Pune Accident Exclusive: 'अगरवाल बिल्डरनं जमीन हडपली, यंत्रणा मॅनेज', महिलेचे पुराव्यासह गंभीर आरोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Pune Accident Exclusive: अगरवाल बिल्डरनं जमीन हडपली, यंत्रणा मॅनेज, महिलेचे पुराव्यासह गंभीर आरोप. पोर्श कार अपघातानंतर चर्चेत आलेल्या अगरवाल बिल्डरवर नीता गलांडे यांनी जमीनीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी वडगाव शेरीतील जमीनीबाबत हे आरोप केलेत. त्यांच्याशी संवाद साधलाय कृष्णा पांचाळ यांनी. #MHT053
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
पापाचा घड़ा फुटाएला कही निमित लागत,ते नातू या रुपाने आले😮
कुणीतरीम्हणून ठेवलंय ३ रि पीढी परतभिकेला लावते
तुमचा पण फुटणार टेन्शन नका घेवू😂😂😂
@@Mangesh.p_5सुरेद्रच्या बापाने
नातवाला फाशी झाली पाहिजे
@@Mangesh.p_5सगळ्यांच्या बाबतीत असे घडत नाही, टाटा, बिर्ला,फिरायला, गोदरेज, किर्लोस्कर यांच्या तिसऱ्या पिढीत देखील सक्षमपणे यशस्वी होताना दिसत आहेत,कारण ही सगळी घराणी सचोटीने , प्रमाणिक पणे उद्योग व्यवसाय करत आलेले आहेत, कधीही अंडरवर्ल्डचा आधार घेतला नाही,
आता मात्र अडाणी, अंबानी मात्र राजकीय आसरा घेऊन आपले साम्राज्य विकसित करत आहेत,पण काही काळानंतर यांच्या वर सुद्धा अशीच बिकट परिस्थिती ओढवणार आहे, अनैतिकता फार काळ टिकत नाही,पापाचा घडा कधीतरी फुटतोच,अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार,त्यांचे श्राप अशा रीतीने पुढे भोगावे लागतात.
या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे
100% milnar!
@@bobthebuilder_567❤❤
@@bobthebuilder_567❤❤❤
@@bobthebuilder_567❤❤❤
साधु ला पण न्याय मिळाला पाहिजे लवकर आणि रस्त्यावर छोटे छोटे पंक्चर वाले आणि टपरी हे पण बळजबरीने चं जागा बळकावली आहे नगरसेवक मुळे हे पण सुटसुटीत मोकळे झाले पाहिजे
मराठी माणूस ला त्याची जमीन घेऊन हळू हळू बाहेर ढकलतात . ह्याला राजकारणी लोकांची साथ आहे. पोलिस आणि राजकारणी मराठी असून सुध्दा किती स्वार्थी आहेत.
राष्ट्रवादी आणि भाजप च्या खिशात सर्वर जास्त परप्रांतीय बिल्डर लॉबी आहे ,भूमाफिया आहे,अजुन खुप काही.
प्रशनातील सगळ्या जिल्ह्यात ही ठरवतील तेच सनदी अधिकारी आणि पोलिस अधिकारी जातात
Parmeshverch nay deto aplyala kahi karyachi garaj nahi jara vel lagto
Ghya na garam phadkyan shekun dya BJP le vote shivsena udhav sahebachi kiva mnse chalat nhi tumchya sarkhya lokala dya ajun vote bjp le ajun shekvate tumchibte garam phadk Lau lau
@@preranaparab1109ya vicharan ch mag rahtat bhau marathi lok parmeshwar hi tyalach sath detonjo kahi praytn krto
पत्रा चाळ, गोरेगाव,मूंबई येथे, पंतप्रधान संजय राऊत यांनी सिंधी बिल्डरकडून १०३९ खोके घेऊन 674 मराठी कुटुंबांना बेघर करून दाखवले.
आपलीच मराठी माणसं पैशासाठी आपल्याच मराठी माणसाचा गेम करतात
हो.
मुळशी पॅटर्न उत्तम उदाहरण आहे.
हे परप्रांतीय स्थानिक गुंड पकडुन जमिनीवर ताबा घेतात.
आणि पोलिस यंत्रणांना पैसे देतात.
