हे ऐकून मन सुन्न होत आहे , खरंच मतदाराने आता सुज्ञ बनण्याची वेळ आली आहे. सुशील सर आणि श्रीकांत सर तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद सत्य आणि असत्य दोन्ही बाजू प्रखर पणें मांडत आहात 🙏🙏
मन अतिशय कासाविस झाले आहे, सत्तेच्या हव्यासापायी इतक्या खालच्या थराला जावून समाज बिघडवण्याचे काम चालू आहे, लोकानी सावध होण्याची गरज आहे, तुमचे मनापासून आभार! अशीच जनजागृती करा!
असे झाल्यास तो राजकिय पडद्यावर येण्यापूर्वीच पडद्याआड होईल, महाराष्ट्र मराठी जनतेला आता गृहित धरू नये, ती यांचे मनसुबे ओळखून आहे. कोणालाही शांतीपूर्वक जीवन जगावं असेच वाटते. असले राजकिय हेतूने प्रेरित होऊन समजदार राजकिय नेत्यानी माथी भडकवण्याची भाषा करू नये.
हे राजकारणी लोक सत्तेसाठी सामान्य माणसाचा बळी देतात . लोकांना आठवत असेलच १९९३ मध्ये काय झाले ते. आणि ते सर्व कुणी आणि का घडवून आणले ते देखील जगजाहीर आहे पण तरीही जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडते आणि त्यांना मतं देऊन सत्ता अशा लोकांच्या हाती सोपवण्याच्या प्रयत्नात आहे. एकीकडे हीच मंडळी हिंदू असूनदेखील हिंदूंच्या विरोधात कारवाया करत आहेत. समाजात विष पेरण्याचं काम देखील यांचेच आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपण भले, आपले काम भले आणि आपले कुटूंब भले यापलीकडे विचार करण्यास वेळ देखील नसतो. पण हे राजकारणी सत्तेच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी फुकटच्या बढाया मारत भाषणे देऊन जातीय तेढ निर्माण करतात. लोकांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. हे जे राजकारणी आहेत हे खरे तर महाराष्ट्राला लागलेली कीड आहे.
महाराष्ट्रामधील जनता सुशिक्षित आहे, विचारी आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी काही राजकीय मंडळी जे कुटील डाव खेळत आहेत ते आम जनता ओळखते.राज्यात अशांतता मजवीण्याच्या पापात जनता सामील होणार नाही. काही राजकीय मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना भडकाऊन स्वतः मात्र सुरक्षित रहाणार पण परिणाम कार्यकर्त्यांना भोगावे लागणार हा आजपर्यँतचा अनुभव आहे. विचार करावा. शांततेनेच मार्ग निघतो, अविचारी कृतीने सर्व संकटात सापडतात. 🙏🇧🇴🙏🇧🇴🙏🤭
सुशिलजी सर्व मुद्दे बरोबर कव्हर केले आहेत. या सर्व गोष्टी उघड उघड घडत आहेत. तुम्ही दाखवल्या आम्ही पहिल्या आणि ऐकल्या. सत्य आहे तुमचे कथन. फक्त महाराष्ट्र सरकार इतके सुस्त होऊन बहिरे मुके झाल्यासारखे निष्क्रिय नाही वाटत का तुम्हाला? त्यांनी अशा करस्थनाना उघड केले पाहिजे.
महाराषट्राचे सरकार मुके बहीरे नाही. ते पुर्ण तयारीत आहे. पुर्वीच तयारी दाखविली तर या हरामखोरांचे व भाडखाऊंचे रंग कसे दिसतील। यांचा हरामखोरपणा जनतेला दिसु द्या. जय हिंद भाऊ,
अहो सुशीलजी, इथं सरकारच पण चुकत वरून ढिसाळ कायदे त्यात चार जयचंद, मोजक्या चार पैशांसठी व सत्तेसाठी हे सगळं चालू आहे, यांना एकच सरळ सटके देणे व गोळ्या घालणे दुसरं काही नाही...👏👏👏👏 👌👌
स्वत:च्या स्वार्थासाठी फार खालची पातळीवर जाणारी ही तत्वे धोकादायक आहेत. मात्र आज संयम आणि तुम्ही जो निडरपणे हा पर्दाफाश करून जनजागृतीपर कार्य करत आहात त्याबद्दल अभिनंदन व आभार. उल्लेखनीय योगदान
एक आमदार आणि दुसरी खासदार ! जर यदाकदाचित बंद काळात महाराष्ट्रात काही 'अवांछित' घडलंच तर हे दोघेही पोलीस चौकशीच्या फेर्यात अडकणार हे नक्की. म्हणून कदाचित शरद पवारांनी "बंद" मागे घेतला असावा.
