मला कळत नाही केस दाखल करायला 12 तास का लागता स्कूल एका स्थानिक bjp नेत्यांची ahe म्हणून का... या सरकार मध्ये गृहखते खूप कमजोर ahe...आर आर पाटील होते तसें गृहमंत्री पाहिजे.. पोलीस पण पैसे खातात हे सर्वना माहित ahe... या सरकार ने महाराष्ट्र नसवाला आहे...
आरे मग त्या नराधमाला काय त्या शाळेच्या अध्यक्षाने असे नीच कृत्य करायला सांगितले होते का? जसा तो नराधम नीच प्रवृत्तीचा आहे तसेच यात त्या चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराचे राजकारण करणारे पण नीच वृत्तीचे आहेत.
गृहमंत्री कुणीही असो किंवा पोलीस अधिकारी कुणीही असो.गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो ते समंदीत अधिकाऱ्यांना सांगून नाही करत.किंवा त्यांना स्वप्न नाही पडत.पण गुन्हा नोंदवायला उशीर केल्याने त्याला डिसमिस करायलाच पाहिजे.
जमाव स्वयंस्फूर्तीनेच आला असेल.... यात शंका नाही पण एक गृहमंत्री योग्यतेचा नाही म्हणुन असे वारंवार घडत आहे आणि अंगावर आल की लाठीचार्ज करायचा हेच यांचे उद्योग चालू आहे
फडणवीस साहेब फक्त त्यांच्यावर किंवा भाजप वर टिका करण्याला गुन्हा समजतात,आणी कार्यकर्त्यांना सांगतात आदेशाची वाट न पाहता झोडून काढा, सामान्य् आंदोलकांवर पोलीस लाटिचार्जे करतात पण आरोपी आणी गुणेगारान्बाबतित् पण पोलिसांना असेच आदेश द्यावेत ही अपेक्षा.
आता सर्व आमदारांनी राजकारणातून संन्यास घेणार म्हणण्यापेक्षा संन्यास घेतला तर अतिशय उत्तम............. कारण आता जनता पुन्हा निवडून देणार नाही..... MLA NOT TO REPEAT FORMULA..... स्वत: स्वतः चे सरकार बनवले सध्याच्या राज्यकर्तांनी तसेच आता जनता स्वतःचे सरकार बनवणार. 🙏
जरांगे पाटील साहेब तुम्ही तरी काहीतरी चांगली प्रतिक्रिया द्या आदरणीय गृहमंत्री साहेब यांना 12 तास लागतात डिपार्टमेंट ला नोंद घ्यायला याच्यामागे कोणाचा हात आहे याची कडून चौकशी व्हायला पाहिजे पाटील तुम्ही हे जरा जोरात बोला
महाराष्ट्रातले काही राजकीय व्यक्ती लोक त्यांना जसं मुलांना पाण्यामध्ये संताजी धनाजी घोडे पाणी पीत असताना दिसायचे तसे महाराष्ट्राच्या राजकारणात श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे दिसतात जय हिंद जय महाराष्ट्र
मराठ्या विरुद्धचा वकील सदावर्ते आणि हाताखालच्या वकील निकम. महाराष्ट्रात दोनच वकील आहेत जे साहेब सांगतील त्याप्रमाणे वागतात आणि बोलतात. विश्वासार्हता महत्त्वाची आहे. Shame
यापुढे निवडुन आलेल्या आमदारांने जर पक्ष बदलला तर जनतेने सरळ त्याला ठेचायला पाहिजे कारण असे केल्याशिवाय जनतेच्या मताच महत्व समजणार नाही या राजकारणी लोकाना
कोणताही गुन्हा केला तरी जामिनावर सुटका होते, सर्व गुन्हेगार राजकीय लोकांच्या सावलीत आहेत, कायद्याची झळ सामान्यांना जाणवते... "तपास यंत्रणेवर राजकीय हस्तक्षेप किती होतो व त्याचा परिणाम काय" यावर पोलिसांना मोकळं बोलण्याची संधी दिली पाहिजे, तेव्हा लोकांना कळेल परंतु हे कदापि शक्य नाही
राण्या ला म्हणावं आता मोर्चा काढणार का
राणयाचया ढुंगणात केळ अडकला वाटतं.... नपुंसक सरकारचा निषेध असो 😂😂😂😂
Aata hijda hoil bga aata to chup rahnar
