महायुद्ध Live: सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, अपात्रतेवर तातडीनं सुनावणीचे आदेश...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2023
- महायुद्ध Live: सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, अपात्रतेवर तातडीनं सुनावणीचे आदेश... Eknath Shinde vs Thackeray
Mahayudha Live with Ashish Jadhao
#eknathshinde #uddhavthackeray #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होनार
विजय होणार हे नक्की आहे बंदू परंतु जरा लवकर व्हायला हवे कारण हे सर्व जे वेगळ्या मिजाशित वागत आहेत ते जरा खाली माना घालून फिरताना लोकांना बघायचे आहे.
😊😊@@sanjayjadhav8355
महाराष्ट्रातल्या या राजकीय गोधळला सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. वेळच्या वेळी निर्णय दिले असते तर ही वेळ आलीच नसती. सुरवातीलाच सर्वोच्च न्यायाधीशांनी वेळ देऊन घटनेची पायमल्ली केली.असे मला वाटत.
It's ok
अजिबात नाही उलट संविधान किंवा घटने नुसार सुप्रीम कोर्टन निर्णय दिला आहे bjp कीती नीच आहे हे सिद्ध झालं त्यांना संविधान मान्य नाही
Right
Right💯👍
सर्वावर मोदींची भीती आहे. IDI,सीबीआय, लावील याची भीती प्रत्येक अधिकाऱ्याला आहे. मोदी म्हणजे हुकुमशाही राजकारण, काँग्रेस सरकार म्हणजे लोकशाही राजकारण,
लायकी नसताना अध्यक्ष पद मिळाल्यास न्यायाची काय अपेक्षा करणार
अरे भावा आमदार आहे तो..
तुझ तुझ्या घरातील माणसं तरी ऐकतात का
अन् म्हणतोय की लायकी ...
स्वतः ची किती हे अगोदर बघितला असतं तर ही comment नसती केली रे दादा..
@@amolsonawane3460चोखनिस्त बोंबल, पिछवाडा मारुन घेतला, पोट दुखायला लागला.
@@amolsonawane3460तु अगोदर काय बघीतल, तुझ पोट आल, लगेच माय निजवायला ल्गल
@@rajendrashinde1533 मला वाटलं होत की लोक सभ्य असतात म्हणून पण...
तुझ्यात काहीच नाही तस.
मारून तू घेतलीस भेन......द
बोलायला मला पण येत पण....
लोकमत महायुद्ध ची हि टीम परफेक्ट आहे.
अगदी मुद्देसूद चर्चा केली जाते.
बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रात आहे
भाजपने जो निर्लज्ज पणाचा कळस गाठला आहे त्याबद्दल जनताच निर्णय घेईल
हेसगळघडवीनेतकोशारीचामोटावाटावाटतो
लोकशाही आणि सर्वोच्च न्यालय यांचा पुरोगामी महाराष्ट्र मध्ये खून झाला आहे.
उद्धव,ठाकरे,यांची,बाजु,भक्कम,आणी,मजबूत,आहे,त्यामुळे,त्याचाच,विजय,होणार
.
😊
U6750🎉@@shivajidudam3979
मीडिया विकली गेली असेल तरी सुप्रीम कोर्टात न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड असे न्याय मुर्ती असतील तरच लोकशाही वाचेल धन्यवाद चंद्रचूड साहेब मी एक निपक्ष नागरीक
हा भाजपाध्यक्ष लोकांचा जराही विश्वास नाही. त्याचीही निवड बेकायदेशीरच आहे. त्याना ही कोर्टाने पायउतार केले पाहिजे.
शिंदेंच्या भावी मंत्र्यांना श्रध्दांजली
👌👍
लोकं अजून विसरले नाहीत...50 खोके एकदम ok... पुन्हा मिळाले अजित रुपी बोके 🔥🔥🔥🔥🔥
आशिष सर अतिशय छान विषलेशन घेतल आहे. अपात्र 16 होणार हे नक्की सर.
वेशरम लोकांचं राजकारण पाहण्याची वेळ जनतेवर आली आहे. याचा सूत्रधार फडणवीस आहे. त्याला राजकारणातून जनतेने हद्दपार करावे.