जनाब उद्धवोद्दिन ही जबाबदार आहे. त्याने जेहादी पिलावळीचा गू खाल्ला मतांसाठी म्हणून ते बांगला देशात हिन्दू बालकांना फाशी, आई बापासमोर बलात्कार करायला धजावले. नामर्द, रडू बाई, हिंदूविरोधी, टोमणे मावशी.
अगदी खरे. ह्यांच्या कडे कुठलीच चांगली गोष्ट करण्याची कुवत नाही, मग काय रस्त्यावरच मारामार करणार, चार लोक जमा होतील, मग पत्रकार पैसे देवून आणणार, आणि काहीतरी बोलणार, की लगेच breaking news. ह्यांना उघड केलेच पाहिजे . तुम्हाला 🎉
म्हसनात गोवरी गेल्या तरी मी षडयंत्र करणार तरच मला शांती मिळेल मराठ्यानो आता तरी सुधरा नाही तर अशी वेळ येईल की महाराष्ट्र बांगलादेश, मणिपूर कधी होईल कळणार पण नाही माजी cm तर साहेबांचंच्या नावाला फार मोठा कलंक आहे
कुलकर्णी साहेब, सरकारचा यांच्या विरोधात नाकर्तेपणा आणि बोटचेपे धोरण हेच मुख्य कारण आहे.. सर्व सामान्य लोकांच्या हातात काहीही नाही.. ह्या लोकांना जे वेसण घालू शकतात तेच शांत बसले आहेत..
अशा लोकांना निवडून न देण्याचे तर सामान्य लोकांच्या हातात असते पण त्याचा वापर लाचार मतदार करत नाहीत म्हणूनच तर फावते. लोकसभेत मिळालेल्या यशाने फारच शेफारले आहेत. जर भाजप शिंदे सरकारला भरघोस यश मिळाले तर जास्त मस्ती करता येणार नाही जे राज्यासाठी योग्य होईल
शिंदे सरकार ने अध्यादेश काढावा की,आंदोलन करणा-यांवर सरळ गोळ्या घालाव्या व त्यात मरणांना कोणतीही आर्थिक मदत दिली जावू नये. आंदौलन आयोजित करणा-याकडून नुकसान भरपाई करून घेण्यात यावी.
@@XyYz-f4w अरे व्वा..... यातही काही अभ्यास आपण केला आहे का? नाही आपलं सहजच विचारलं, कारण यातही काही अभ्यास असतो हे आज पर्यन्त माहितीच नव्हती. असो तुमचा सविस्तर अभ्यास झाला की त्याची निरीक्षणे इथेच सांगा बर का? 😂😂😂
ही महा विनाश आघाडी आहे. जनतेने याना आता जागा दाखवली पाहिजे. सुशीलजी /श्रीकांतजी /भाऊ /प्रभाकरजी तुम्ही चांगलं काम करीत आहात. महत्वाचं म्हणजे खरं आणि वास्तववादी विश्लेषण केल्याने दळभद्री विरोधकांना उत्तर देता येत नाही ही खरी अडचण आहे.
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... महाराष्ट्राला लागलेल्या *. किडीचं .* महारोगाचं *. धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏👌👌👌 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 किडींवर औषध फफ फवारणी केल्याबद्दल हायकोर्टाचं अन् मा. सदावर्ते चं .* ... जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
Sushil Kulkarni saaheb Namaskar.Tumchi video baganyachi tayarit hoto.far bara vatla.You are great saral bhashet,satik mahiti fakt tumhich devu shakta.We feel oroud of you.keep it up.Dhanyavad.
सुशीलजी, सत्य काय आहे हे दाखवून देण्यासाठी आभारी आहे. तुमच्या कार्यामुळे आम्ही कायम सतर्क राहू. व्हिडिओच्या सुरवातीला दाखवत आहेत ती नविन जाहिरात समर्पक आणि अप्रतिम. धन्यवाद
तुमचे मनपूर्वक आभार. येवढे कटू अन् शेवटच्या पातळीचे शब्द पार्टी कार्यकर्त्या कडून आयकुंही आपण सत्या करिता ह्या महान महाराष्ट्राच्या मान सन्मान आणि अखंडता ह्या करिता करत असलेली पत्रकारिता ह्या बद्दल आभार आणि धन्यवाद. ज्या पक्षाचे कार्यकर्ते अशी भाषा वापरतात त्या पक्षाचे नेते कसे असलतील......
