वारकरी सांपदायाचा पाया खुप खोल आहे. त्यामुळे तो सांप्रदाय बहरतोय पण कमी होत नाही. तो शाश्वत राहण्याचीच दाट शक्यता आहे. . . . . तूमचा प्रयास अविश्वनिय . . . सर . . . खुप छान . . . ।
भालेराव सर परभणीचा शेतकरी कुटुंबातील, ग्रामीण भागातील एक हिरा आहे. सामान्य ग्रंथापासुन ज्ञानेशवरी अभ्यास करुन एक स्वतः साहित्यिक, कविता आहेत.हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद सर.
महाशय आपण खूप छान सांगत आहात बद्दल वाद नाही परंतु संतांच्या बद्दल आदरपूर्वक श्रद्धापूर्वक सन्मानपूर्वक विशेषण वापरून बोलायचं एकेरी भाषेत बोलायचं नाही समजलं
१)पाया रचणार्या ज्ञानेश्वरांनी स्वता लिहीलेल्या ज्ञानेश्वरीत एकदाही विठ्ठलाचा उल्लेखही केलेला नाही कमालच आह्व न ? २) ज्ञानेश्वरांही एकदाही किर्तन केलेले नाही . ३) विठ्ठलाची एकही आरती लिहीलेली नाही. ४) संत चोखोबारायांसारख्या संतांचा एकदाही उल्लेख केलेला नाही . ५) ज्ञानेश्वरीत लिहीलेले ब्राम्हण कितीही भुकेला असला तरी शुद्राघरी जेवु नये .. त्यामुळे ज्ञानदेवांनी पाया रचला म्हणने खोटे आणि खोडसाळ आहे .. नामदेवे रचीला पाया वास्तव सत्य आहे ..
ज्ञानदेवाचे मोठे भाऊ निव्रुत्तीनाथ, वडील विठ्ठलपंत हे नाथसंप्रदायाचे होते..तसेच निव्रुत्तीनाथाने ज्ञानदेवास नाथ संप्रदायाची दिक्षा दिली होती मग ज्ञानदेव हा वारकरी कसा होऊ शकतो... संत नामदेव व संत भोजलिंग यांनी वारकरी धर्माची स्थापना केली होती त्यावेळी ज्ञानदेवांचे ५ वर्षे वय होते... *भालेराव आपण तद्दन खोटे सांगताहेत...संतांचे आंदोलन हे भक्तीचे नसून बहुजन समाजाला शासक बनवण्याचा क्रांतीकारी वैचारिक मार्ग होता... वारकरी धर्म हा अवैदीक धर्म होता मग ज्ञानदेव शुध्दीपत्रक घेण्यासाठी वैदीक ब्राह्मणांकडे पैठणला ५ वेळा का गेले..? *यावरुन लक्षात येते की, वारकरी धर्माशी ज्ञानदेवाचा काही संबंध नाही...वारकरी धर्माची स्थापना ही संत नामदेव व संत भोजलिंग यांनी च केलेली आहे...
अनिल सोमवंशीजी - तुम्ही आधि नामदेव महाराजांचे अभंग वाचा .... अभ्यास करा ... उगाच बडबड करू नका . स्वतः अगोदर वारकरी व्हा . लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका .
[24/03, 6:20 PM] Vishal: उत्तर लिखाणाची तयारी कशी करायची मार्गदर्शन करावे [24/03, 6:23 PM] Vishal: कोणत्या मुद्दा वरती लक्ष केंद्रित करावे लागेल [24/03, 6:25 PM] Vishal: UPSC परीक्षेत मराठी साहित्य हा विषय आहे
खूप सुंदर आणि मनोवेधक सोपे विवेचन आपण केले आहे. त्रिवार वंदन❤
राम कृष्ण हरी.... अतिशय सुंदर माहिती मिळाली
Sir khup cchan🙏🏻🚩माऊली💕🎼🌷📘🖋
वारकरी सांपदायाचा पाया खुप खोल आहे. त्यामुळे तो सांप्रदाय बहरतोय पण कमी होत नाही. तो शाश्वत राहण्याचीच दाट शक्यता आहे. . . . . तूमचा प्रयास अविश्वनिय . . . सर . . . खुप छान . . . ।
भालेराव सर परभणीचा शेतकरी कुटुंबातील, ग्रामीण भागातील एक हिरा आहे. सामान्य ग्रंथापासुन ज्ञानेशवरी अभ्यास करुन एक स्वतः साहित्यिक, कविता आहेत.हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद सर.
भक्ती करताना अद्वैत हे विरोधाभासच आहे.
खूप मन :शांती आणि समाधान मिळते आपले विवेचन ऐकून 🙏🙏
ज्ञानेश्वर स्वतः वर्णाश्रम व्यवस्थेत विश्वास ठेवत. ज्ञानेश्वरी वाचा
कोणत्या अध्यायात ओवी क्रमांक सांगा .
सर आपलं विवेचन साक्षात भागवत ऐकण्याचा अनुभव देतो 🙏🏻🙏🏻🌹🌹
धन्यवाद सर
जय जय राम कृष्ण हरि
सहजसुंदर मांडणी...! 👌
भगवान श्रीकृष्ण च श्रीविठ्ठल आहेत.
