतर पुर्वी तरी बिना विजेची माणसं जगतच होती की
मला सांगा आमदार व खासदार मंत्री येवढे मोट मोठे घोटाळे करतात ते सर्व माफ होतात ते चालतय सरकारला जरा तर लाज पाळा..पण शेतकऱ्या चे लाईट बिल माप होत नाही . आपला देश कृषीप्रधान आहे लक्षात राहू द्या . जय जवान जय किसान . शेतकरी सुखी तर जग सुखी आहे .
भावानो याना याची जागा दाखवा
खूप चांगला निर्णय आहे सर्व गावांनी घ्यायला हवा मग यांना
राज्य सरकारने पुन्हा ग्रामीण भागात लोडशेडींग सुरू केली आहे ,, शेतकर्यांच्या पंपाची लाइट बंद केली आहे ,, माणसांना जनावरांना पाणी सुधा मिळत नाही ,, खूप वाईट अवस्था करुन ठेवली आहे
कुणी मत मागायला आले तर त्यांना चांगला चोप द्या. हे राजकारणी माजले आहेत.
सरपंच कोनी पन असो गावा बरोबर ईमानदारी ठेवावी
शेवट पर्यंत
इंकलाब जिंदाबाद
अगदी बरोबर आहे..
सरकारी फास हानुन पाडा. शेतकरी एकजुटिचा विजय असो.
महात्मा गांधी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा नाहीतर हे माझ्या नावावर मते मागतील
एकच नंबर निर्णय घेतला आहे सरपंच माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला खास करून माझ्या बलिरज्याल 🙏 जोडून विनंती आहे.सर्वांनी एकमताने हा.नर्णय घ्यावा लवकरच सरकारला जाग येईल🙏🙏
पोरग लहान पनी म्हणतो बापा मी तुला संबळतो
पोरग आसवासण देतो
नेते पुढारी आश्वासन देतात
भरवसा कुणावर ठेवाचा
राष्ट्रवादी काँग्रेस इंदिरा काँग्रेस सत्तेत सहभागी झाले तेव्हाच कळाले होते शेतकरी सर्वसामान्य जनतेला त्रास देनार.
सगळे सारखेच
अगदी बरोबर
बरोबर आहे शेतकऱ्यांचे कोणीच light बिल भरू नका
वीज बील भरलच पाहिजे.
सुविधा पाहिजे असेल तर पैसे द्यावेच लागतील
Barobar
खरे आहे या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे आहे शेतीमालाला रास्त भाव दया आम्ही तुमची सर्व देणी देतो
आमदार खासदार ना वीज बिल का भरावे लागत नाही.
Te sarkarche Lombard aasayala pahijet?
बरोबर आहे...
ऐकदम बरोबर आहे साहेब मतदान करू नका आपोआप बिल माफ करतील
सर्वच पक्षानी बहीष्काराचाठराव करावा
ग्रामपंचायतीनि ठराव करावा
👍👍
अजित पवार काय करणार आत्ता महिन्याभरात कांदे निघायला सुरुवात झाली की स्टेटमेंट दिल आणि मग mseb वीज कापायला ट्रान्सफॉर्मर बंद करायला येईल. अशी पण सद्या लाईट चार तास सुध्दा राहत नाही. सिंगल फेज दिवसभर बंद असते.
100% खर आहे आश्वासन पाळल पाहीजे.
Very nice work brother keep it up
बरोबर
अगदी,बरोबर,शेतकरी,खुप,अडचणीत,आहे
बरोबर आहे.
Maharashtra farmers is original king
एक नंबर निर्णय आहे
Khup chan
असेच वीजबील माफ करा म्हणून वीजबील नाही भरला तर एक दिवस त्याच पण खासगीकरण होईल...
मग जे भेटतय ते पण भेटण बंद होईल..
जर facility पाहिजे तर त्याचे पैसे पण दिले पाहिजे..
हेक्टरी उत्पादन खर्च एका बाजूला काढायचा त्याच् तसेच त्या क्षेत्रामध्ये निघालेले उत्पादनाला त्याच्या डबल हमीभाव दिला तर तसेच कृषी पंप विज लाईट बिल रीडिंग प्रमाणे दिले तर शेतकरी हमखास लाईट बिल भरतील. बोगस लाईट बिल वाढवल्यावर शेतकऱ्यांनी कसं काय बिल भरायचं.
खूप छान
वा रे हुशार नका करू मतदान पण बिल भरा.