हे ऐकून मन सुन्न होत आहे , खरंच मतदाराने आता सुज्ञ बनण्याची वेळ आली आहे. सुशील सर आणि श्रीकांत सर तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद सत्य आणि असत्य दोन्ही बाजू प्रखर पणें मांडत आहात 🙏🙏
मन अतिशय कासाविस झाले आहे, सत्तेच्या हव्यासापायी इतक्या खालच्या थराला जावून समाज बिघडवण्याचे काम चालू आहे, लोकानी सावध होण्याची गरज आहे, तुमचे मनापासून आभार! अशीच जनजागृती करा!
100% सत्य कथन करणारा सुस्पष्ट विडिओ 👍👍
तयारी केली होती... पण मा. उच्च न्यायालयाने त्यांची चांगलीच लाल केली. खरं तर गुणवंतराव सदावर्ते ंच अभिनंदन.
पाणी फिरवले 😂😂😂😂
गुण्या तुझ्या आईजवळ झोपला होता का
Fatli tyachi .angaavar ek pak kese nahi marathi sathi
महाराष्ट्राच्या नव्या होऊ घातलेल्या सूनबाई पण चांगल्याच वस्ताद आहेत की 😮 धुरळा उडवून दूरवरून टाळ्या पिटायला मोकळ्या😢
तुझी जळाली वाटत टॉमी
सुशिलजी एकदम १००टक्के सत्य विश्लेषण
जनता कधी समजेल तुम्ही श्रीकांतजी
आदरणीय महान श्रद्धेय भाऊ तोरसेकर किती किती घासा कोरडा करनार
सदा गुण वर्तते रत्न हा केव्हा केव्हा चमकतो पण भारी आणि पाहीजे तेव्हा चमकतो.लय भारी गुणरत्न सदावर्ते 😊
सुशील जी आपण 100% जनजागृती करता आहात धन्यवाद
पण अशी जनजागृती 50 तोंडांनी व्हायला हवी. कारण खोटं नॅरेटीव प्रसृत करणारी 100 तोंडं आहेत.
कुलकर्णी भडव्याला मणीपुर कोणी जाळल मोदी सरकारचे चाटुगीरी करतो कुलकर्णी
काकाला महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची आणि पुतण्याला महाराष्ट्राचा बांगला देश करण्याची फार घाई झाली आहे मतदार बंधूंनो सावधान !
पण हिन्दु ऐकत नाही तीच तर खरी शोकांतिका आहे...
असे झाल्यास तो राजकिय पडद्यावर येण्यापूर्वीच पडद्याआड होईल, महाराष्ट्र मराठी जनतेला आता गृहित धरू नये, ती यांचे मनसुबे ओळखून आहे. कोणालाही शांतीपूर्वक जीवन जगावं असेच वाटते. असले राजकिय हेतूने प्रेरित होऊन समजदार राजकिय नेत्यानी माथी भडकवण्याची भाषा करू नये.
हे राजकारणी लोक सत्तेसाठी सामान्य माणसाचा बळी देतात . लोकांना आठवत असेलच १९९३ मध्ये काय झाले ते. आणि ते सर्व कुणी आणि का घडवून आणले ते देखील जगजाहीर आहे पण तरीही जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडते आणि त्यांना मतं देऊन सत्ता अशा लोकांच्या हाती सोपवण्याच्या प्रयत्नात आहे. एकीकडे हीच मंडळी हिंदू असूनदेखील हिंदूंच्या विरोधात कारवाया करत आहेत. समाजात विष पेरण्याचं काम देखील यांचेच आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपण भले, आपले काम भले आणि आपले कुटूंब भले यापलीकडे विचार करण्यास वेळ देखील नसतो. पण हे राजकारणी सत्तेच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी फुकटच्या बढाया मारत भाषणे देऊन जातीय तेढ निर्माण करतात. लोकांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. हे जे राजकारणी आहेत हे खरे तर महाराष्ट्राला लागलेली कीड आहे.