पोलिस सुद्धा लाचार यंत्रणा झाली आहे.
पोलिस ही श्रीमंतांची रखेल आहे.
पुणे पोलिस देशात नीच पोलिस आहे.
सगळे दुष्काळी भरले आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून ज्यांनी पैसे आणि शहर पहिली नाही ती पोरं आणि पोलिस इथली समृद्धता पाहून हुरळून जातात.
मराठी माणूस मुंबईतून हद्दपार पुणे मधून सुद्धा बाहेर
🌹🙏
Mulund madhe pan per prantiya builder asech karatat mumbai madhe hi yantrana sadali aahe je koni samil aahe tyana cha pardaphash kara adhya buildersnavha rajkiya leaer aahet tyanacha sampava
💯
सर्वच यंत्रणा विकली गेली आता खोटा ला न्याय मिळतो पैसे घेऊन...
आज्या पवार नीच आहेच पण या अगरवाल ल शिक्षा झाली पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभेत लोकसभे सारखं हिसका दाखवला जाईल
Mi katter bjp samrthak ahe pn barobr ahe bhava tuze khup majle ahet hi lok Yana jaga dakvun dyayla pahije
अगदीं बरोबर आहे.
आज्या😅😅😅😅
या सर्व गोष्टीला फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे मनसे ची सत्ता
मनसे मधून बाहेर पडलेले पुण्यातील तात्या गप्प का आहेत...?? मनसे नी या अगोदर आवाज का उठवला नाही ?? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. 😂😂
अगरवाल समोर सगळे यंत्रणा मलिदा खाऊन लाचार झाली आहे .सरकार ,पोलिस ,न्यायालय ह्या भ्रामक कल्पना आहेत ,अगरवाल खडा तो सरकार से भी बडा😂😂😂
👍👍👍👍
Sab bikte hai, paisa pheko tamasha dekho
हे भारताच्या वाळवंटातील समुद्री चाचे आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांना लुटत आहेत. पण गंमत अशी आहे की या लुटारूंना एवढा विश्वास कुठून येतोय? याचे श्रेय या देशाच्या राजकीय पर्यावरण व्यवस्थेला जाते
सगळ्यांनी आता एकत्र यायला हव हे कायदा पोलीस आणि डॉक्टर यांचा सगळा घोळ बाहेर आला आहे. पब्लीक ची ताकद दाखवायला हव
vakil pn
एक दम बरोबर आहे
अगरवाल चे १०० गुन्हे झाले असावे तेव्हा पापाचा घडा भरला असावा...
मनाचे खोटे समाधान करुन घेऊ नका . हे सर्व गुन्हेगार निर्दोष सुटणार. सर्व पैशांचा खेळ आहे.
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलीआन ला काय न्याय मिळाला ? खुनाचे आरोप असलेला राजकीय पुढार्याच कार्ट खुशाल बाहेर मौजमजा करत फिरतो ना ?
मराठी माणूस महाराष्ट्रात वंचित झाला आहे. उपरे राज्यकर्ते झाले आहेत.
आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे....
या महिलेला आपण सर्व लोकांनी ही मदत करायला हवी पोलिसांना त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला भाग पाडायला हवं
किती कांड केलेत हे आता समोर येत आहे आणि हे एवढे एकट्या माणसाला शक्य नाही याच्या मागे खूप मोठी राजकीय शक्ती आहे हे नक्की आहे
या ताईला न्याय मिळालाच पाहिजे, यांना जनता हिस्का दाखविल्याशिवाय राहणार नाही,बीजेपी मुळे बिल्डर माजले आहे.
टिंगरे राष्ट्रवादीचा. बिल्डरवर कारवाई केली भाजपने.
आणि तू म्हणतो भाजपमुळे बिल्डर माजलेत.
शुद्धीत आहेस का भावा?