अप्रतिम सुंदर अतिशय छान. ❤️
खुप सुंदर सर......!
खूप छान सर
नमस्कार,खूप छान सर
लयबद्ध साहित्य रचना सर
खुप छान विवेचना
धन्यवाद सर..अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल.
सरांच्या प्रतिपादनात कसलाही एकांगीपणा नाही. अभिनिवेश नाही. प्रा. सदानंद मोरे यांच्यासारखे समतोल आहेत.
महाशय आपण खूप छान सांगत आहात बद्दल वाद नाही परंतु संतांच्या बद्दल आदरपूर्वक श्रद्धापूर्वक सन्मानपूर्वक विशेषण वापरून बोलायचं एकेरी भाषेत बोलायचं नाही समजलं
धन्यवाद सर..!
माळी सर जयका़ती लातूर
धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
कृष्ण आणि विठ्ठल एकच.... कृष्ण भेटीस आल्या नंतर ते विठे वरती उभे राहिले त्यावरून विठ्ठल हे नाव पडले
भागवत धर्माचे विवेचन महासागर .....
धन्यवाद सरजी
I'm
ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा
धन्यवाद सर
१)पाया रचणार्या ज्ञानेश्वरांनी स्वता लिहीलेल्या ज्ञानेश्वरीत एकदाही विठ्ठलाचा उल्लेखही केलेला नाही कमालच आह्व न ?
२) ज्ञानेश्वरांही एकदाही किर्तन केलेले नाही .
३) विठ्ठलाची एकही आरती लिहीलेली नाही.
४) संत चोखोबारायांसारख्या संतांचा एकदाही उल्लेख केलेला नाही .
५) ज्ञानेश्वरीत लिहीलेले ब्राम्हण कितीही भुकेला असला तरी शुद्राघरी जेवु नये ..
त्यामुळे ज्ञानदेवांनी पाया रचला म्हणने खोटे आणि खोडसाळ आहे ..
नामदेवे रचीला पाया वास्तव सत्य आहे ..
सदैव असेच सुश्राव्य बोलत रहा
सारखं ऐकायला आनंद मिळतो
दर आठवड्याला एक कविता निवेदन करुन आमचा आनंद सुरू ठेवा.
पहिली पासून दहाव्या इयत्ते पर्यंत
माऊलींचा गाथा वाचा म्हणजे कळेल
वाचला आहे ...
त्यात विठ्ठलाचे बरेच अभंग लिहिले आहेत माऊलीने
माझी कमेंट निट वाचा
Varkari samprdayachi vaishitye kay hoti
आपल्या मागे मूर्ती आहेत त्या कुठे मिळतील?
ज्ञानदेवाचे मोठे भाऊ निव्रुत्तीनाथ, वडील विठ्ठलपंत हे नाथसंप्रदायाचे होते..तसेच निव्रुत्तीनाथाने ज्ञानदेवास नाथ संप्रदायाची दिक्षा दिली होती मग ज्ञानदेव हा वारकरी कसा होऊ शकतो...
संत नामदेव व संत भोजलिंग यांनी वारकरी धर्माची स्थापना केली होती त्यावेळी ज्ञानदेवांचे ५ वर्षे वय होते...
*भालेराव आपण तद्दन खोटे सांगताहेत...संतांचे आंदोलन हे भक्तीचे नसून बहुजन समाजाला शासक बनवण्याचा क्रांतीकारी वैचारिक मार्ग होता...
वारकरी धर्म हा अवैदीक धर्म होता मग ज्ञानदेव शुध्दीपत्रक घेण्यासाठी वैदीक ब्राह्मणांकडे पैठणला ५ वेळा का गेले..?
*यावरुन लक्षात येते की, वारकरी धर्माशी ज्ञानदेवाचा काही संबंध नाही...वारकरी धर्माची स्थापना ही संत नामदेव व संत भोजलिंग यांनी च केलेली आहे...
अनिल सोमवंशीजी - तुम्ही आधि नामदेव महाराजांचे अभंग वाचा .... अभ्यास करा ... उगाच बडबड करू नका . स्वतः अगोदर वारकरी व्हा . लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका .
सगळा वारकरी संप्रदाय आणि नामदेव तुकाराम महाराजांसारखे बहुजन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं मानतात. इतका ब्राह्मणद्वेष चांगला नाही.
बरोबर
YZ कानडा विठ्ठलु कर्नाटकू ही ओवी कुणाची आहे ?
सत्य आहे
Sir all video set exam chech aahet ka
Barech warkari tambakhu khatat. Tyavishayi kahi niyam aahet ka?
[24/03, 6:20 PM] Vishal: उत्तर लिखाणाची तयारी कशी करायची मार्गदर्शन करावे
[24/03, 6:23 PM] Vishal: कोणत्या मुद्दा वरती लक्ष केंद्रित करावे लागेल
[24/03, 6:25 PM] Vishal: UPSC परीक्षेत मराठी साहित्य हा विषय आहे