ह्या लोकांना सोडु नका चोपुन काढल पाहिजे.❤🎉🇮🇳🚩
चांगली कामे पाहवत नाही सुशिलजी धन्यवाद हिंदू नो एकी दाखवण्याची गरज आहे
अतिशय भयानक वातावरण आहे. सावध राहणे गरजेचे आहे.
🔥आग लावणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, त्यांची किंमत कधीच वाढणार नाही 🔥कारण काडेपेटी ची किंमत आजपण 1 ते 2 रुपये आहे 🔥
पहिलं तर काकाला अणि त्याच्या हाडकुली पोरीला आत टाकून चोपा महाराष्ट्र सुधारेल
Very good.
Wa
महाराष्ट्रामधील जनता सुशिक्षित आहे, विचारी आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी काही राजकीय मंडळी जे कुटील डाव खेळत आहेत ते आम जनता ओळखते.राज्यात अशांतता मजवीण्याच्या पापात जनता सामील होणार नाही. काही राजकीय मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना भडकाऊन स्वतः मात्र सुरक्षित रहाणार पण परिणाम कार्यकर्त्यांना भोगावे लागणार हा आजपर्यँतचा अनुभव आहे. विचार करावा. शांततेनेच मार्ग निघतो, अविचारी कृतीने सर्व संकटात सापडतात. 🙏🇧🇴🙏🇧🇴🙏🤭
एकदम बरोबर
सुशिलजी सर्व मुद्दे बरोबर कव्हर केले आहेत. या सर्व गोष्टी उघड उघड घडत आहेत. तुम्ही दाखवल्या आम्ही पहिल्या आणि ऐकल्या. सत्य आहे तुमचे कथन. फक्त महाराष्ट्र सरकार इतके सुस्त होऊन बहिरे मुके झाल्यासारखे निष्क्रिय नाही वाटत का तुम्हाला? त्यांनी अशा करस्थनाना उघड केले पाहिजे.
महाराषट्राचे सरकार मुके बहीरे नाही. ते पुर्ण तयारीत आहे. पुर्वीच तयारी दाखविली तर या हरामखोरांचे व भाडखाऊंचे रंग कसे दिसतील। यांचा हरामखोरपणा जनतेला दिसु द्या. जय हिंद भाऊ,
पवार कंपनीला महाराष्ट्राचे वाटोळेच करायचे आहे सर्व कमवून बसलेत मग देश सोडुन पळून जाईल इतकी तयारी करून ठेवली आहे
Ok
खूप धन्यवाद. हा महत्वाचा message कॉलजेच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवला पाहिजे.म्हणजे ते सावध होतील.
यांना समजलेले आहे लोकशाही पध्दतीने आपण निवडून येण्याची शक्यता नाही पण जनता सगळं समजती
' त्यांना ' Z Plus सुरक्षा नकोय कारण आपण काय काय करतो हे कुणालाही कळू नये अशी त्यांची अपेक्षा आहे . त्यांना सगळं काही गुपचुप गुपचुप करायचंय .
कुलकर्णी साहेब, तुम्ही केलेले विवेचन अचूक आहे.जसे यांचे प्रमुख तसे हे.
सत्ता ,आकस, स्वार्थ. महाभारतातील व्यक्तिरेखा ठळक होऊ लगल्या.
गृहमंत्री यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. काका जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र अशांत राहणार आहे.
Ya jivantpanavar nirnay ghetla pahije..
भिजाची चित काका
सुशिलजी आपण प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ही माहिती जनतेपर्यंत पोहचली पाहिजे तरच हे हिंदुविरोधी नेत्याना जनता धडा शिकवेल.🎉
अहो सुशीलजी, इथं सरकारच पण चुकत वरून ढिसाळ कायदे त्यात चार जयचंद, मोजक्या चार पैशांसठी व सत्तेसाठी हे सगळं चालू आहे, यांना एकच सरळ सटके देणे व गोळ्या घालणे दुसरं काही नाही...👏👏👏👏 👌👌
❤❤❤😂😂😂👍👍👍👌👌👌🙏🙏🙏 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा ... अप्रतिम च छत्रपती शिवरायांच्या राजनीती कौशल्याचा *. जालीम उपाय .* कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌🤗🤗🤗
सरकारने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता अतिशय कडक धोरण स्विकारायला हवं.
हि लोकशाही देशाला परवडणारी नाही देशाला घातक आहे
तो सुदिनच म्हणावा लागेल
ही लोकशाही नाही ncp चा नाझीझम आहे. वेळीच कारवाई करावी.
