@@meenadabholkar7443 त्यांचीच कशाला, देश हिरवा होतोय हे कळायला आपली पण वेळनिघून केलेली आसेल, ज्यानुसार विचार करुन लोक मत देत आहेत. म्हणतात *लोकसभा तो झाँकी थी, विधान सभा तो अभी बाकी है!*
2019ला शहा बरोबर बंद खोलीत चर्चा झाली व cm ठाकरे यांना करायचे ठरले अशी बोंब केली. त्याचं प्रमाणे सोनिया गांधी बरोबर बंद खोलीत चर्चा झाली असे नंतर बोंब मरण्यास तयार. जर cm पद 2024 ला मिळाले नाही तर.
भावी पंतप्रधान म्हणून उद्धटराव जरी दिल्लीत गेले असतील तरी येताना 'भावीण* म्हणूनच परत येतील.. मला एक आठवण झाली, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ नेत्या श्रीमती पुष्पा भावे यांना *भावीण* असे संबोधले होते... आता त्यांचा पुत्रच *भावीण* पंतप्रधान होऊन महाराष्ट्रात परत येणार...
तेल लावलेले पैलवान आणि काडी पैलवान यांची कुस्ती होणार असे वाटते. ऊबाठा म्हणाले शरद पवार मुंबई ची वाट लावणार नाहीत...हे बरोबर आहे. पण ऊबाठा ची वाट लावणार हे नक्की.
tumchya Raj Thakare sahebanchahi kahi bharwasa nahi . TYANNI 2019 MADHE KHANGREJI YUPIA CHYA BHATAKATYA BHRSHTATMYACHI TALI UCHALALI HOTI V MODI VIRODHAT LAAW RE TO VDO KARAT FIRAT HOTE.
@@rajupnjkr Raj saheb fakt satyachya bajune tham pane aani bindhast mat mandtat. jevha jyanch yogya asta tevha samarthan ani jevha je chuktat tyanchya var tika
@@ImShilpaGorade ह्याना हिंदू बद्दल, भारत बद्दल जराही विचार नाही फक्त्त सत्ता कशी मिळेल शिंदे, फडणवीस ला कसे खाली खेचून आणू एवढीच ईर्षा. मुस्लिम बरोबर ह्याचा फायदा करून घ्यायलाय हे कसे टकुऱ्यात घुसत नाही यांच्या. इतका ताप होतो ना किती शिव्या देऊ यांना कमीच आहेत.
उद्धवला विसर पडला , आपण मुख्यमंत्री कसे झालो . समजा आधी पाठिंबा दिला उद्धवला मुख्यमंत्रीपदासाठी तरी विधानसभानिकालानंतर लाडक्या लेकीसाठी शरद पवार काहीही करु शकतील
पण विधानसभा निवडणुकीत माविआ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटलेली आहे . मग काँग्रेस चा मुख्यमंत्री न होता ऊबाठा आणि शरद पवार गटाचा कसं काय होईल.
बा.देश मधे प्रधानमंत्री पद खाली आहे ऊदधव ठाकरेचा डोळा बहूदा तिकडं असावा..आणि शिवाय हककाचा मतदार देखील आहे तिथे..कदाचित दिलली वारी करताना शेख हसीनाशी बोलून याविषयावर गंभीर चरचा केली असावी..😊😊
धारावीकरानो, मी मुंबईकरच आहे.बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत पण उध्दव ठाकरे फक्त स्वार्थासाठी काम करीत आहे.आदानीनी टुकडा टाकला नाही म्हणून धारावी प्रोजेक्ट होऊ देत नाही.तुम्ही तुमचा फायदा ओळखा.राजकारण मध्ये आणू नका.हा सर्वांचा फायदा आहे.