@@adnyatSagalyat currupt nete ahe rashtrawadi che Ajit pawar che mulach pub madhe distat
@@adnyat मित्रा त्या ब्लड सॅम्पल चेंज करणारा तो तावरे डॉक्टर कुणाचा माणूस अगोदर फडणवीस बोलायचे काही वेगळं घडलं नाही पण नंतर सर्व समोर आलं ना
Yach tai sunil tingre cha prachar karat hotya
He pahile pan hot hota, ani hot rahnar
या ताईंना न्याय मिळालाच पाहिजे ताई तुम्ही धंगेकर साहेब यांच्या कडे जा आणि तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा तुमची जमीन मिळाली पाहिजे
आता जनतेने पोलिस खात्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी करावी जसे पोलिस कागदपत्र तपासणीच्या नावा खाली मोहिम राबवितात तसेच भ्रष्टपोलिस पकडण्यासाठी अशी मोहीम राबवावी अशी मागणी केली पाहिजे
मराठी माणसांना संपवण्याचा कट या अगरवाल सारख्या लोकांनी केलाय आणि सरकारी यंत्रणा त्याला साथ देते हे दुर्दैव
दलाली साठी
Agarwalacha phesha bholtho aha ...!?
ह्या परकीय माणसाला आपलेच भ्रष्ट मराठी माणसे साथ देत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
शरद पवारांनी असे लय बिल्डर उभे केलेत.
आता म्हणा, राष्ट्रवादी पुन्हा...
@@adnyat लोढा?
आपणा सारखे पुढे या आणि अग्रवाल सर्व कुटुंब भिकेला लावा.हे फक्त जनतेचा करेल.पुणे तेथे काय उणे... फक्त गद्दारी स़ंपवा.जय भवानी
आमची जमीन पण अशीच स्वस्तात हडप केली राजकारण्यांनी. शिकेल सवरेल असेल तरी काहीच करू शकलो नाहीं, सगळे प्रशासन आणि राजकारणी श्रीमंत लोकांचे रखेल झालेली आहे.
शेवटी कर्माचे फळ हे मिळतेच ..दुसऱ्यांचा तळतळाट आणखी दुसरे काय ..
जशी करणी तशी भरणी बेवड्या पोराच्या निमित्ताने सगळं बाहेर निघणार याचा पापाचा घडा भरल्या ला फुटणार❤🎉😮
पुणे पोलिस की आगरवाल पोलिस की हप्तेबाज पोलिस?
आगरवाल पोलीस
ह्या पैसेवाल्यांनी मुंबईतील मराठी माणूस संपविला, ठाणे, कल्याण, अंबरनाथ बदलापूर मधील मराठी माणूस संपविला, आता पुणेकरांना संपविणार , मराठी माणसानो वाचा आणि गप्प बसा
Marathi manoos Nila piwala padnhare orane zende gheoon basto Ani Marathi mansachech pay khechto.Hyaat fayda huancha.
BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?
Faqt parprantiya nahi brahman sathi pan ........aata tari ya sarkar ka lath ghalun haklun lava maharashtra madhun
Brobr
बरोबर आहे. मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे
कट्टर मनसे
ब्राह्मण समाजाचा काय संबंध रे, नीच.. @@siddhantsawant5717
Ho
याला म्हणतात पत्रकारिता..! कडक रे मित्रा
सर्व मुळ पुरावेसहीत स्वतःकडे ठेवून धंगेकरांना भेटा
असे वाटते का धंगरेकर न्याय देतील अजिबात नाही हे राजकीय लोक पोलिस बिल्डर एकमेकांना मिळालेले असतात राजकीय लोकांचे खायचे दात वेगळे दाखवायची दात वेगळी असतात लोकांना दाखवताना ते मी किती संजन आहे हेच दाखवत असतात
@@kirtipanat3093dhangekar अपवाद आहे भाऊ
Dhangekar 😂😂
@@kirtipanat3093 हो तुमचं खरं आहे, परंतु आपण पण यावेळी कुटनितीनेच काम केलं पाहिजे, या केसलाच त्यांचं प्रकरण जोडून द्यावे... प्रामाणिक वकिलांच्या मार्गदर्शनाने
या कुटुंबाकडून हे सर्व लोक(प्रशासन, राजकीय, activist,etc) खूप पैसे उकळले जातील.....आता
सुरेंद्र अग्रवाल और विशाल अग्रवाल के परिवार से संबंधित जो मामले सामने आएंगे उन सभी मामलो की जांच होना चाहिए और आय से अधिक संपत्ती की जांच होना चाहिए
145 कोटी😮😮😮😮
जागा नावावर नसताना एवढं कर्ज कुणी दिलं... तपास करा...
