रामायण घडलं कस?| रामायण | Sita ram Original Story | Ravan | Ramayan | Dnyaneshwari | Namdev Shastri
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #ramayan #sitaram #namdevshastri
रामायण कस घडलं
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
ramayan
sitaram
sitaram original story
ramkatha
ramayan episode
रामायण
रामकथा
सीताराम
रामायण रहस्य
नामदेव शास्त्री कीर्तन
ज्ञानेश्वरी
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
➡️@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
🎬 • Mulgi Jevha Navryachya...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
➡️असं जगणारे खूप कमी असतात.
🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
➡️खरं प्रेम कस असत?
🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
🎬 • #shorts हे का समजतं ना...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.
तृप्त झाले माझे कान महाराज.मन शांत वाटते तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर.
वा वा ,आता सगळीकडे रावणाचेच राज्य आहे ,,भारी प्रवचन ,,मस्त
महाराज तुमच कीर्तन इकतच रहावं आस समजून सांगता❤
😊🙏
महाराज आपले प्रवचन खूप छान असते.मी दररोज आपले एकतरी प्रवचन ऐकतो.मला ते खूप आवडते.आपणास मनापासून धन्यवाद.
🙏
खुपच सुदर महाराज❤❤❤❤❤
रावण हा महात्मा आदिवासी राजा आहे, त्याची महती दूरवर पसरलेली होती त्यामुळे काही जळावू लोकांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे, आदिवासी महात्मा रावणाच्या राज्यात जनता सुखी होती
पुरावा द्या
आमचे खरे भगवान तर तुम्हीच बाबा
🙄😯🤔🤭
भैया तो ब्राह्मण होते 😂
कुठला इतिहास वाचवा रे, रावणाचे वडील ब्राह्मण कुळ आणि आई राक्षसी कुळातली होती रे। संस्कृत येत का येत असेल तरच समजेल रे, नाहीतर कुढठून ही वाचून काहीपण नका बोलू।
रामायण हे जीवनातील आदर्श आहे, मित्र प्रेम, बंधू प्रेम, त्याग, निज शांती, एकवचनी एक बानी एक पत्नी, दास्यत्व हे सर्व महत्वपूर्ण विषय आलेले आहेत हेच सांगीतले तर अतिशय आणखी आनंद होईल, माफी असावी तुम्ही महान आहात महाराज, ज्ञानेश्वरी चिंतन तर तुमचे अगाध आहे
Tyanni sangitle ahet baki vdo pn bgha tyat yekayla milel
@@DigambarNagreOfficial1008 rrderreeredrrrrreerreeerreerrrreerrrrrrrrrrerrrefrreerrreererrerrrreeererereeeereerrrrrrrrrrereeeereerrrrrrrerreereerrrrrrrrrrerrrrrrreeererreeeerrrrrrrreeeeerrrrrrrrrrrereeeererrrrrerrrrrerrreeeeefeererrrrreeerefererrrrrrrrrrrreeeeeerereererrrrrreeeeeeeeeeeeeferreerrrrrerrfeeeeeeeererrreererrerrrreeereereeeeeeeeeeeeererrrerrrreeerrerrrrreeeeettt
g@@DigambarNagreOfficial1008
खरा इतिहास काय आहे हे कदाचित मला ठाऊक नाहि पण दैनंदिन जीवनात इतिहास जानून घेण किती महत्त्वाच आहे येवढी सुंदर उदाहरण तुम्ही दिलीत सर ...
प्रथमच नवीन माहिती मिळाली रामायणा ची.
नीच श्रेष्ठ वाद हा माणसाचा मूळ स्वभाव आहे तो बदलणार नाही...पुरातन गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्या पुढील समस्या काय आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे...माणसाला जे फायद्याचे आहे ते घेतो त्याला चांगले म्हणतो... उदा .एखादी व्यक्तीला चालत जात असताना राम आणि रावण यांची दगडाची मूर्ती सापडली तर तो माणूस आधी रामाची मूर्ती श्रद्धेमुळे उचलेल तो माणूस पुढे गेल्यावर त्याला आता मात्र रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची सापडेल तर तो माणूस कोणती मूर्ती आधी उचलून घेईल?सोन्याची रावणाचीच मूर्तीच
कारण त्याच्या फायद्याची आहे...हा स्वभाव सर्व कारणांचे उगम आहे..