कीती पैसै वाटून निवडून आलास संरपंचा
Good
सर्व शेतकर्यांनी एकजूट होऊन मतदानावर बहिष्कार केला पाहिजे
महाराष्ट्रातील जनतेने मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे
👌🤝
बरोबर आहे
छान निर्णय
खरच सत्य माणसाला महत्व देऊया
भ्रष्टाचार मुक्त देश करूया
जय शिवराय
चांगला निर्णय एकी ठेवा...
दरमहा घराचे वीज बील भरून आमचा वीज वापर 30 ते 35 युनिट असताना एका महिन्यात 58000 हजार रुपये वीज बील आले आणि ते भरले नाही म्हणून सुमारे (2) दोन महिन्यापासुन वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चेतन खुप छान बोलतोस रे
छान निर्णय घेतला
A1
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भरोसा ठेवा...😊
लाईट येईल किंवा जाईल,
पण बिल मात्र येणारच..
कोळसा संपला आहे
कागद नाही..
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी
😂😂😂
आता मात्र भाजप येणार.याचं दिवस भरले
15 लाख मिळणार
Only Bjp.
आत्ता तरी संगळ्यां शेतकरी यांनी एकत्र येऊन सरकारला घरी पाठवा पेट्रोल भाववाढ डीझेल भाववाढ खतांची भाववाढ विजभाववाढ केली आहे यांनी सगळे खुर्चिसाठी खोटी आश्वासन देतात आणी खुर्चि भेटली की पाच वर्ष खिसे भरतात स्वाताचे यांना जनतेचे काही देनं घेनं नाही आता तरी सर्वांनी भानावर या हिच विनंती
❤️❤️❤️❤️❤️❤️
शेतकरी एकजुटीने विज बिलमाफसाठी आंदोलन केले पाहिजे कुठला भाजीपालेला दर नाही
कोरोना काळात् काय फुकट भाजीपाला विकला का काय ? उलट त्याच काळात् तुम्ही दुप्पट दराने भाजी विकली
भिकार आम्ही काही सोता विकला नाही व्यापाऱ्यांनी तुम्हाला लूटल
@@shubhamshinde4479 मग तुम्ही स्वतः या कि मुळ मार्केट मध्ये तुम्ही कशाला व्यापाराला माल विकता,
मला वाटतंय तुम्ही बलुती आहे,असा निच विचार शेतकरी करू शेकत नाही,🙏
तुम्ही शेतकरी नाही म्हणून ही भाषा वापरता.
@@namdevmore8201 अहो दादा तुम्हाला शेती तरी आहे काही लोक तुमच्या पेक्षा कमी कमाई करतात तेही कोणता आधार नसताना कुटुंब चालवितात्,आणि काही कमी पडतंय म्हणून कोणाला तक्रार हि करू शकत नाहीत त्यांनी काय करावे,
सर्व एक्या माळेचे मणी आहे
सर्व जनतेनी वोटिंग केली नाही पाहिजे
शेतकरी जय हो
सरकार ने आश्वासन पाळले च पाहिजे
शेतकरी एकञ या संघर्ष करा
वीजबिल भरु नका
Shetkaricha sampurn weej maaf hoyalach paijey
फक्त आणी फक्त लुटा लुट चालु आहे
माझा अनुभव सांग तो
माझ मीटर काढुन नेल मी आजारपना मुळ
गावी होतो पुन्यात आल्यावर मला समजल की मिटर काढुन नेलय कारण एवढंच की एक महिन्याच 1320रु,बील थकीत आहे
यावरतीही अजब भ्रष्टाचार बिल भरलय
लाईट मिटर जोड़ा अस सांगीतल तर
1320बिलावर+354रुपये दंड
भरावा लागेल असे सांगन्यात आले
आणि मि तेही भरले गरज आपल्यालाच
ना यांची गरज आपुन यांना मतदान करें
पर्यंतच नंतर यांनी त्रास देनेआनी आपुन सोसने
तुमचा निर्णय ब्रोसर आहे धन्यवाद
Good 💪💪💪💪💪💪💪💪
👍👍👍👍👍
जय जवान जय कीसान
चांगलाच धडा शिकवला
एक एक नेता कडे ऐवढे पैसे आहेत की सगळे वीजबिल भरुन शकतात आनि देशाचा कर्ज भरुन शकतात
दुधामध्ये पाणी घालून विका
शेतकरयांना मोफत लाईट दिली पाहिले
ओ पत्रकार, वीजबिल नाही भरले तर सरकार कस चालणार, तुम्हाला ल ई काळजी हाय, मग 100 कोटी खाताना विचार केला नाहीं का की सरकार कस चालणार, शेतकरी महणल को हान महाद्या, अस हे सरकार हाय, नाहीतर तुम्ही भरा
इज बिल
गप वीज बिल भरा फुकट्ट्यानो
मतदानावर बहिष्कार टाकणे चुकीचे
तूम्हाला कोणत्याही नेत्याला बोलण्याचा अधिकार रहाणार नाही
पंजाब आणि हारियाण मधि विज बिल माफ आहे ते पण भारत चे शेतकरी आहेत मग आम्च महाराष्ट्र मधि का होत नहीं जय हिन्द जय महाराष्ट्र
हे फक्त एक दिवसा पुरते आंदोलन निवडणूका आल्या की परत येरे माझ्या मागल्या.