ऊतावळा ..... आणि..... बाशिंग असाच कांही हा प्रकार असावा असे वाटते,किंवा बाजारात....तुरी.....मारी अशा प्रकारचे कांही तरी असावे....आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
मा ऊबाठा या पुढे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही तर नाही च अनवधानाने मुख्यमंत्री पद हे मा शरद पवार सर यांनी सुचविले होते म्हणून च या पुढे कधीच स्वप्न पुर्ण होणार नाही जय श्री राम जय शिवराय
उद्या ते म्हणाले कि मी इंग्लंड वरुन भारतीय राज्य कारभार करीन तरी हे सहन करतीलच का पवार साहेब.. उद्धवस्त ठाकरे यांना पवार खुळे वाटतात का❓...... नाही यांना सोनिया चरणी फुलासारखे वाहुन टाकले तर पवार नाव सांगणार नाही बारामतीचा......
या सत्तापिपासूना घराच्या बाहेर पडता येत नाही . महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या नावाने राज्य केले पण मराठी माणसांचे काय भलं केलं हे एका वाक्यात पण सांगू शकत नाहीत . असे हे संधी साधू हिंदू साधूंची काय रक्षा करणार ?
दिल्लीत जाऊन पवारांना भेटल्यावर पवार काय अधीक संतुष्ट होऊन स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार सोडून ठाकरेंवर कृपा करून त्यांना मुख्यमंत्री बनवणार आहेत ?
नीच आणि हलकट माणसांकडून कसली अपेक्षा करणार.
बंद दाराआड चर्चा केल्यास नंतर आपल्याला हवे ते पसरवायला मोकळे.
उधोजी...तुम्ही दिल्लीत जाऊन काय करणार
तुम्हाला संपवायला शरदखान पवार जय्यत तयारीत आहेत ...
@@meenadabholkar7443 त्यांचीच कशाला, देश हिरवा होतोय हे कळायला आपली पण वेळनिघून केलेली आसेल, ज्यानुसार विचार करुन लोक मत देत आहेत. म्हणतात *लोकसभा तो झाँकी थी, विधान सभा तो अभी बाकी है!*
Mayno Maaicha Blessings
Gyach Hay Noughty Pappu ch.....,😂😂
मुजरा करायला
कर्तृत्व शून्य, निष्फळ , माणसांविषयी भलत्या अपेक्षा केल्या की हसू येतं 😂
माज,माज आणि फक्त माज आणि मुख्यमंत्री बनण्यची खाज दुसरे काय
सत्तेसाठी लाचार.
पालघर साधूंबरोबरच उमेश कोल्हे यांना ही उबाठाला वाचवता आले का महाराष्ट्रात?
Maharashtra wants capable , honest and capable and daily visiting mantralay CM.
Only Devendra fadanvis
@@dattatrayadamle2056
Aata Mala Samjle Aahe Mi Aata Boryabister Ghenach Mantralayat Ttan Maanden 😂😂😂😂😂
सत्ते साठी हा हलकट मानुस किती नीच पातळी गाठु शकतो, त्याच समर्थन करणाऱ्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांना विनंती की या हिंदु विरोधी माणसाला साथ देऊ नये.
आता शरद व काँग्रेस उद्भव चा 2024च्या विधानसभेला पार चुरा करणार मग हा फावडा गप्प बसणार
संजय आणि उबाठा च्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय!
sanjya bola tya bhadvya la😂
भावी p m चे cm चे स्वप्न बघायला काय हरकत नाही मुंगेर लाल के हसीन स्वप्ने बघू द्या की
दिल्ली च्या पुढें वाकत नसतो, नुसतं चाटत असतो.
बघतोस काय रागानं, सोनिया बाईचा मुजरा केलायं उबाठानं.😂
😅😅😅😅😅
2019ला शहा बरोबर बंद खोलीत चर्चा झाली व cm ठाकरे यांना करायचे ठरले अशी बोंब केली. त्याचं प्रमाणे सोनिया गांधी बरोबर बंद खोलीत चर्चा झाली असे नंतर बोंब मरण्यास तयार. जर cm पद 2024 ला मिळाले नाही तर.
@@dattatryadkulkarni1889
आता सीम नाही हो.
आता फक्त P M च.
भावी पंतप्रधान म्हणून उद्धटराव जरी दिल्लीत गेले असतील तरी येताना 'भावीण* म्हणूनच परत येतील..