राणे मार खायाला आलायं मराठयाचा
तुम्ही काय मग झाटा उपटायला आहात काय तुमचे नेते काय राजकारण करायला ठेवलेत काय
@@maitri0225 नपुंसक सरकारचा विरोधात मोर्चा काढणे म्हणजे मर्दानी गरज लागत नाही
बरोबर 💯✅
महाराष्ट्र गृहमंत्री याने राजीनामा घेवा .त्याचीही चौकशी झाली पाहीजे.😊😊😊😊
कोण चौकशी करायची पण तुमचं का
ममताला का राजिनामा मागितला नाही? केवळ राजकारण चालु आहे 😡😡😡
Are changle manuns ahet ughach tuza gharcha kon ubha rahnar aslya sark virodh Karu nako begal cha vishay evda critical asun 2 divas fir zala navta
@@XYZ-k3i8qहो ना त्यांची हिम्मत नाही
ममता ल राजीनामा मागितला का बाळा तू चौकशी कर
मला कळत नाही केस दाखल करायला 12 तास का लागता स्कूल एका स्थानिक bjp नेत्यांची ahe म्हणून का... या सरकार मध्ये गृहखते खूप कमजोर ahe...आर आर पाटील होते तसें गृहमंत्री पाहिजे.. पोलीस पण पैसे खातात हे सर्वना माहित ahe... या सरकार ने महाराष्ट्र नसवाला आहे...
आरोपी अनुसूचित जाती मधील व्यक्ती आहे म्हणून उशीर करत आहे मिंधे सरकार या जागी मराठा समाजाचा व्यक्ती असता तर फाशी झाली असती 😢
@@Jaymaharashtramaza
Kopardila pan hech zale hote pan sagle visarle aaj
उशीर लावलेल्या अधिकार्यांचे निलंबन नाही तर डिसमिस करायला हवे
@@mayursuryawanshi5162 आर आर पाटील सद्गृहस्थ होते पण जेव्हा बाॅम्बस्पोट झाले तेव्हा ते म्हणाले होते बडे बडे शहरे छोटे छोटे हादसे होतेही रहते है
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर... बडे बडे शहरोंमें छोटे छोटे हादसे होते हैं. ग्रुहमंत्री आर.आर.आबा पाटील
आज जर छत्रपती शासन असतं तर असं नीच काम करणाऱ्या नराधमाला महाराजांनी किती कडक शिक्षा केली असती
हात पाय कलम अथवा कडेलोट
Maharaj aste tr ashi Himmat ch nasti konachi
Pahile tr fadanvis aani tyacha sarkhe bakiche pudhari je lokanna chutya smjtat ,ghotale krtat,
Bayko pahije pn baby girls nko pahije hya vicharache ,
tsech je hundyasathi porinna tras detat martat, ajun je hunda dyava lagel lagnasathi jast paise jatil mhanun porinna matecha Potat marnare ,
शाळेचा अध्यक्ष bjpचा उज्वल निकम बीजेपीचा न्याय कसा मिळणार
Jo aaropi aahe toh Maratha samajacha aahe
ओरोपीला जात नसते असे बुरसटलेले विचारामुळे आपण मागे आहोत@@abhiyou0tube
Bhau kahi divsat aaropi ha BJP cha neta honar he nakkich bavlat BJP lach matdan karnar bavlat pana aahe
@@BalawantMore mag kay NCP/Congress la matdaan karoon Mata-Bhaginnina love jihad karnya sathi khula sodnaryanna bavlat mhannar ki hushaar?
वकीलात पक्षीय काय पाहता,कसाब ला फाशी याच पठ्ठ्या ने दिली
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव
@@bapumore5533 अरे चुकतोय उद्धव हटाव हिंदू बचाव म्हण.
मराठा समाजाचा पोशिंदा फडणवीस
आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर कडेलोट केला असता
सरकारी वकील म्हणून भाजप नेता उज्वल निकम लाच का नियुक्त केलं ,टरबुजानं
Chutmarichya Tula mahit tari aahe ka Ujwal Nikam kon aahet te???