हे उदाहरण जर घेतले तर सगळ्या चर्चा निष्फळ आहेत...विषय सम्पण्यापेक्षा वाद वाढत जातो...म्हणून या विषयावर चर्चा बंद करणे योग्य!
खरंच लय भारी उदाहरण,मनल तुम्हाला
Kup.chan.kirtan.thanks.gurudev
रावणासारखा विद्वान पंडित, शक्तिशाली, शिवभक्त कुणीच नव्हतं पण कितीही महात्मा असला तरी अहंकार, लोभ, माया, मत्सर या गोष्टी अंगात आल्यावर त्याचा समूळ नाश होतो म्हणून यागोष्टी पासुन दुर राहीलं पाहिजे
आमच्या देव कसा होता हे आमच्यापेक्षा इतर जातीच्याच लोकांना जास्त माहीत हा माणुस एवढी माहीती देतो त्यावेळेला हा होता का चारवेळा खोट बोलल की लोक खर समजायला लागतात ़तसाच हा केवीलवाना प्रयत्न
अतिशय सुंदर दृष्टांत खुपच छान
एक ही शब्द खरा नाही या मधला,सर्व पाखंड आहे
Kay abhyas karun he bolata tumhi
मनोविश्लेषणाला मानसशास्त्रीय आधार आहे
नसेल आयकायच तर नको आयकू पण आपमन नको करू न रे
@@sudhirpatil1716 तुमची समाजातील आथिर्क आणि सामजिक विषमता वादी स्तीती बघून हा निष्कर्ष
@@yogeshrajput1553 है असे प्रवचन आपल्या महापुरुषांनी , पूर्वज्यानी आपल्या हक्क स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचा कळत न कळत अपमान करतात समाजाला पुन्हा त्या मनुवादी संस्कृतीच महत्व आड वाटेने सांगण्याचा प्रयत्न करतात.
खरा इतिहास सांगायला घाबरतात. तुकाराम महाराज सारखं सदेह ैकुंठगमन करावं लागेल मग सोपा मर्ग निवडतात
रामायण महाभारत ह्या कथा कल्पना आहेत. वाल्मिकीनी व्यसांनी आपल्या सुंदर लेखणीने त्या लिहिल्या. आपण त्याकडे महाकाव्य म्हणून बघितलं पाहीजे.
कथे मध्ये थरारक किंवा fantacy असलेली भरपूर गोष्टी लिहिल्यात काही ठिकाणी जीवनाचे सर सुद्धा लिहिलंय.
जातीभेद प्रकारावर आधारित आहे तरीसुद्धा ती महाकाव्ये आहेत. हे समजून घेतलं पाहिजे.
एकदा हम्पी कर्नाटक ला जाऊन या रामायण खरे की खोटे कळेल
@Kiran Raut हो
@Kiran Raut जायला कशाला पाहिजे आता सर्व साधन उपलब्ध आहे त्या कधी कोनत्या भाषेत लिपीत सर्व प्रथम लिहिल्या आहेत हे शोधायला. आणि त्यातील कंटेंट वाचले की त्यांचा काय अजेंडा हेतू त्ामागे होता हे समजत फक्त बुद्धाच्या समतेच्या न्यायाच्या विचारांचा पडावं करुण मनुस्मृती च उदत्ती करन करने एवढच काम होते. आता रामायण बुद्धाच्या आधी लिहिलं हे म्हणू नये अभ्यास करा रामायण नीट वाचलं तरी कळेल
Satya aahe
खूप सुंदर आणि अंतकरनाला पटनारी वकतवय खुपच सुंदर मानसा मध्ये बदल करनारी गोष्ट 🥰🥰🥰🥰 खुपच सुंदर महाराज
खुप सुंदर व उच्च स्तरावरील ज्ञान आहे उच्च विचार आहेत
Very.very.gret.thanks.gurudev
खूपच छान समजावून सांगितले बहुत बहुत धन्यवाद सर जी
Jay Shree Ram❤❤❤
रावण सीता स्वयंवराला हजर होता, तेव्हा पहिली होती ना
जिस धनुष को सीता बाये हाथ से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।
Khup c
महाराज खूप छान सांगता 🙏🙏
रावण राजा राक्षसाचा...... हे पुस्तक वाचा__ शरद तांदळे यांनी लिहलेल.👍
मग लक्षात येईल सर्व ..💯💯
Ekdam right
ब्राम्हनाने लिहलेले ग्रंथाचे आता संशोधन होत चालले व त्या ग्रंथाचे असत्य हुळु हळु बाहेर यायला लागले.