😮 या अगरवाल कुटुंबाचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत.! गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबाने ज्या कोणाला फसवून जागा बळकावली असेल त्यांनी एकत्र येऊन या कुटुंबाविरुध्द केसेस दाखल कराव्यात. यांना जगणे कठीण झाले पाहिजे.!🤨
मराठी माणूस विकाऊ आहे फक्त विकत घेणारा पाहिजे.
बरोबर
तुम्ही मराठी आहे का ?
होय
या सर्व मागे राजकारणी आहेत...... खूप मोठं प्रकरण आहे....... आणखी लोक पण असतील ज्यांची जमीन बिल्डर आणि नेत्यांनी मिळून हस्तगत केली असेल....... त्यांनी media समोर येऊन सांगितलं पाहिजे.........
शेवट पर्यन्त लढत रहा, निकाल नक्कीच तुमच्या बाजूने लागेल. जमीन काय गुजरात्यांच्या बापाची पेंड नाही. ती इथल्या भूमिपुत्रांचीच राहिली पाहिजे.
To gujrat cha nai ❤dya kahi afava pasaravto tyachya sagla khandan maharashtra madhalay 😂
हे सर्व परप्रांतीय BJP आल्यावर जास्तीत जास्त जमीनीवर अतिक्रमण करीत आहेत हे मराठी माणसानी ओळखावे कारण सरकार, पोलीस आणी न्यायालय डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.
या अग्रवालचा धंदा गेल्या ४० वर्षात एवढा मोठा झालाय. भाजप सत्तेत असल्यामुळे सगळं उघडं पडलं.
नाहीतर राष्ट्रवादीच्या माणसाने नेहेमीप्रमाणे सगळं दाबून टाकलं होतं.
@shriniwasmulick 3876हा अगरवाल तर परप्रांतीय आहे D.S.Kulkarni कुटलया प्रांताचा आहे मराठी लोकांना फस्वायला
@@adnyatright kadi samjanar marathi mansala nahi to punha tenlaj nivdun denar a loko, comment var 69 likes pan aahe mahnje kiti असमज आहे पब्लिक मधे , लोकोना pan asich राजनेता हवा mahnun fadnavis samjun gelet mahnun ncp la sangat gheyala bhag padla. Lokana fadnavis cha vikas disat nahi.
मराठी माणसाला महाराष्ट्रात त्रास होतोय, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा फडण२०?
बावळटा
@@sumatipainarkar4069विचार? 2014 पासून ED,CBI,IT कोण चालवतोय? मोदीजीच ना?
@@bharatiya804 आता बावळटच वाटणार?
अगरवाल, चोरडिया हे दोघे शरद पवार यांचे पैसे फिरवतात
Fadan 20 chya aaicha bhasada..aaizavada
आपल्याच राजकारणी लोकांनी असली भिकार माणसे मोठी केलीत.. यांना आताच ठेचले पाहिजे..
पर राज्यातल्या लोकांना हाकलून द्या नाहीतर ह्याचे परिणाम गंभीरच होणार बघा.
मराठी आमदार, पोलीस, सरकारी अधिकारी कसे हाकलणार?
कोणते वकील मॅनेज झाले होते त्यांचे नाव का नाही घेतले,ती संधी आत्ताच होती ,म्हणजे त्या वकिलांकडे परत कोणी जाणार नाही.
मराठी माणसाने मराठी माणसाकडे वस्तु खरेदी केली पाहिजे ना गुजराती, ना मारवाडी, ना मुस्लिम ओन्ली हिंदू मराठी ❤❤❤❤❤
मुस्लिम मराठीच आहेत मुर्खा.
अग्रवाल ला वाचवणाऱ्या सर्वांना कायदा लागू करा
काय अवस्था झाली आहे मराठी माणसांची... गलांडे हे मराठा आहेत.. महाराष्ट्रात सत्ता मराठा माणसांचीच आहे..ना मग अशीच अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे... म्हणूनच.. मुंबईत चार दोन मराठी माणसे... नगरसेवक/आमदार कोट्यधीश झाले असतीलही पण किती मराठी माणसांवर अन्याय झाले असावेत... ह्याचा मराठी माणूस विचार करणार आहे काय?
इथे मराठी माणूसच मराठी माणसाचा दुश्मन आहे , म्हणून आज आपल्याच महाराष्ट्रात मराठी माणूस खूप मागे आहे , मराठी माणसा प्रमाणे मराठी भाषेला पण काहीच किंमत नाही रहीली आहे 😐😐😐
२०० च्या वेगाने धावणाऱ्या पोर्शपुढं मायनिजव्या फडनीचला पळवा.
Ani tingrya gadi mage
अती पाप झाले एका हाताने करायचे दुसर्या हाताने फेडायचे कायदा दाखवा आमदार दनगेकर यांचे खुप अभिनंदन देवाने त्यांना खासदार करावे
प्रत्येक मोठ्या शहरात बिल्डर लॉबी अशीच करत आहे
हे विठूराया तुझ्या रुपात पोलिसांना मानले, हे न्याय देवता तुझ्या रुपात वकील मानले, हे धनवंतरी तुझ्या रुपात डॉक्टर मानले आणि हे चंद्रगुप्त तुझ्या रुपात राजकीय नेते मानले-पण यातले जास्तित जास्त लाचार आणि राक्षस निघाले😢😢.
आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते🚩
🌹🙏
जें जें अन्यायग्रस्त आहेत त्यांनी एकत्र येऊन या अग्रवाल च्या व त्याला मदत करणाऱ्या राजकीय लोकांची सगळी लफडी बाहेर काढावीत.
मी पोलिसांचा आदर करत होती पण आत्ता मला पोलिसांचा राग येतो.कारण मी खूप वेळा पोलिसांनी पैसे घेताना बघितले आहे.
सध्या ते सांताक्रूझ झोपडपट्टीत कोण घर दुरुस्ती करत असेल त्यांच्या कडून पैसे गोळा करण्याचे काम पोलिस करत आहेत.माझा कडून ही खूप पैसे घेतलेत.
मूळ मालक रस्त्यावर आले आणि बाहेरचे लोक बॉसिंग करत आहेत. स्थानीक पोलिटेशन्स मदत करत आहेत
He sagla police chya madatine hote 😡
मराठी मानसा जागा हो , हा गुजराती , मारवाडडी समाज अपल्या वर चढ़ायला लागला आहे
बनिया आहे तो, यूपी बिहारवाला. आणि त्याला साथ देणारी आपली मराठ्यांची राष्ट्रवादी
Marathi manus ekatra yet nahi ulat tangadya khechato
He ekdm khar bolalas bhava
गुजराथी, मारवाडी यांना हाकलून देण्याची वेळ आली आहे. पैशाच्या जोरावर सर्व शहर, तालुक्यातील बाजारपेठा, मोक्याच्या जागा ताब्यात घेतात. मोनोपली निर्माण करतात. आणि मुहमांगे दाम वसूल करतात. यांचे मुळे जीवनावश्यक वस्तू, हार्डवेअर, घरे स्थानिकांना दुप्पट भाव देऊन नाईलाजास्तव घ्यावे लागतात हे वास्तव आहे. अशा प्रकारे मुंबई, पुणे इत्यादी शहरे गिळंकृत करण्याचा छुपा डाव आहे. तो मराठी माणसांनी व राजकारण्यांनी वेळीच ओळखला पाहिजे.
हिंदू हिंदू म्हणून हे परराष्ट्रीय मराठी माणसाला दगा देतात कारण हिंदू म्हणून सर्व त्यांची बाजू घेतात
असले प्रकरण जास्तीत जास्त बाहेर आले पाहिजे 🔥
राजकीय सपोर्ट शिवाय बिल्डर हे करू शकत नाही.
Phasanvis ahe mage
ब्रह्मदत्त अग्रवाल आधी भंगारचा व्यवसाय करत होता. त्याला शरद पवारने मोठा बिल्डर केला. दोन्ही राष्ट्रवादी चूप आहे या प्रकरणात.
अजून बरच काही नवीन नवीन कळेल😂
महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे.