Sorry कर्नाटक व महाराष्ट्र असा वाद नको. राजकारण नको.
सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे.
महाराष्ट्र जे काही वाटोळे होईल ते फक्त कॉंग्रेस च्या प्रणिती शिंदे, शरद पवार, रोहित पवार अणि सुप्रिया सुळे यांच्यामुळेच सर्व हिंदूनी यावर अभ्यास करावा
He khare deshdrohi ahet yana jailmadhe pathwale pahije
आगदी खरं आहे हीच महाराष्ट्राची अराजकता माजवणारी कीड आहे
उ बा ठाकरे सुद्धा
100% सहमत. सुसुबाई चा वारसा रोहीत व प्रणिती चालवत राहणार
अगदी खरं आहे .
कुलकर्णीशीर आपलेन्हे विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहचायला पाहिजेत
Congratulations Shri Sadavarte. Social networking is being on the way to humiliation by these librandus.... EXCELLENT views expressed. Thanks.
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे किती नुकसान होते
महाराष्ट्र आपण पेटवलाय
शपा विझवला का पेटवला@@ganpatchaudhary1924
@@ganpatchaudhary1924mhanje koni petavala BJP mhanayche ahe ka tula
Khup dukha hote he sagle yaikun deva vachv deshala saglyani savdhan rahile pahije
जे आग लावून अराजक माजवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाच त्याची झळ लागली पाहिजे , मग कळेल .....
Ti lagnar nahi,tya Sathi sarva drishtine kalaji, khabardari te ghet astat, tyana adhi CM shinde sirani Jail band karave
देशील ते ते घेशील ,kalelach kakala
ते मतदारांच्या बोटा मध्ये आहे.
ते तर होत नाही
प्रणीती शिंदेला विचारले पाहिजे की भगवा आतंकवाद म्हणताऱ्या वडीलांना विचार की या आतंकवादाला काय नाव देताय?
कुलकर्णी तुम्ही अगदी बरोबर बोलता निर्बुद्ध पवार
👍
एक गोष्ट समजत नाही की इतके वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री मराठी लोकच होते. त्यांनी काय केले.
कुलकर्णी साहेब तुम्ही सत्य आणि सडेतोड बोलतात त्याच्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद
स्वत:च्या स्वार्थासाठी फार खालची पातळीवर जाणारी ही तत्वे धोकादायक आहेत. मात्र आज संयम आणि तुम्ही जो निडरपणे हा पर्दाफाश करून जनजागृतीपर कार्य करत आहात त्याबद्दल अभिनंदन व आभार. उल्लेखनीय योगदान
शरद पवार साहेब काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मणिपुर सारखी परिस्थिती निर्माण होवु शकते असे म्हणाले होते .. हळुहळू आता लक्षात येतंय ...
रोहित पवार आणि परिणीती शिंदे 100% पाकिस्तान किंवा बांगलादेश तिथली पैदास 100%
सोलापुर च्या लोकाचे अभिनंदन
रोहीत पवार आता निवडून येऊ शकत नाही दादा घरी बसवेल
एक आमदार आणि दुसरी खासदार ! जर यदाकदाचित बंद काळात महाराष्ट्रात काही 'अवांछित' घडलंच तर हे दोघेही पोलीस चौकशीच्या फेर्यात अडकणार हे नक्की. म्हणून कदाचित शरद पवारांनी "बंद" मागे घेतला असावा.
😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह. ... व्व्वा व्व्वा व्व्वा ❤️❤️❤️😂🥰🤣👌👌👌🙏🙏🙏
जनाब उद्धवोद्दिन ही जबाबदार आहे. त्याने जेहादी पिलावळीचा गू खाल्ला मतांसाठी म्हणून ते बांगला देशात हिन्दू बालकांना फाशी, आई बापासमोर बलात्कार करायला धजावले. नामर्द, रडू बाई, हिंदूविरोधी, टोमणे मावशी.