एक पुस्तक वाचल की, एवढा माज येतो का
ज्यांनी परमार्थ साठी पूर्ण आयुष्य घालवल त्यांना तू एक पुस्तक वाचून challenge करतोय 🤔
पुस्तकामध्ये आणि ग्रंथांमध्ये फरक आहे हे शिकणे गरजेचे आहे तुम्हाला
शरद तांदळे यांचे ‘रावण -राजा राक्षसांचा’ हे पुस्तक वाचा. खुप वास्तववादी आहे
Valmik rushinchya adhi jalmala ale ahet vatat Sharad tandale,,😂🤣
Bhava Tula khup abhyasachi garaj ahe
@@DigambarNagreOfficial1008 😂🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣
महाराजांनी खूप छान प्रवचनांमध्ये रामायणातील गोष्ट चांगल्या प्रकारे समजून सांगितले
खुप सखोल अभ्यास
खर रामायण प्रेरियार स्वामी सांगतात हे सगळे पोटजगे आहेत
पेरियार स्वामी यांना रामायण समजले नाही
@@babasahebkarpe9520 52%ओबीसी 98%ब्राम्हण बनियाचा गुलाम आहे
सर्व मानव जातीच्या विकासासाठी रामायण महाभारत भगवत गीता हे आदर्श व शासव्त ग्रंथ आहेत ते खरे किंवा खोटे हि चर्चा करु नका सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी त्यातून काय घेता येईल ते पहा कुणी जगाला काय दिले ते पहा जय श्रीराम रामकृष्ण हरी जय शंभुराजे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र
रामायण घडले याचे पुरावा रामसेतू महाभारताचे ही पुरावे आज पर्यंत भेटले आहेत आणि भेटत आहेत म्हणून विदेशी ही भारताची संस्कृती स्वीकारत आहेत काही लोक काही ही म्हणोत पण पुरावे खोटे नसतात जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
Tula Kay kalnaar khote khre
जिस धनुष को सीता बाये से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।😂😂😂
ह्यावर... एक नक्की सिध्द होत की रावण एक महान विभूती होती..
Right
आपल्या अश्या जर तर च्या गोष्टी काहीच कामाच्या नसतात. प्रवचनकार लोकांनी आपल्या संस्कृतीतील चांगले सांगावे की.
साहेब सत्य पेरताय त्याबद्दल धन्यवाद
रावणा एवढा भक्त कोणी न०हता
👌👌👌
रावण हा महापराक्रमी,माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारा महान राजा होता.जय रावण राजा
वाल्मिकी रामायण संस्कृतीक दृष्टीने वाचा भाऊ 🙏🙏
Mag Sita Sawywar madye Rawan kay karat hota Khoti mahitii
कुठलेही विश्लेषण करताना त्याचे पूर्ण ज्ञान असायला हवे .अर्धे ज्ञान दांभिकपणा दाखवते.अभ्यास असायला हवा .चांगला ज्ञानी गुरु करावा.म्हणजे जगाला चुकीचे मार्गदर्शन मिळत नाही. राम कृष्ण हरी
खुप सखोल अशी माहीती 🙏🏻🙏🏻
खूप छान
Very nice 👍
प्रणाम गुरुदेव
रामायण आणि महाभारत हे महाकाव्य आहेत, ईतिहास नाहीत, पण महाराज असे सांगत आहेत की सगळे रामायण यांच्या पुढच झाले आहे.
ही नालायक फक्त दिशाभूल करण्यासाठीच.. व्यवस्थे मध्ये अव्यवस्था पसरायची आणि स्वताचे महत्व वाढवून घ्यायचे..
खूप छान विश्लेषण करून सांगितल्याबद्दल जय भीम
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
होऊन गेलेला इतिहास उगळण्यात काय हशील तुम्ही कथा सांगून पोट भरता तुमचं बर आहे
हसण्याचा कृत्रिम आवाज येत आहे... आणि ते चांगले वाटत नाही...