अगदी बरोबर
खरे तर आशिष जाधव आज अध्यक्ष ना मा कोर्ट शिक्षा देतील अशी अपेक्षा होती. पण मा कोर्टाने सुध्दा तसे केले नाही. मा कोर्टाने आता ही केस सामान्य जनतेच्या न्यायालयात दिल्यास या न्यायालयात लगेच निर्णय मिळू शकेल. राहुल नार्वेकर हे स्वतः ला फार हुशार समजतात.
नार्वेकर सुप्रिम कोर्टा पेक्षा स्वतःला मोठे समजायला लागले आहेत. त्याला जमिनीवर आणलं न्यायालयाने. चांगली चपराक बसली भाज्यपध्यक्षाला.
विधानसभा अध्यक्षांना एवढं सूनावून देखील निर्लज्ज लोक समोर येऊन कोर्ट आणि सरन्यायाधीश आमच्याच बाजूने बोलले हे सांगायलाही कमी करणार नाहीत😂😂😂
16 आमदार अपात्र होणारच!!!
धन्यवाद आशिष जाधव व आजची चर्चा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती.
आशिष जाधव साहेब त्या चोंबड्याला आणत नाहीत हे मस्त👌
विधानसभा अध्यक्ष याच्यावर ही दिरंगाई केली म्हणून कार्यवाही सुरू झाली पाहिजे असे मत दरणा वाटते ,तर यावर उपाय काय?
आशिष सर नार्वेकर कधीच निर्णय देणार नाही कारण तेच काय संपुर्ण सरकारच असविधानीक बनवले आहे
ठाकरे साहेब नी आता जनतेच्या दरबारात दाद घ्यावी
जेव्हा उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सोडून पळून जातत आणि काँग्रेस सोबत सरकार बनवितात ते सरकार खरंच संवैधानीक होते ?..😅
@@rameshpawar6240chal futt re saale bjp chaatu. Tuza timepass Narvekar. Andhbhakt saale
Chrte Modi shaha fadnvis shinde nich
आंधळे लोकांना सुद्धा हा निर्णय सांगता येईल.
अजितदादा सोबत पवार साहेब गेले असते तर हा निर्णय आतापर्यंत घेतला गेला असता.कदाचित.
38:46
महाराष्ट्रासाठी खूप वाईट दिवस आहेत आशिष सर
आशिष सर फारच चांगला विषय घेतला आहे आम्हा सामान्य लोकांना सोप्या शब्दात कायदयाचया भाषा समजत आहेत
खरोखरच वेळकाढु पणा झाला आहे अस मला सामान्य माणसाला वाटत दूसरी गोष्ट अशी कि नार्वेकर हे काय सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा मोठे आहेत काय अस मला सामान्य माणसाला व जनतेला वाटते त्या बाबत खर काय ते सांगावे सुप्रीम कोर्ट मोठे का नार्वेकर मोठे सविधानाचा आदर राखला पाहीजे तरच लोकशाही टिकेल जय संविधान
Speakers must respect the top court and order Minde to resign this is shame for Minde .If he respect really top court then He must resign immediately without wasting time
अहो आपल्या महाराष्ट्रात लोकशाहीचा सगळा चकाचुर झाला आहे आता ज्यांच्याकडे पैसा सत्ता आहे त्याची हुकुमशाही आहे यांना जनताच दाखवून देणार आहे
कांहि जरी झालं तरी जणता उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे २०२४ ला जणता दाखवनारच
निर्णय केव्हाही लागो, यातून bjp ला जोरदार नुकसान होणार , हे निश्चित....
हे सगळं कोर्टाचं नाटक आहे. मोदींचा कोर्टावर दबाव आहे
हे सरकारच मुळात ओढून -तानून निर्माण झालेलं आहे त्यामुळे निर्णय देखिल जलद/ताबडतोब होणार नाही,ते देखिल ओढून -तानून होणार आहे यात शंका नाही........
गुवाहाटीला गेल्यानंतर त्याने सांगितलं होतं आमच्यासोबत महाशक्ती महाशक्ती पण काही पण करू शकते
उदव thakare Vijay
१६ आमदार याना अपात्र साठी राहुल नर्वेकर हे time pass करित आहे अजून सहा महीने लवणार सुप्रीम कोर्ट ने दुपट्टी भूमिका घेत आहे त्यानी किती दिवसात निकाल देणार किवा लावनार असे डेड लाइन देने आपेशित होते यावरुन सुप्रीम कोर्ट वर विश्वास उडत् आहे नर्वेकर याला कठोर शिक्षा देऊन आमदार की रद्द केले तर पुढे कोन्ही अशी चूक करणार नाही
महाराष्ट्रात लोकशाही निवडणूक आयोग कायदा या सर्व व्यवस्था यांची अब्रू काढली गेली. धिंडवडे निघाले ते पाहून जनतेने काय समजायचे. ही लोकशाही नको हीच भावना होईल याची राजकारणी नेत्यांनी नोंद घ्यावी.