अगदी खरे. ह्यांच्या कडे कुठलीच चांगली गोष्ट करण्याची कुवत नाही, मग काय रस्त्यावरच मारामार करणार, चार लोक जमा होतील, मग पत्रकार पैसे देवून आणणार, आणि काहीतरी बोलणार, की लगेच breaking news. ह्यांना उघड केलेच पाहिजे . तुम्हाला 🎉
म्हसनात गोवरी गेल्या तरी मी षडयंत्र करणार तरच मला शांती मिळेल मराठ्यानो आता तरी सुधरा नाही तर अशी वेळ येईल की महाराष्ट्र बांगलादेश, मणिपूर कधी होईल कळणार पण नाही माजी cm तर साहेबांचंच्या नावाला फार मोठा कलंक आहे
सुशील जी तुम्ही समजवले चांगले पण आमच्या लोकांना कधी समजणार हे देव जाणे खुप चांगले समजवले धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मराठी मानसा च्या नावा वर राजकरण करुन काका नी आपला आणी आपलया परिवारा चा भरपूर विकास करुन धेतला।। जय महाराष्ट्र।।
हेच त्यांचे खरे रूप आहे.
एकदम बरोबर
Tri ajun havrat pana ahech smadhani vruttich nahi mare paryant MH lubadayche tharavale ahe
अजूनही मतदार हे समजून घेत नाहीत हीच तर खंत
कुलकर्णी साहेब, सरकारचा यांच्या विरोधात नाकर्तेपणा आणि बोटचेपे धोरण हेच मुख्य कारण आहे.. सर्व सामान्य लोकांच्या हातात काहीही नाही.. ह्या लोकांना जे वेसण घालू शकतात तेच शांत बसले आहेत..
अशा लोकांना निवडून न देण्याचे तर सामान्य लोकांच्या हातात असते पण त्याचा वापर लाचार मतदार करत नाहीत म्हणूनच तर फावते. लोकसभेत मिळालेल्या यशाने फारच शेफारले आहेत. जर भाजप शिंदे सरकारला भरघोस यश मिळाले तर जास्त मस्ती करता येणार नाही जे राज्यासाठी योग्य होईल
Advocate सदावर्तेंचे आभार
शिंदे सरकार ने अध्यादेश काढावा की,आंदोलन करणा-यांवर सरळ गोळ्या घालाव्या व त्यात मरणांना कोणतीही आर्थिक मदत दिली जावू नये. आंदौलन आयोजित करणा-याकडून नुकसान भरपाई करून घेण्यात यावी.
यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे हाच मुख्य सुत्रधार आहे जनतेने यांना घरी बसवावे
कॉन्ग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे
आग लावे साप विंचू वेळेवर ढेचले नाही तर धोका वाढतो.
मते देऊ नये यांना
सुशील जी असेच काम करत रहा..
आम्ही तूमच्या बरोबर आहोत,
गुणरतन सदावरते अभिनंदन: शाब्बास!
आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून हतबल झाले आहोत
@@vitthalraut8509 हतबल व्हायची गरज नाही लवकरच लोक याचं ऊत्तर देतील थोडे थांबा आकाश निवलू लागले आहे
सोलापूरच्या जनतेचे खूप खूप आभार काय व्यक्ती निवडून दिलीत
हा रोहित तर स्वतःला फारच शहाणा समजतोय, हे पार विझले होते ऊद्धवाने दूध पाजले ,हे पाप त्यालाही फेडावे लागेल
ही भाच्याची गुंडगिरी त्या सुसु बाईंना दिसत नाही वाटतं.
एक नंबर सर खूप अभ्यास आहे तुमचा तुम्ही जे बोलता ते 100% खर आहे
अगदी सहमत..काल हेच बातम्या पाहताना वाटत होते की बापरे बरेच वया che विद्यार्थी आहेत.
खरोखर हे सत्य आहे हे महाराष्ट्राचे मणीपुर व बांगलादेश करत आहेत
अस करून यांना कोणीही मत देणार नाही विरोधी पक्ष नरकात जाणार
अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षाचा भारत सरकार डिसेंबर पूर्वी उलथवून लावण्याचा अजेंडा आहे. त्याप्रमाणे विरोधक कामाला लागले आहेत.
देवेंद्र जी जिरव तात पक्की त्यांची सुशीलकुमारजी
सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील आघाडी बिघाडी वाले पण आता हेच सरकार पुन्हा सत्तेवर येणारच
सुशील जी एकदम बरोबर विश्लेषण.
Very nice👍 all right
सध्या दूसरा इमरजेंसी देशात लावची गर्ज आहे इमरजेंसी लावून सर्व राजकारणी लोकाना तुरुंगात घालुन सेवा केली पाहिजे
सगळी वाट लावली महाराष्ट्राची बारामती करांनी तरीही लोक त्यांना निवडून देतात। जनतेलाच समजले पाहिजे सापांना दुध पाहतोय ते
Tumhala.kay.zat.kalatay
कारण मराठी माणुस अजुनही जातीलाच मत देतो...