Mag kaay Varamvaar cases harat aalela Kapil Sibbal la Nemaych ka 😂😂😂
आरे हा निकम्मा तर भा.ज.प. चा आहे.
नालायक टरबूज आहे तू महाराष्ट्राला वेटेज धरून लोकांचे हाल करत आहे अजून किती बळी घेणार टरबूजा
शाळेचा अध्यक्ष bjp चा माजी नगराध्यक्ष आहे
मी स्वतः बदलापूर मध्ये राहतो आहे,ज्या शाळेत तो प्रकार घडला त्या शाळेचा अध्यक्ष पातकर हा माजी नगराध्यक्ष bjp पक्षाचा आहे
आरे मग त्या नराधमाला काय त्या शाळेच्या अध्यक्षाने असे नीच कृत्य करायला सांगितले होते का? जसा तो नराधम नीच प्रवृत्तीचा आहे तसेच यात त्या चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराचे राजकारण करणारे पण नीच वृत्तीचे आहेत.
Jo aaropi aahe toh Maratha samajacha aahe
भाजप काळात प्रचंड अत्याचार वाढला आहे हे सत्य आहे,,, सरकार अस्तित्वात आहे की नाही हा सवाल आहे
जेवढे वाईट फडणवीस आहेतः तेवढेच वाईट आपले सीएम आहेत
जरांगे पाटील बरोबर 💯
Ha murkhala ky samzte😂😂
गृहमंत्री कुणीही असो किंवा पोलीस अधिकारी कुणीही असो.गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो ते समंदीत अधिकाऱ्यांना सांगून नाही करत.किंवा त्यांना स्वप्न नाही पडत.पण गुन्हा नोंदवायला उशीर केल्याने त्याला डिसमिस करायलाच पाहिजे.
जमाव स्वयंस्फूर्तीनेच आला असेल....
यात शंका नाही पण एक गृहमंत्री योग्यतेचा नाही म्हणुन असे वारंवार घडत आहे आणि अंगावर आल की लाठीचार्ज करायचा हेच यांचे उद्योग चालू आहे
खोटं ,ते उद्धव,शरद,काँग्रेस गुंड
बरोबर बोलले दादा
जरागे पाटील बरोबर बोललात
Only patill❤❤❤❤❤
महाराष्ट्र राज्य भावी मराठी व्याकरण मंत्री बोलत आहे शांतता राखा
Fhashi dili pahije
फडणवीस साहेब फक्त त्यांच्यावर किंवा भाजप वर टिका करण्याला गुन्हा समजतात,आणी कार्यकर्त्यांना सांगतात आदेशाची वाट न पाहता झोडून काढा, सामान्य् आंदोलकांवर पोलीस लाटिचार्जे करतात पण आरोपी आणी गुणेगारान्बाबतित् पण पोलिसांना असेच आदेश द्यावेत ही अपेक्षा.
फडणवीस गृहमंत्री झाले पासून पोलीस गुन्हा दाखल करायला जाणीवपूर्वक वेळ लावतात याचा अर्थ असा आहे कि वरिष्टांचा आदेश घ्यावा लागतो
Police yantrana gruhmantryanchya war konacha aadesh mante ka?
Right 👍
त्या नराधमाला चौकात आना मग समजेल त्याला जनता काय असते
आता सर्व आमदारांनी राजकारणातून संन्यास घेणार म्हणण्यापेक्षा संन्यास घेतला तर अतिशय उत्तम............. कारण आता जनता पुन्हा निवडून देणार नाही..... MLA NOT TO REPEAT FORMULA..... स्वत: स्वतः चे सरकार बनवले सध्याच्या राज्यकर्तांनी तसेच आता जनता स्वतःचे सरकार बनवणार. 🙏
आता कळल का महाराष्ट्राला दगड फेक का झाली...😢
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र फडणवीस
ग्रहमंत्री निवडणुकीत मगन आहेत
Absolutely Right 👍💯🚩
Jarange dada next CM❤
😂😂
Mhanaje 5 vi napas manus cm? Bombala kay hoil tya Maharashtra che. Atach kay hote ahe bagha shiklela manus cm asunsuddha.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे
Jo aaropi aahe toh Maratha samajacha aahe
सुशिक्षित पणा khup महत्त्वाचे असते.
@@abhiyou0tubebullya aropi कोणत्याही जातीचा असुदेत शिक्षा मृत्युदंडाची पाहिजे
जरांगे तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला
गृहमंत्र्यांना म्हणावं करा राजकारण अजून😢😢😢😢
Next C.M.Jarange Patil.
जनरल डायर टरबूजा महाराष्ट्रातील सामान्य जनतेवर अजून कितीदा लाठी चार्ज करायला लावणार पोलिसांना. आणि किती लोकांचा अजून बळी घेणार😢
कालच बोलत होते राजीनामा द्यायचा आता खरंच द्यायची वेळ आली आहे
अरे तुला विचारलं काय तू सांगायला काय
कुठ गेला राणे, चंपा, सावंत, कदम ??
फडणवीस नको रे बाबा
आरोपी का माजलेत माहित आहे का? कारण हेच कोणीतरी नेते त्यांच्या मागे असतात मनून.
त्यो काय राजीनामा देणार नाही. बोलायचं एक आणी करायचं वेगळ अस त्याच काम आहे. म्हणूनच आम्ही अनाजीपन्त म्हणतोय.
समाजात राहणाऱ्या माणसांनी आपली मानसिकता बदला लहान मुली आई बहिणी यांची इज्जत करायला शिका
जरांगे पाटील साहेब तुम्ही तरी काहीतरी चांगली प्रतिक्रिया द्या आदरणीय गृहमंत्री साहेब यांना 12 तास लागतात डिपार्टमेंट ला नोंद घ्यायला याच्यामागे कोणाचा हात आहे याची कडून चौकशी व्हायला पाहिजे पाटील तुम्ही हे जरा जोरात बोला
Jay Maharashtra
तुमच्या सारख्यांना विषय झाला चर्चेचा
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
फड न 20 ने राजीनामा देवा
महाराष्ट्रातले काही राजकीय व्यक्ती लोक त्यांना जसं मुलांना पाण्यामध्ये संताजी धनाजी घोडे पाणी पीत असताना दिसायचे तसे महाराष्ट्राच्या राजकारणात श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे दिसतात जय हिंद जय महाराष्ट्र
जरंगे तुम्ही 288 उभे करा। निवदुन या मंत्री बना फड़नीस ला
किती सडकी बुद्धी आहे तुझी
देवेंद्र हटाव महाराष्ट्र बचाव देवेंद्र हटाव मराठा बचाव देवेंद्र हटाव गरिबी बचाव
काय फडणवीस साहेब, फालतू राजकारण सोडून जरा कायद्याचा धाक निर्माण करा.
गृहमंत्री राजीनामा दिला पाहिजे जय शिवराय
पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी पुन्हा येईन या सर्वांनी राजीनामा द्यावा अशी जनतेची विनंती आहे
Barobar Manoj Dada right 100%+100%
हा काय लागून गेले याला प्रत्येक प्रश्न विचारतात उगाच उगाच प्रसिदी करिता त्याची मुलाखत घेता
महाराष्ट्र बरबाद केला राजकारणी लोकांनी
अरब राष्ट्रांमध्ये असे गुन्हे का घडत नाहीत तसे कायदे आपण का करू शकत नाही
अशीच कायदा सुव्यवस्था बिघडत चालली तर जनतेच्या प्रक्षोभाला सरकारला सामोरे जावे लागेल. त्याचे परिणाम फार गंभीर होतील.
राजीनामा द्या फडणवीस लाज शिल्लक आसेल तर
छत्रपती शासन झालं पाहिजे
महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय
मराठ्या विरुद्धचा वकील सदावर्ते आणि हाताखालच्या वकील निकम.
महाराष्ट्रात दोनच वकील आहेत जे साहेब सांगतील त्याप्रमाणे वागतात आणि बोलतात.
विश्वासार्हता महत्त्वाची आहे.
Shame
सरकारी वकील म्हणजे भाजपचा नेता
अरे हीच गोष्ट प्रत्येक माणसाला कळते ना जरांगे पाटलाला विचारण्यापेक्षा किंवा त्याला समोर आणण्यापेक्षा सगळ्यांना विचार की
तुझ्या गांडीत वळवळी सुटली काय
mg tuza bap Girish ahe tho kashla ala hota tite settlement karyla ala hota ka
Fatli katuzi
Madrd asel tr swatachya navane comments kar
जरांगेला जबरदस्त फंडींग मिळाले असेल त्याला अराजकता करायची व लोकशाही ऊध्वस्त करायची.
ग्रुह मंत्र्याने जाजीनामा दिला पाहिजे
फडणवीस साहेब तुम्ही राजीनामा दा आमचें दैवत जरागे पाटिल
फडतूसने राजीनामा द्यावा..💯
बरोबर आहे पाटील
2014 पासुन महाराष्ट्राला खग्रास ग्रहण लागले आहे. जो पर्यंत हे ग्रहण महाराष्ट्राला लागलेले आहे तोपर्यंत महाराष्ट्रात सुख समाधान लागणार नाही.
गृहमंत्री निवडणुकीमध्ये मग्न आहेत काय
सरकार लाडक्या बहिणीचे कार्यक्रम घेत फिरत आहे . महाराष्ट्रात काय चालू आहे हे त्यांना दिसणाच झालंय😢😢😢😢😢
ग्रह मंत्री यांचा सत्कार करा
यापुढे निवडुन आलेल्या आमदारांने जर पक्ष बदलला तर जनतेने सरळ त्याला ठेचायला पाहिजे कारण असे केल्याशिवाय जनतेच्या मताच महत्व समजणार नाही या राजकारणी लोकाना
Only patil
जर आपल्यात धमक असेल तर पवार साहेब याना यावेळी मुख्यमंत्री बनवा आणी सहा महिन्यात मराठा आरक्षण मिळावा पाहु देतात का आरक्षण
मनोज रंगे यांनी फडणवीस यांचे भक्ती गीत
पाटील बरोबर बोलतात
ह केला झेरॉक्स लवकरात लवकर करा
काही झाले तर तुम्ही फडणवीस साहेब ना का टार्गेट करताऊ
Karan to kapti pana karanyat vyast asato ani police var dabav takato
Maharashtra cha kachara kela tyane
✌🏻✌🏻✌🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻💥💥💥💥
Jai shree Ram
कोणाला मया गरीबाची फक्त पाटील यांना
मुद्या पासून दूर होऊ नका... 🚩
100 टक्के बरोबर बोलले पाटील
बीजेपी चे सरकार म्हणजे जनतेवर लाठी चार्ज
हिंदू हिंदू करणारे कुठे गेले? आता काढणार का मोर्चा?
100% बरोबर बोलताय पाटील
गृहमंत्र्यांनी असा काही गुन्हा करायला सांगितलं गृहमंत्र्यांनी का राजीनामा द्यायचा
कायदा कडक नाही.शिक्षा अशी पाहिजे.कि मुंडक छडायला पाहिजे.
फडणवीस अणि भुजबळ buss बाकी काही नाही 😂
Tech dokh Maharashtra la lagaleli Kid ahet
Ek kapti ani lachar ani dusara bhrasta
कायद्याच्या पुढे कोणी गेला त्याला कायद्याने तेनला फाशि🎉होणारच आपल काही काम नाही
एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नपुसंक गृहमंत्री
हा तर स्वतःला तेनंबा समजतो
राज्य फडणवीस ने बिहार केला
चतुर बिरबल निघाला ज़रागें
अरे याला काय विचारता प्रतिक्रिया? याचा विषय वेगळा आहे. माध्यमे निष्कारण या गोष्टी करीत असतात.
कोणताही गुन्हा केला तरी जामिनावर सुटका होते, सर्व गुन्हेगार राजकीय लोकांच्या सावलीत आहेत, कायद्याची झळ सामान्यांना जाणवते...
"तपास यंत्रणेवर राजकीय हस्तक्षेप किती होतो व त्याचा परिणाम काय" यावर पोलिसांना मोकळं बोलण्याची संधी दिली पाहिजे, तेव्हा लोकांना कळेल परंतु हे कदापि शक्य नाही
गृहमंत्री वर ऐस आय टी नेमणूक
चौकशी करावी
बरोबर मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩
Ha bewda ata khup shahana samjayla lagla
तुम्हीच राहिले होते सांगायचे आता