ते कायमचेच घरी बसतील साहेब त्यांना शेवटची आदरांजली वाहा👌
Udav Thakre saheb only one
न्यायालयाने आता अध्यक्षांविरोधात कठोर भुमिका घ्यायला पाहिजे होती.
या गोष्टी समजण्या एवढे फुटलेले आमदार शहाणे आहेत का ?
भाजप सांगेल तोच निर्णय घेण्यात येईल यांत शंका नाहीं
विजय होणार फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या जय महाराष्ट्र
अध्यक्ष महोदय हे ज्या पक्षाचे सरकार आहे त्याच पक्षाचे असतात हे आजपर्यंतचा इतिहास आहे पण तरीही ते विरोधकांवर अन्याय होत आहे हे समजून सुध्दा ते त्यांच्या पक्षाला सहकार्य करणाऱ्या गद्दारांना सहकार्य करत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने कुणाचा आसरा घ्यावा
सर्वोच्च न्यायालय है तो सब मुमकिन है, लोकशाहीमे उसके ऊपर कोई नहीं।
आशिष सर आता अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे.अतिशय अभ्यासपूर्ण डेबिट चालू आहे सर.जनतेला तुमच्या सर्वांच्या चर्चेतून नेमक काय होणार आहे याची जाणीव झाली आहे असे मला वाटत आहे.
गो ऑन सर. Excellent Debit sir .
आशिष सर असा काय कायदा आहे का ज्या दिवशी हे सोळा आमदार अपात्र होतील त्या दिवसापासून पुढील सहा वर्ष यांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली जावी.
महाराष्ट्रातील राजकारणी एवढे कोडगे झालेत यांना आता सुप्रीम कोर्टानेच दणका दिला पाहिजे.
ह्या सरकारला सुप्रीम कोर्टाने इतक्या वेळा तंबी दिली आहे पण सरकार निलाजरे झाले आहे कारण त्यांच्या बाजूला महाशक्ती त्यामुळेच कोर्टाचा अवमान होतो आहे.
घटनाकारांनी लोकप्रतिनिधी संविधानिक पदाधिकारी यांचे सद्सद्विवेक बुध्दीवर विश्वास ठेऊन काहि निर्णय प्रक्रियेत बंधने घातली नाहीत त्याचाच गैरफायदा सदरचे अध्यक्ष घेत आहेत.
राहुल नार्वेकर हा बैल आहे जसे सांगकाम्या घटनाबाह्य बैल
Good analysis
आशिष सर सरकार पडले तरी काही आश्चर्य वाटण्याची शक्यता नाही. जवळपास सगळ्या आमदारांनी निवडणूकीची तयारी केली होती
हे सर्व बेस्ट debate करतात..thank you..
एक मात्र नक्की गणपती विसर्जना अगोदर ह्या सरकारच विसर्जन होणार.
साखर तूमच्या तोंडात पडो।
नको त्या माणसाला विधानसभा अध्यक्ष पदावर बसवलय.अशाच लोकांनी सर्व संस्था बिघडवल्यात
अहो चंदावरकर सर एकदम बरोबर हे ठरवून झालं आहे लोकांमध्ये आम्ही सच्चे. आहोत. निवडणुकात दाखवण्याचा प्रयत्न bjp करेल आणि प्रतिमा उंचावण्यास करेल
ही सहा हजारपाने स्वःता अध्यक्षानी जानूनबूजून वाडवली आहेत असे आपल्याला वाटत नाही काय?
सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पाहिजे हे लोक माणूस नाही त
सात हजार लोक आवडीने बघत आहेत याचे कारण विजय उ.बा.ठा. यांचाच आहे।
अरे हे सरकार ना जनतेचे ना कोर्टाचे ना आमदाराचे ना पक्ष प्रमुखांचे हे सरकार कुणाचेही ऐकत नाही यांना फक्त दील्लीचीच भाषा ऐकू येते बाकी सर्वासाठी हे बहिरे आसतात !
100 "/, Right sheb
सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जायची हिंमत भा जे पात किंवा नार्वेकर यांच्यात आहे का?
मोदी है तो मुनकीन है कोण सर्वोच्च न्यायालय
हि वेळ कोणी आणली सगळी जाणुन बुजुन केलं गेलं तो टरबूज हि जणता विसरणार नाही
योग्य चर्चा
सरळ सरळ 16 आमदार अपाञ आहेत
Sir ur great analysis
अध्यक्षावर कारवाई केली पाहिजे
व्हेरी नाईस चर्चा घडवली आशिष जाधव नंबर वन पत्रकार म्हणून मी मानतो व निःपक्षपाती चर्चा व्हेरी व्हेरी नाईस आशिष जाधव
16 aamdar apatra Honarch..
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अपमान होत असेल तर, आपली वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे याचा विचार देशाची जनता करणार आहे कि नाही
मुळातच हा निर्णय जर लवकरात लवकर घेतला तर आध्यक्षांचीच व मुख्यमंत्री यांची निवड रद्द होईल याच भीतीने अध्यक्ष निर्णयाला वेळ काढू पणा करीत आहेत
Var nice ashi sar
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
100.. "/, Right
Nice guidence sir
बे कायदेशीर अध्यक्षांवर निकाल सोपवने हे सुध्दा बे कायदेशीर आहे.
साहेब आपल्याला हार्दिक हार्दिक अभिनंदन कथेच्या सोबत ज्यावेळेस गुहात ला गेले होते त्याला ते म्हणले होते आमच्या सोबत महाशक्ती आहे महाशक्ती म्हणजे ती पण काही पण करू शक
Bhrashta mahashkti
सिवसेना म्हणजे ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
अभिनंदन 🎉🎉🎉 उद्धव ठाकरे साहेब
अहो साहेब या राजकारण्यांच्या बेडुक उडया मारल्यामुळे सर्व सामान्य लोक मतदान करायला बाहेर पडतील असे वाटत नाही याचा परिणाम मतदानावर होणार आहे हे मात्र नक्की
👌👌👌👌👍👍👍👍
Chan charchaa
आशिष सर हा सर्व प्रकार किळसवाणा वाटतो आहे आता बस झालं
विधानसभा अध्यक्षांनी जनांची नाही तर मनांची लाज वाटली पाहिजे
सगळे विश्लेषक निःपक्षपाती फारच
योग्य
नारळीकरांना निलंबित करा
Very very good vishleshan
Very nice
उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होणार सत्याचा विजय
🙏💯👍
16 MLA Shinde group will disqualify
कोर्टाच्या सुप्रीम निर्णयामुळे ठाकरे ना राजीनामा द्यावा लागला आहे, राज्यपालांनी घेतलेले निर्णय चुकीचे आहेत, ते फिरवण्यास भाग पाडले पाहिजे होते, तसा निर्णय घेतला पाहिजे होता,
सगळीकडची मंडळी आपापल्या परीने हुषार आहेत असंच वाटतंय । बघूया सर्वात हुषार कोण ठरतं ते.
रोहित सर यांनी मांडलेले विचार मुद्देसूद आणि पटणारे वाटतात.
भाजप ने निर्णय न घेता निवडणूक लावली तर सुप्रीम कोर्टात जाऊन रोखली पाहिजे पहिल्यांदा जणतेला आणी महाराष्ट्राला धोका दिला त्या महा गुंड राजकारणी लोकांना सजा दिली पाहिजे
Destiny is more powerful than humans (@ @ @ )
नार्वेकर ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी तो हेतूपूरस्सरपणे गाॅडफादरच्या दबावामुळे निर्णय लवकर घेणार नाही हे ठाम आहे.
Right
Sir mast
Speaker will Prolong the disqualification Petion as long as possible.
आशिष भाऊ जाधव तुम्ही चार लोक प्रतिष्ठित बसलेला आहात तुम्हाला तुम्हाला जे वाटतं तुम्ही जे चर्चा करतात जे प्रेक्षक बघतात त्यांना सगळं समजतं कोण खरं आणि कोण खोटं
👍🙏
लोकशाही टिकावी तर सत्यकळणे गरजेचेच आहे