हो विद्यार्थ्यांचाआवाज वाटतो आहे.good observation
Ewad barik laxya deun kirtan aika awaj nko
कीर्तनकार तुम्ही व्हिडिओ च शिर्षक च पाहून अस वाटतय की तुम्हास इतिहास गोष्टी माहीत नाहीत..
आज हे नाव दिलंय..
उद्या बोलाल की महाभारत घडलाच नाही ...आणि तुम्हीच एकसारखेच उदाहरण देत आहात ज्ञानेश्वरीचे..तेही तुम्हीच बोलाल की ज्ञानेश्वर झालेच नाही .
बरोबर हे कीर्तनकर लोकांच्या पैशांवर आरामात जगतात आणि लोकांना उलट्यासुलटया कथा सांगून उल्लू बनवतात.
Band kara hi buvabaji kahitari navin sanga maharaj
रावणाची लंका सोन्या ची होती. याचा अर्थ असा की तेथील राजा हा जन हिताच्या योजना राबवत होता.त्या मुळे तेथे एवढी प्रगती होती.पण त्या उलट अयोध्येत सगळीकडे झोपडपट्टी होती मग कोणता राजा चांगला होता तेहि सांगा महाराज.
खूपच सुंदर
Jay shri Ram
एकाद्याला हीरो बनवायच तर व्हीलन तर पहिजेत, त्या मुळे रावण,मला एक कळत नाही जर श्री राम देव मग रावण नी हे कस काय केल,व शंकर देव मग तो आपलाच मुलगा कस नाही कळल,
रामायन घडलंच नाही ते काल्पनीक आहे जर खोट वाटत असेल तर सच्चीरामायन हे पूस्तक वाचा धन्यवाद
हो भाऊ तूच खरा आहे , बाकी सर्व चूतिये आहे
खुप सुंदर
सच्चीरामायण लिहणारे घडल होत का नाही हे बघायला होते का त्या काळात 🤔
एक गोष्ट ऐका जरा हे जे रामयण खोट आहे अस सांगतात न त्याचा दुटप्पी पणा एका मग तुम्हाला कळेल.
1.हे म्हणतात रामायण घडल नाहि आणि भगवान श्रीराम अस कोण व्यक्ती नव्हताच आणि राम आणि शबरी ची प्रेम कहानीचे आरोप करतात.
2.राम झाला च नाही तर हे लोक रामायणातल्या रावणाला त्यांचा आहे असा दावा करतात.
3.यांना श्रीकृष्ण मान्य नाही पण कर्णावर झालेले अन्यायाच महाभारत खर वाटत .
4.यांना द्रोणाचार्य मान्य नाहीत पण एकलव्य बहुजन होता म्हणून त्याचा अंगठा द्रोणाचार्य नी कापून घेतला हा असा आरोप करतात.
म्हणजे त्यांच्या सोयीनुसार गोष्टीचे संदर्भ फक्त लोकांना द्यायचे.
अरे जो व्यक्ति स्त्रियां मजाक उडवतो ते पन सोसल मीडिया वरती तश्या व्यति ला तू खर मानत अरे आठवां शिवरायला कसा स्त्री च्या सम्मान टिकुन ठेवला आणि हे अन तू 🙏
Tula tr adarsh purskar dila pahije mg ramayan ghadal nahi mhananyamule🤣
खूपच छान रामायण व त्यातला भाव सांगण्याची पद्धत खूपच छान खूपच छान
महाराज! रामायण किती वर्षांपूर्वी घडलं?
किती वर्ष/ वर्षे घडत राहिलं ?
कोणत्या वर्षी रामायणाचा शेवट झाला?
कालगणना कशी केली जात होती?
जगाच्या पाठीवर भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त
अन्य कोण कोणते देश होते?
रामजन्मभूमी अयोध्या ते महाराष्ट्र , नाशिक मधील पंचवटी अंतर किती मैल/ कि.मी ?
त्याकाळी असलेली भौगोलिक परिस्थिती,डोंगर,
द-या , नद्या,जंगले,जंगली स्वापदे, नरभक्षक जमाती ?प्रवासाची साधने? काहीही नसतांना एवढा लांबचा प्रवास ? सोबत एक नाजूक स्री, राजकुमारी. पायी प्रवास! फक्त अंगावरील वस्रासह, अन्नपाणी काही सोबत नाही.१४ वर्षे
जंगलात वास्तव्य? रामायण घडलंय,ही परिकथा
नाही, म्हणून .....