हे मात्र अगदी खर. वर जायच्या आधी ब्राम्हण मंत्री पाय उतार झालेलं बघायचे आहे😢
@@XyYz-f4w अरे व्वा..... यातही काही अभ्यास आपण केला आहे का? नाही आपलं सहजच विचारलं, कारण यातही काही अभ्यास असतो हे आज पर्यन्त माहितीच नव्हती. असो तुमचा सविस्तर अभ्यास झाला की त्याची निरीक्षणे इथेच सांगा बर का? 😂😂😂
@user-xw7xx5tp8b
Nahi sagle tumhalach kalata, baki sarva tar bindok aahet. Barobar?
सुशीलजी खुप खुप धन्यवाद हिंदुना वेलोवेली जागृत करत आहात
सीताराम 🚩आग लगाओ गँग active हुवी हैं. .शहाऊडीनं पावरोखान कि गँग
याचा अर्थ एकच... महविकास आघाडी संपली पाहिजे ... तरच सुराज्य येईल...
ही महा विनाश आघाडी आहे. जनतेने याना आता जागा दाखवली पाहिजे. सुशीलजी /श्रीकांतजी /भाऊ /प्रभाकरजी तुम्ही चांगलं काम करीत आहात. महत्वाचं म्हणजे खरं आणि वास्तववादी विश्लेषण केल्याने दळभद्री विरोधकांना उत्तर देता येत नाही ही खरी अडचण आहे.
एकट्या फडणवीस साहेबांनी सर्व विरोधी पक्षाला रस्त्यावर,दारोदार फिरण्यास मजबूर केले आहे.
माननीय काकांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा चंगच बांधलेला दिसतोय.
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... महाराष्ट्राला लागलेल्या *. किडीचं .* महारोगाचं *. धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏👌👌👌 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 किडींवर औषध फफ फवारणी केल्याबद्दल हायकोर्टाचं अन् मा. सदावर्ते चं .* ... जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
Jai Maharashtra.
Prashashan ko.
Thuranth action lyena chahiye.
Jai Maharashtra.
जनता आता एकवटलेली आहे हेच ह्यांना नको आहे सत्ता येणार नाही हे ही लक्षात आले आहे
बरोबर
ह्यानाच पेटवण्याचीच आता वेळ आता आली आहे 🔥
❤❤❤ ... खरंय च सत्य च संदेश ... 🙏🙏🙏
सुशील सर आपलीं पत्रकारिता निडर आहे धन्यवाद पण हे आपल्या लोकांना कळाली पाहिजे
Absolutely right..
Vakdachytea chya auladi gelyeshivy Maharashtra ha kahi kar nahi majle. Bhrashtachri vadtomde favde
यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा
महाराष्ट्राचा मणीपूर करणार्यांन च्या चांगलीच चपराक बसली आहे 😂😅😅
Sushilji ekdam Perfect video.
Tumch mhanan 100% barobbar aahe. Pan samajat kahhi Sudnya manas aahet tyani ata rastyavar Utaran garjech aahe.
धन्यवाद सुशील कुलकर्णी योग्य विश्लेषण केल्याबद्दल
सुशिलजी प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवून विश्लेषण करता याबाबत आपले अभिनंदन अत्रुप्त आत्मा महाराष्ट्र राज्यातील लोकांना शांततेत जगू देणार नाही.
या विपक्षी सोंगाड्यांच्या विचारांचा पॉलिटिकली एन्काऊंटर करणं म्हणजे कधीही निवडून न देणं हाच हिंदुस्थान वाचविण्याचा एकमेव उपाय आहे.
अहो ह्या लोकांनी सात नव्हे सतरा पिढ्यांची कमाई करुन ठेवलेय. आणि मराठी चावडी वरचा मतदार नोट तेथे वोट करतोय आहात कोठे.
Sushil Kulkarni saaheb Namaskar.Tumchi video baganyachi tayarit hoto.far bara vatla.You are great saral bhashet,satik mahiti fakt tumhich devu shakta.We feel oroud of you.keep it up.Dhanyavad.
योग्य विचारपूर्वक अभ्यासपूर्ण विवेचन .... समस्त , महाराष्ट्र हित , राष्ट्र हित , हिंदू समाज , संस्कृती रक्षण ही इच्छा जाणवली
कुलकर्णी साहेब, तुम्ही मस्त विवेचन करता. कोण ट्रॉल करतय , शिव्या देतय याकडे लक्ष देऊ नका..