म्हणजे अगरवालाने cm पासून peon सर्व manage केले होते
ह्या महाराष्ट्रात मराठी माणसाचाच गळा दाबल्या जात आहे,
सखोल चौकशी केली पाहिजे गरीब लोकांना न्याय दिला पाहिजे
शिंदेसाहेब या बिल्डरच्या करामती पहा आणी योगीस्टाईलने याच्या अवैध प्राॅपर्टी उध्वस्त करा तरच या बिल्डर लाॅबीला वचक बसेल!
तुझा योगी भोगी आहे आणि शिंदे मिंधे 😆
Very articulate lady
50 - 60 वर्षे cases चालतात कोर्टात. काहीही न्याय मिळत नाही सामान्य माणसाला.
गृह मंत्री काय करत आहे ?
झाट उपटतोय मोदी ची .
Toh shaatt upattoy
@@siddhantsawant5717😂😂😂😂
@@siddhantsawant5717 to Ani tyancha sauuuu. riyaz Ali barobar reels banavto ahe 😂😂😂
गृहमंत्र्यांनी कारवाई केली म्हणून हे सगळं बाहेर आलंय. नाहीतर पवारांच्या माणसाने सगळं शिस्तीत झाकून टाकलं होतं
महिला आयोगाने याची दख़ल घावी.
महिला आयोग वैगरे ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत ह्या जेवढ्या बाहुल्या नट्टा पट्टा करून स्वतःला महिला आयोगाच्या प्रतिनिधी म्हणवतात त्या सेटलमेंट स्पेशालिस्ट आणि पार्टी अध्यक्ष्यानपुढं हुजरे गिरी करणाऱ्या आहेत, त्यांना फक्त फोकस मध्ये राहायचे असते, सामान्य महिलांच्या समस्यांशी व न्यायाशी त्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही, किती तरी ठिकाणी ह्याच प्रतिनिधी गरीब, पीडित महिलांवर प्रेशर आणून माघार घ्यायला लावतात, हे वास्तव आहे
अरे तुम्ही तर गाववाले आहात तुमच्या भावकीने साथ नाही दिली का ह्या परप्रांतीय लोकांच्या विरोधात
या दबंग अमराठी लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे.
ह्यांच्या जमिनी वापस यांना देण्यात यावी.
कितेक गरीब लोकांची जागा हडप करतात हे लोकं,, आणि गरीब लोकांचं मागे कोणी उभ राहता नाहीं म्हणून त्यांना न्याालयात नाहीं मिळत, पण आता सर्व जनता जागी झालीय,, अजून कोणावर अनाय झाला आसेल ते सर्व लोकं बाहेर पडतील,, अश्य सर्व लोकांना न्याय मिळालाच पाहिजे
अंजली दमानीया यांना भेटा. त्यांनी एका बाईंना न्याय दिला आहे,, भुजबळकडुन
लेबर कॉलनी कॅम्प टिंगरे चालवतात
जर आजीत दादानं टिंगरेचा राजीनामा नाही घेतला तर समजा ह्या प्रकरणात बहुत बढ्या हस्तां आहेत देवेंद्र फडणवीस आता काहीचं करणार यांणी ईडी गेली बिडी ओढयालां आणि सि बी आय गेलं हात भट्टींवर
खुपच भयंकर,
मराठी मानसाला न्याय मिळाला पाहिजे,
बिल्डर च्या पापाचा घडा भरला आहे.
सर्वात पहिले जे मराठी राजकीय नेते अशा लोकांना मदत करते हे आता चे सर्वात मोठे दुर्देव आहे कारण शेवटी न्याय कुठं मागायचा
अंजली ताई तुम्ही लक्ष घातला तर न्याय मिळवून देऊ शकता.
दमानिया बाई साहेब यांना भेटून सांगा, गरीबांची देव आहेत.
पापाचा घडा भरला
मराठी माणूस असाच ठोकर खाणार,परप्रांतीय माजलेत
आमदार बदला हिच योग्य वेळ आहे पुणेकर भ्रष्ट राजकारणी लोकांना वठणीवर आणा, जागा हो पुणेकर जागा हो.