कृपया यावर ही थोडा प्रकाश टाकावा , आपल्या
ओजस्वी वाणीतून निरुपन करावं ही विनंती?
Kup mast samjvun sangitly sir good.
Very very very very very nice👍👍👍👏👏😊
शुरपणखा खोटं बोलली ते ठीक आहे ती राक्षस कुळातील होती. राम का खोटं बोलला, लक्ष्मनाच लग्न झालं नाही मग कसा काय सत्यवचनी!
खूप खूप सुंदर अंगावर शहारे आले पुढची कथा पण सांगा नमस्कार
Sir ,ek request ahe hasayacha awaj madhech jast hoto.Please to band kela tari chalel.
Maharaj tumch kirtan mala khuch Aawdtat 👌
असे शिर्षक देताना लाज वाटली पाहिजे..... समाजात भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे... स्वतः ची प्रसिद्धी वाढविण्यासाठी
बरोबर आहे फालतुच काहि तरी सांगुन लोकांमध्ये भ्रम निमाण करणे हेच चालु आहे.
हा म्हणतो रावणाला सीता माहित नाही पण सेटेलाइट मध्ये ही रामसेतू दिसतो आणि तो सर्वात मोठा पुरावा आहे आणखी काय पाहिजे
तू मला पलीकडे माहिती आहे
आपल्या गळ्यात तुळशी माळा आहे का हे दाखवा किंवा बघा.... संत परंपरेचा अभ्यास करा..! वारी करा रामायण आणि भगवत गितेचा अभ्यास करा... मगच महाराजांना उपदेश करा...
मग सीता स्वयंवरात रावण धनुष्य घेवून पडलाच कसा.महाराज ...
1976 में इलाहाबाद हाईकोर्ट ने जेजमेंट दिया की रामायण पूरी फर्जी हैं !
त्या हायकोर्ट आणि तुझ्या..
Chan
सूपर्णखा कुरूप असताना जादूने स्वतः ला सुंदर करु शकते, तर ती कायम स्वरुपी सुंदर का होत नाही? कापलेले नाक कान परत का जादुने आणू शकत नाही? एका स्त्रीचे नाक कान कापणे देवाला शोभत नाही.
0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000⁰0000000000000000000000000000⁰00000⁰⁰00⁰000⁰00⁰0000000⁰⁰⁰⁰0ppppppppppĺĺlĺ
9
No reply is best for you..
सुनील भाऊ जादू कशाला म्हणतात हे जाणून घेणे आवश्यक आहे जादू कायम स्वरुपी नसते तात्पुरती असते
अस समजा मेकअप करून तिने स्वतःला सुंदर बनवले असेल.
तात्पुरतं
Ok , Jadu hi temparary aahe. Pn eka strich Kan nak kapan he kitpat yogya aahe..🤔🤔🤔
एखादा अट्टाहास किंवा एखादा अविचार जीवन उद्ध्वस्त करू शकतो ❤😊🙏🏻..
अपेक्षा दुःखाचे मूळ कारण आहे
🙏😊
रावनच महान आहे .
Tuzya ghari pan pathawal rawan .. konala gheun gela tr kahi manjo nako
जय रावण 🙏🙏🙏
Ho bhau yenar rawan tuxya ghari pan yenar
रामायण जेव्हा घडल तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होता असे वाटते
Ho
Adhi video bagha aika mag comment kara
खूप छान महाराज
खुद सुंदर
रामायण ३०० आहेत् प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे त्यामूळे अशा काल्पनिक कता मनोरंजन म्हणून घ्यायच्या.