केंद्रशासन चा काय संबंध.गाचाचा खात आहेत
सगळ्या गावांनी असंच करा
विज ंमडळाला विनंती,शब्दाचे.चाळे करुन,विजेचे बिल वसुल करु नका,विज बिल ,विज आकार, स्थीर आकार,असे फसवे धाेरण चालवु नका...
निवडणुकीत याचा दणका बसणारच आहे
महिन्या खाली पाच हजार भरले आत परत तिनं हजार भर म्हणून लाईट तोडली आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा
☝️☝️🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
याला म्हणतात सरपंच शाबास
कनेक्शन तोडू दयाचे नाही, आणि बिल भरायचे नाही.वायरमन बाबांवर चडला तर त्याला आपल्या शेतात खाली उतरताना शेतात पाय ठेवायचे नाही.असे त्याला सांगचे.
आस आक्रमक प्रतेक गावा गावत लोक झाले पाहिजेत तरच ते मऊ येतील
यांना पण सर्व फुकटात पाहिजे त्यामुळेच नेते मंडळी यांना गंडवतात.. 🤪
सरकार कोणाचे असो फक्त शेतकरी माणसाला फसवणूक करत मत मागायला यायचं नंतर लबाडी करायची
तुम्ही कालही दलिंदर होता आजही आहात उद्या ही राहनार दरिद्री शेतकऱ्यांना नम्र नमस्कार 😆😆😅😁😁😂😂😂 लबाड कोल्हा तुमचा शिवाजी
मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे
चांगला निर्णय आहे, त्यांचा एखादा नेता जेल मध्ये जाऊद्या, मग बघा सगळे कसे एकत्र येतात
असे सर्वानी विचार करा
दुसऱ्या राज्यात वीज मोफत द्यायला परवडते मग यांनीही द्यायला पाहिजे ना
What is your ITR filed ?
If you are not earning from your local kheti, than go to Vikassheel Ministers, and get solutions.
During lockdown or unlock period, vegetables have daily sold, & purchased by every citizens.
Than where is question of loss or no profit.
फक्त राज्य सरकार जबाबदार आहे असे का म्हणत नाही सरकार ला जाब विचारला नाही म्हणतात मतदान करणार नाही. मग पिके जळून देयाची. का सरकार विरोधात. मोर्चे काढले पाहिजे पण नेमकी हे सर्व शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना चे. कार्यकर्ते आहेत अनेक ठिकाणी म्हणून. कोणी मोर्चे काढत नाही हे मात्र खरे आहे
पक्ष सोडून शेतकरी एक का होत नाही आशा वेळी
असा निर्णय सर्व गावात घेतला पाहिजे
या मध्ये राजयं सरकार काहिचं करु शकत नाहि .जसं विज वापरता तसं विजं बिल भरावचं लागेल स्वता विज वापरायचं आणि सरकारला दोशी ठरवायचं यात काहिचं तथं नाहि. मतदान हे करावचं लागेल.
BJP ne Kay kele hote
ज्यानी वीजबील भरल त्याच काय जे वीजबील ते गरीब शेतकरी ने भरले
सरकार चालविण्यास पैसा हा घोटाळेबाज जे आहेत त्यांची मालमत्ता जप्त केली तर.... बिल भरण्यासाठी मदत होईल ...जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय
,,अरे बाबानो एक गावी बहिस्कार ताकुन काहीच फरक पड़त नाई संपूर्ण गण /गटत मतदानत बहिष्कार टाका कुटली ही बनार बाजी लाऊ देऊ नका मग बघा सर्व पक्ष एक ठिकाने एतिल
नितीन राऊत यांचा सर्व शेतकऱ्यांनी चांगला जोड्यांनी सत्कार करावा
त्यांच्या वीजेच्या खांबांवर कर लावा