नारळाचा कुठलाच भाग टाकाऊ नसून नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग जीवनात होत असतो. परंतु झाड लावण्यापासून त्याला मोठे करेपर्यंत त्याची जोपासना करणे ही सोपी गोष्ट नाही . नारळपाणी पिताना मिळणारे समाधान यामागे भरपूर मेहनत असते हे आपण गाण्याच्या माध्यमातून छान मांडणी केली आहे .
अप्रतिम गीत ❤
नारळाचा कुठलाच भाग टाकाऊ नसून नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग जीवनात होत असतो. परंतु झाड लावण्यापासून त्याला मोठे करेपर्यंत त्याची जोपासना करणे ही सोपी गोष्ट नाही . नारळपाणी पिताना मिळणारे समाधान यामागे भरपूर मेहनत असते हे आपण गाण्याच्या माध्यमातून छान मांडणी केली आहे .
Dhnyawad ji❤❤