विरोधक हरणयाचया भीतीने बिथरले आहेत.
डोके फिरले आहे त्याचे , नेते तसेच कार्यकर्ते
सुशीलजी आपल्या निडर पत्रकारीतेचे अभिनंदन
सुशीलकुमार, आपले विश्लेषण छान आहे, धन्यवाद.
पवार आहे तो पर्यंत महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे
सुशील जी. तुमच्या विरूद्ध
जळणारे जळूद्दात परंतु सत्य माहिती जनतला देऊन प्रबोधनाचे
हे कार्य चालू राहणे महत्वाचे आहे.
Sm
अतिशय गंभीर परिस्थिती आहे महाराष्ट्र मधील सामान्य जनतेने सतर्क राहून पायबंद घालावा ही भूमी संत व समाजसुधारक व देशाला दिशा देणारी आहे
देव काय झोपला का काय पुण्य केले असेल काकांनी काका असे पर्यंत असेच होत राहणार
बरोबर लवकर ह्याचा कार्यक्रम देवाने करावा😢😢
लवकरच लाडू आहेत आपल्याला
मविआला कोणीही मतदान करू नये हिच श्रींची इच्छा
सुशिलजी तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्ही बातम्या तरी पाहतो आहे.
कुलकर्णी साहेब आपण नेहमी सत्य सांगत आलात.... सत्य मेव जयते... I रिस्पेक्ट u
बारामती च्या साहेबांना कायमचीच Z सुरक्षा द्या... लय काडी करणार आहे..
महाराष्ट्र कधी पेटवतोय याची वाट बघतोय तो...
सुसंस्कृत महाराष्ट्र ल शोभत नाही असे ... स्वतः चे स्वार्था करिता काहीही करतील...पण आपला पिंड असा नाही आहे. हे आपण लक्षात ठेवावे...
आपला महाराष्ट्र सुसंस्कृत राहिलाय ?
Kulkarniji yeh desh .aur Maharashtra bahot khatarnak mode pe khada Hai iska eke hi elaj Hai Sarkar ko kathor nirnay lenge padenge
Khar bolale saheb tumhi agdi barobar
सुशील जी आपण सगळी माहिती खरी देत आहे त्याबद्दल आपले अभिनंदन
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
सध्याच्या सरकारने केलेली कामे यांना बघवत नाहीत. Dominet करणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे.
आजा ते नातू देशात अराजकता माजली पाहिजे अशी अपेक्षा आहे
आपका विश्लेषण सही है, अभी सब शांत राहें सोच समझकर वोट करना जरूरी है।
सुशीलजी, सत्य काय आहे हे दाखवून देण्यासाठी आभारी आहे. तुमच्या कार्यामुळे आम्ही कायम सतर्क राहू. व्हिडिओच्या सुरवातीला दाखवत आहेत ती नविन जाहिरात समर्पक आणि अप्रतिम. धन्यवाद
जे काही चाललंय ते महा "भयंकर आहे. !
सुशील भाऊ, तुम्ही, जे, खर, बोलता, ते, लोकांना, पटत नाही,,पण, तुम्ही, योगे,बोलता, दादा,, कोणी काही बोललं तरी,, आपला जवळचा माणूस हा, जवळ, आहे
शरद पवार कमिना सैतान
मनुनच देवाजीनं याले पोरगा नाई देल्ला,
100/satay ahe
😂@@bhaiyyalalthakur3350
Ekdam brober
Ekdam brober aahe
काकांनेच वाट्टोळ केलय महाराष्ट्राचे एकदम छान विश्लेषण
तुमचे मनपूर्वक आभार. येवढे कटू अन् शेवटच्या पातळीचे शब्द पार्टी कार्यकर्त्या कडून आयकुंही आपण सत्या करिता ह्या महान महाराष्ट्राच्या मान सन्मान आणि अखंडता ह्या करिता करत असलेली पत्रकारिता ह्या बद्दल आभार आणि धन्यवाद. ज्या पक्षाचे कार्यकर्ते अशी भाषा वापरतात त्या पक्षाचे नेते कसे असलतील......
माझा महाराष्ट्र "राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॅन्ग्रेस मुक्त " कधी होईल ते देव जाणो....
पवारांची टीम सक्रिय होऊन महाराष्ट्र सरकारला घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे