कामं मार्गी लागली, आता मत मिळणार का ? | Amit Kale | Narendra Modi | Mahayuti Sarkar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- #amitkale #narendramodi #maharashtra
गेल्या अडीच वर्षाच्या महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा आपण विचार केला तर केवळ मुंबई ठाणे इतकच नाही तर सबंध महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींची विकास काम ही या सरकारच्या माध्यमातून अर्थातच केंद्र सरकारच्या मदतीने झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे आता विकास काम मार्गी लागलेली आहेत पण या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या कामाचा विचार करता या राज्यातली सर्वसामान्य जनता ही मत देणार का? हा प्रश्न आहे.
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayutisarkar #mahavikasagadhi #uddhavthackeray #sharadpawar #rahulgandhi
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
मतदान होईपर्यंत थांबण्याची गरज आहे. आताच मत नोदवणे योग्य होणार नाही.
दादा लोकांना विकास नाही फुकट पाहिजे सगळं
कामानी मत मिळत नसतात .
Ho amhi mta denarJAY SHRI RAM
JAY SHRI RAM JAY MODIJI 🙏🏻 ONLY MODIJI GREAT MODIJI GREAT BJP 🙏🏻 GREAT 🙏🏻 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मतं मिळणं इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. युतीमधील जागावाटपाबाबत खुप गोंधळ आहे. शेवटच्या दिवसापर्यंत केलेल्या घोषणांचा फायदा होईलच असे नाही
सर्व सामान्य नागरिक हा तसा, स्वतः च्या तात्काळ फायद्या पलिकडे फार काही पहात नाही. विशेषतः तरुण पिढी मोबाइलवरुन मिळणा-या ज्ञानात च दंग आहेत. शिवाय धूर्त राजकारण्यांनी पेरलेला पैसा आणि अतिरेकी जातिय अस्मिता या मुळे विकास कामांचे कौतुक फारसे कोणालाच नाही.
मत जात,धर्म पाहून दिली जातात. सोयी सुविधा उपभोगणार पण मत देणार नाहीत.फुकट द्या सगळं तर विचार करतील.
आता पुन्हा जुनीच तुणतुणे वाजायला लागेल.
लोकांना कामासी काहीही देणेघेणे नाही फक्त जनतेला भलता आलं पाहिजे मग सत्ता आल्यावर चोऱ्या केल्या तरी चालेल
युती तील जागा वाटप कसे होईल यावर अवलंबून आहे आणि हे शाह च ठरवणार पवार कुटुंब बद्दल अतीव प्रेम आहे फडणवीस यांची किंमत कशी ठेवतात तसेच शिंदे यांची हि हिन्दू का निधर्मी राहुल म्हणाले शिवराय यांच्या विचारांची म्हणजे त्यांनी हिंदुत्व घेतले की फक्त खुषी साठी बोलले पणं भाजप व शिंदे हेच हिंदूत्व साठी प्रयत्न करीत आहेत
nahi....amhi fakta jaat paat. amcha samaj.....ani khata khat.
लोकांना फुकट देणे मोदीनी बंद करावे फक्त शाळा १२ वीपर्यंत शिक्षण व आरोग्य हे दोनचं कुकट दयावे इतर काही नये जनता आळशी झाली आहे
फ्रि काही देवू नये
मतदान केलं नाही तर खंड्यात पडतील लोकांना विकस नको.जातीवर मतदान करून टग्यांना मतदान करा.घराने शाही जपा त्यांच्या पोरा बाळांना मतदान करा.
BJP che काम फार चांगले आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर bjp अजून काही शिकली आहे असे वाटत नाही. आजही अनेक fake narrative प्रचारात आहेत. खर काय आहे हे bjp समजावून सांगण्यात कमी पडत आहे. DF ची tweets फार चांगली आणि clear आहेत. पण ट्विर कोण पहाते? दोन टक्के लोक ट्विट बघतात.Bjp परत चिंतन शिबिरात घेणार हे दिसते आहे.
Modi kahi karat nahi😂😂