पुढे येणा-या सर्व तक्रारदारांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे ,कारण या नीच अग्रवाल लोकांपासून यांच्या जीवाला धोका होऊ शकतो,
Dhangekar साहेब ला भेटा तुम्हाला न्याय भेटेल ताई
पुणे कुणाचे..? त्या अगरवाल बिल्डरचे आणि तिथल्या सो कॉल्ड वजनदार मंत्र्यांचे ? याचा सोक्ष मोक्ष लावायला हवा...
Pune mhntale ki pavar aayhavatat ho DSK Marathi builder jail madhe and per prantiya majaa karatoy
आग्रवाल घ्या निच फॅमिलेला । शिक्षा झालीच पाहिजे गोर गरीबाचा तळतळाट लागणारच
ताई त्या वकिलालाहाना
काय चाललंय या महाराष्ट्रात या ताईला न्याय मिळाला पाहिजे.
Nakkich tumhla nya mile. Tai
नहीं भेटणार कारण यांनी lako rs token घेतले ahie ani नंतर पलटी marli ahie
महाराष्ट्रात यांच्या सारखे असे बरेच अतीक अहमद आहे परंतु यांच्या मुआवरायला योगी.सारखे नाही.आहे
नेहमी प्रमाणे ...पैसा बोलता हे...
धगेकरला दाखवा प्रकरण
बेकायदेशीर फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्लाला पोलिस महासंचालक पदाने सन्मानित केले आहे, येणाऱ्या काळात डॉ. अजय तावरेला महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित केल्यास नवल वाटु देऊ नका...!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्
निबंध चांगलाच आहे.राव धन्यवाद जज साहेब निबंध लिहून पूर्ण सिनेमा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद
छत्रपती शासन लागू करा मराठी माणसावर खूप अन्याय होत आहे जय शिवराय भावांनो
या देशात दोनच लोक सुखी आहे झोपडपट्टी वाले आणी एकदम श्रीमंत माणस,मधले सर्व सामान्य लोकांचे हाल होत आहे.
आज ही हिम्मत धंगेकरान मुळे आली हॅट्स ऑफ यू रवी भाऊ धंगेकर
सध्याचा जमाना खुप बदललेला आहे पैसा ज्याच्याकडे आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे पैसा असेल तर काहीही विकत घेता येते मग खालपासून वरपर्यंत सर्व विकत घेता येत फक्त पैसा पाहिजे
अजून DSK chi कंमेंट्स आली नाहीये
कृपया तुम्ही सर्वांनी हयांना न्याय मिळविण्यासाठी साथ दयावी. ही विनंती 🙏🙏🙏
अन्यायग्रस्त महीलेचं प्रथम अभिनंदन
त्याचबरोबर मिडीया चॅनल चे
पत्रकार यांचे अभिनंदन
कारण हिम्मत करुन जो संघर्ष अग्रवाल या गर्भ श्रीमंत व्यक्ती बरोबर लढा देते
तीचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे
हायकोर्टात आपल्या जमीनीचा वाद लढवतात
त्यांचा ताबा आहे म्हणून कोर्ट सांगते
परंतु आपला ताबा आहे हे दाखवण्यासाठी अग्रवाल हे पोलीसांच्या मदतीने व गुंडांच्या मदतीने संध्याकाळी ताबा करण्याचा प्रयत्न केला आहे
महीलेला न्याय मिळवून द्यावा
हा व्हिडिओ पाहा
मुळशी पॅटर्न...त्यात पण बिल्डर अगरवाल होता😂
खरं आहे कर्माचं फळ इथेच भोगावे लागते
या ताईला न्याय मिळालाच पाहिजे
मराठी लोकांवर अन्याय.. परप्रांतीय सुखात... आपल्या महाराष्ट्रात...
ताई he सगळे paisha पुढे विकले गेले pn तुमचा न्याय परमेश्वर नक्की करील इथेच न्याय होईल खुप अती केलेले चालत नाही तुम्ही ही म्हण ऐकली ka ati तिथे माती होतेच
बिजेपी सरकार परत आले तर न्याय मिळणे कठीण आहे..
धन्यवाद
मुंबई तक 🙏
राज ठाकरे नाही बोलणार या गोष्टीवर इथे दिसत नाही त्यांना मराठी माणूस
ह्या लोकांना आमचे मराठी राजकारणीच पैशांसाठी मदत करतात. त्यानाच पहिल तुडवायला हव.