रामायण महाभारत हे काल्पनिक आहे.खरा संघर्ष हा ब्राम्हण ( देव) vs बहुजन (दानव) यांच्यात होता
मुळात रामायण तुम्ही वाचले कि नाही का लोकांच्या सांगण्या वरून तुम्ही प्रवचन करता मुळात सृप नखा च मन हे रामावर नाही तर लक्ष्मण याच्यावर आले होते त्यानी रामाची आज्ञा घेण्याकरिता तिला रामा कडे पाठविले होते त्या नंतर रामाने तिच्या पाठीवर लिहिले नाक कान कापण्याचा आदेश दिला होता तो योग्य कि अयोग्य तो नंतर चा विषय
रामाने शुर्पनखेला नाकारले ठीक आहे हो.. पण अयोध्येला परत आल्यावर सीतेला गरोदर अवस्थेत अग्निपरीक्षा देऊन देखिल हकलून दील हो महाराज... त्याच्या बद्दल काय बोलाल महाराज.....महाराज उत्तर नक्की द्या
Kay uttar denar maharaj ardh gheun paltat..
@@murlinawale8885 तु महाराज आगे का अर्ध पाकिट मिळतय का?
Ram Ek raja hote te aani tyacyavar praje ne shak kela hota mhnun tyana he karav lagal aaj kal cya rajkarnya sarkh ram navte
@@sssss3034 राजा होता पण देवाचा अवतार पण म्हणताय ना तसे चमत्कार जोडले त रामायणात मग अजुन एक धोब्याचा मन परिवर्तन छाचमत्कार चालला असता शूद्र अतिशूद्र यांना चिकित्सेचा अधिकार रामा नेच shambhuk वध करून नाकारला आणि मनुवादी वर्ण व्यवस्तेला योग्य ठरवल असां खोटा इतिहास गांजा , अफु पिऊन राम, कृष्ण यां मूळनिवासी महापूर्षांच चरित्र हनन केले गेले आणि हे सर्व फक्तं धर्माचा लोकं भावनांचा वापार करुण येथील लोकांना शूद्र अतिशूद्र करुण गुलाम बनऊन त्यांचे शिक्षण व्यापार चांगले कर्म, समत्तीचे अधिकार काढून घेने हाच उद्देश होता . खरे राम कृष्ण एवढे सामान्य बामान पूजक वर्ण व्यवस्था समर्थक, स्त्रियांना दुय्यम वागणूक देणे, छळ लकपट करणारे , मांसाहारी ,व्यसनी स्त्री लंपट, खोटं बोलणारे, वासनांध कधीच नव्हते ते असेलच तर बोधिसत्व होतें अस नामदेव महाराज सांगतात.
भावा त्यावेळी तुझ्या सारखी माणसे सुद्धा अस्तित्वात होती ना..रामाचा सीता मातेवर पूर्ण विश्वास होता..पण तुमच्यासारखी लोकं सीता मातेला सुद्धा संशयी नजरेने बघायचे ना..तिच्या बद्दल वाईट साईट चर्चा करू लागले..आणि मग तुमच्या सारख्यांचे समाधान करून द्यावे म्हणून सीता मातेला अग्नी परीक्षा द्यावी लागली..प्रभू रामचंद्रांना सर्वच हकीकत माहीत होती..पण जर मातेने त्यावेळी सत्यत्वाची आणि पावित्र्याची अग्नीपरिक्षा दिली नसती ना..?.. तर कायमस्वरूपी बदनाम करून ठेवले असते तुम्ही सीतामातेला..
राम सिता लक्ष्मण हे बहीण भाऊ होते ही जातक कथा आहे..ही गौतम बुध्दांनी आपल्या शिष्यांना सांगितले ली गोष्टी आहेत. त्याचेच ब्राह्मण ने रामायण तयार केले अत्यंत गंभीर बाब आहे.. सर्व माहिती डॉ संग्राम पाटील युट्यूब वर पहा
😂😂😂😂😂
तुम्हि जे सांगत आहात ते सर्व खोटं असे आहे तर रामायण मधला रामसेतु वैज्ञानिक लोकांनी नासा मधून फोटो कसा काय घेतला आणि ते आता ही उपस्थित आहे ते कसे
राम झाला खिर खावुन आणि सिता सापडली शेत नांगरताना . पटनार्या गोष्टी आहेत का ह्या .
रावणाची आध्यत्मिक प्रगती पाहून तो आपल्या पेक्षा जास्त शक्तिशाली होईल असे देवतांना वाटले म्हणून त्यांनी संगनमत करून विष्णूच्या अवतारात रावणाच्या हत्येचा कट रचला.रावण जर खरच उन्मत्त असता तर त्याने सीतेला भ्रष्ट केले असते पण तसे झाले नाही.स्वतः चे शीर अर्पण करून एखाद्याला प्रसन्न करणे काही सोपे नाही.आपल्या समाजातील काही घटकांमध्ये असे चित्र आजही दिसू शकते.खूप मेहनत घेऊन प्रगती केली तरीही ती काही लोकांच्या गळ्याशी लागते,त्यांना वाटते शिखरावर फक्त त्यांनीच बसावे.मग ते चुकीचे असले तरीही त्यांनी स्वतःला जात किंवा धर्माने श्रेष्ठ करून ठेवले आहे.
रामायण नीट वाचा भाऊ
@@babasahebkarpe9520 तुला काय कळले वाचून ते सांग
यला मायावाद म्हणतात भो
रावण सौंदर्याचा उपभोग घेणारा होता सुंदर स्त्री दिसली की त्याने बलात्कार केलाच म्हणून समजा . त्याने सीतेला सुद्धा भ्रष्ट केले असते परंतु त्याआधी एक घटना घडली होती वेदवती नावाची एक तरुणी जी खूप हुशार होती ति खूप कमी वयामध्ये वेद संपन्न होती . रावणाने तिच्यावर बलात्कार केला तेव्हा तिच्या पित्याने रावणाला श्राप दिला इथून पुढे तु ज्या पण स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करशील त्याच दिवशी तुझा शेवट होईल म्हणून सीता वाचली
उद्या तुम्ही औरंगजेबाला सुद्धा चांगला होता म्हणाल
राम एक महापुरुष होते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रामाला तुम्ही देव समजून रामायण वाचू नका तो एक मनुष्यच होता परंतु त्याच्या कर्माने तो महापुरुष बनला त्या काळात सुद्धा रावणाने खूप अन्याय अत्याचार केला म्हणून रामाने त्यांचा वध केला
पांडुरंग शास्त्री आठवले (दादा )यांचे रामायण सर्वात भारी आहे ते सगळ्यांनी वाचायला पाहिजे 🙏🙏
Ram krishna Hari
आज संविधान हाच सर्वांचा धर्म आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य अधिकार हक्क कर्तव्य आणि नागरिक म्हणून जगायला मिळतंय कुण्या देवामुळ नाही. त्यावर सकारात्मक व्याख्यान दिली तर सामान्य लोकांपर्यंत त्याला त्याच संविधानात दिलेलं महत्व कळेल आणि तो आपोआप चुकीच्या व्यावस्ते विरुद्ध बंड करेल आणि स्वतःचे हक्क अधिकार मिळवेल. है पोथ्या पुराण बंद करा. कारण प्रत्येक पंथ जात धर्म आपली फिलॉसॉफी चांगली ठरवण्याच्या नादात दुसऱ्याला दुखावतो आणि युद्ध दगली होतात. इतिहासात सर्वात जास्त मनुष्य हानी धर्म वादांमुळे झाली. आणि विशेष म्हणजे कोणीच स्वतःचा धर्म धारण करीत नाहीत बाबा लोकं सुद्धा. धारण करिषे तो धर्म. जो तो तोंडा पुरता धर्म चघळत बसतो.
Right bro.
मुळ मुद्दा लंका कोणाची?
शिव-पार्वतीची , रावणाने वर मागुन ती घेतली..
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जिस धनुष को सीता बाये से उठा लेती थी उस धनुष को रावण हिला भी नहीं सकता था तो इतना कमजोर रावण सीता को कैसे उठा ले गया।😂😂😂
रावण मृत्यू नंतर सीतेला अस्विकर करुण ईतर कुणा बरबरही जीवन जगण्यास सांगणे आणि तुझ्यासाठी नाहीतर कुळाच्या इभ्रती साठी मी रावण वध केला आहे अस सांगून तिचा अपमान करने हा झाला मनुवादी दृष्टीकोन स्त्रियांकडे बघण्याचा. अजेंडा मनुस्मृती योग्य ठरवण्याचा. यानी राम कृष्ण शंकर गणपती इ सर्व च बहुजन महापुर्षांचे त्यांना हवे तसे चित्रंन करन त्यांचे चारित्र्य हनन केले. म्हणुन नामदेव महाराज, संत कबीर म्हणटात अरे बामना तुझा dasrath पुत्र राम आमचा राम नाही आमचा राम बोधिसत्व आहे. ईतर अतिशय वाईट पद्धतीनं राम कृष्ण यांच चित्र कथा लिहून बहुजसमाज शूद्र अतिशूद्र करुण वर्ण व्यवस्था ला धर्माचे अधिष्ठान देऊन पुरस्कृत केल. कीती तरीसामान्य चुका रामायण महाभारत पुराण यात kadta येतात. ही पुस्तकं त्याची भाषा लिपि चा अभ्यास केला तर अलीकडच्या काळातील आहे असे स्पष्ट होते.
right
रामायण !! आणि श्री राम हे जानून घेन्या करिता मन सुद्ध आणि शांत पहिजे तुम्ही काय बोलता हे आजून ही स्वताला माहित नाही 🙏 तर तुम्ही काय श्री राम काय आणि कोन होते ते आम्हाला सिकवशाल🚩
Tu sang mg Tyanna samjat nahiter
मूर्खा सगळ रामायण नशेत लिहिल्या सारखं आहे आणि तू मन शुद्ध बिद्ध काय सांगतोय लेका
एवढे सारे विषय असताना बाबा लोकांना रामावर भाळली, लक्ष्मणावर भाळली हे पुन्हा पुन्हा पाणी लावून सांगण्याची आवश्यकता नाही.हे असे फालतू विषय घेणारे बाबा लोकांनी हुसकावून लावले पाहिजे.
हो का🤔
फालतू विषय आहेत का तू 🤔
खरा चोर तर तू वाटतो मला कारण चोराच्या मनातच चांदणे असतात 😂😂
शास्त्रीजी रामायणावर बोलताना नेहमी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देतात जरा त्यांचे पूर्ण प्रवचन ऐक आणि मग ये सल्ले द्यायला
@@16.govindghule78 तुमच्या ज्ञानात काय भर पडली? वाल्मिकी कोण होता एवढं सांगा
म्हणजे एवढ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये तुला इतकंच कळलं यावरून बाउद्धिक पातळी समजते चोराच्या मनात चांदणे अभ्यास करा अभ्यास
सीता स्वयंवर मधे सिता रावणाने पाहिली होती.मग हा म्हणतो बहिणी ने सांगितले.लबाड बोलला हा🤣🤣
याला चॅनल चालवायचे आहे हिंदू विरोधी लोकांना खरे वाटेल पण आता अजूनही रामायण महाभारताचे पुरावे मिळत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
मला देखील हेच विचारायचं आहे.. आत्ता पर्यंत जे रामायण ऐकलं, पाहिलं ते चुकीचं होत की काय?? यांनी कोणता साहित्याचा आधार घेतला?? सर्व चुकीचं वाटत मला.
अप्रतिम विश्लेषण!महाराजांची पध्दत अप्रतिम!
अहो रावण सीतेवर डोळा ठेवून होता आजच्या भाषेत लाईन मारत होता .स्वयंवरापासुन .रावणाला सीता माहीती नाही ? कसे काय ?
मनायच असत जनायच नसत नाहीं तर धर्म द्रोही ठरवल जात बहिष्कार केला जातो
Great sir
🌺🌺🙏🙏🌺🌺
हा रावणा सोबत खेळत होता. रावणा चा दोस्त रावणाचे कौतुक चालु आहे.🙏🙏🙏🙏😜😜😜😜😜😜😜😜
🤭🤭😁😁😁😁😁😁
@@sudhakarsonawane7718 काय सांगतात ते ऐक
मूर्ख माणसा
रावण समजायला अभ्यास करावा लागतो बाळा
सुंदर विवेचन... !!!
सिता स्वयंवरात रावण होता🙏
🙏🙏
सिता सुंदर आहे हे रावणाला सिता सयोंवर च्या वेळी धन्युष उचलताना दिसली नाव्हती का
Ravan sita swayanvar madhe aalach navta.
Shahri maharaj our each kirtan and prachand is a very nice, 🌹🌹🙏🌹🌹
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी महाराज.....इंदोरीकर महाराज यांचा आदर्श घ्या.....ते सनातन धर्म मानतात आणि जनजागृती सुध्दा करतात.
महाराजांनी वाद तयार करण अभिप्रेत नाही
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌷🌷❤️