मला एक आठवण झाली, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ नेत्या श्रीमती पुष्पा भावे यांना *भावीण* असे संबोधले होते... आता त्यांचा पुत्रच *भावीण* पंतप्रधान होऊन महाराष्ट्रात परत येणार...
तेल लावलेले पैलवान आणि काडी पैलवान यांची कुस्ती होणार असे वाटते. ऊबाठा म्हणाले शरद पवार मुंबई ची वाट लावणार नाहीत...हे बरोबर आहे. पण ऊबाठा ची वाट लावणार हे नक्की.
उधोजी आता पक्की काँग्रेसी झाले आहेत. या वेळी शिवडी त ( परळ गावात) माझे मत मनसे च्या बाळा नांदगावकरांनाचं .
tumchya Raj Thakare sahebanchahi kahi bharwasa nahi . TYANNI 2019 MADHE KHANGREJI YUPIA CHYA BHATAKATYA BHRSHTATMYACHI TALI UCHALALI HOTI V MODI VIRODHAT LAAW RE TO VDO KARAT FIRAT HOTE.
dhanyavad je boltay te election chya veli lakshat theva.
@@rajupnjkr Raj saheb fakt satyachya bajune tham pane aani bindhast mat mandtat. jevha jyanch yogya asta tevha samarthan ani jevha je chuktat tyanchya var tika
यां हलकट विचाराच्या नेत्याला दिल्लीत कोणी उभे तरी करतात काय
उद्धट, बावळट, ठोंब्या आहे. उबाठा.
सर, तुम्ही व्यवस्थित विश्लेषण केलेत👍
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब यांच्या विचाराला तिलांजली द्यायला हिरवी चादर घेऊन गेलेत 😡😡
@@vilaskubal6954 बांगलादेश मधे अम्मीश्री 4 बांधायला आणि तिथे पंतप्रधान व्हायला आता खुप चान्स आहे
मुखमंत्री कोण होईल हे जनताच ठरवतील.
बाजारात तुरी आणि ऊबाठा पवार यांच्यात सुरू हाणामारी.
हो, पण मतदान तरी केले पाहिजे नीट. नाहीतर m factor kartoch ahe have te
हो आता परत मुसड्या मुख्यमंत्री नको. दिल्ली ला जाऊ द्या नाहीतर जहाणूम मध्ये जाऊ द्या.
सर्वसामान्य माणसांनी असं अनुभवलं आहे की ताळतंत्र सोडून फक्त तृतीय पंथी बोलतात. आता त्यांच्याशी जर उध्दव स्पर्धा करत असेल तर करमणूक सर्वाची होणारच.
Hech Doghe Chhakke Dfna Taunting Karayache Sarkh Delhi Chy Waari Badhal Aata Swata Kay kartat
Arre Ekda Tiharla Jaaun Khujli la Bheta 😂😂😂😂
उध्दव सोनियाच्या चरणी नतमस्तक. 😂
शिंदे दिल्लीला गेले तर मुजरा करायला अन् हे मात्र???? 😂😂😂
आम्हाला हेच कळत नाही त्यांच्या समर्थकांना कसे काय हे सहन होते, आणि तरी त्यांच्या बाजूने खंबीर पणे उभे रहातात. आश्चर्यच वाटते.
👌👌👌👌
अहो मुर्खांच्या बाजारात सर्वत्र गोंधळच असतो
Fakt Modi hate
@@neetavarute7121
Murkho ke bajar me hamesha bhram rehata hai..
@@ImShilpaGorade ह्याना हिंदू बद्दल, भारत बद्दल जराही विचार नाही फक्त्त सत्ता कशी मिळेल शिंदे, फडणवीस ला कसे खाली खेचून आणू एवढीच ईर्षा. मुस्लिम बरोबर ह्याचा फायदा करून घ्यायलाय हे कसे टकुऱ्यात घुसत नाही यांच्या. इतका ताप होतो ना किती शिव्या देऊ यांना कमीच आहेत.
तो पण दुसरा बाल बुध्दी आहे😊
इडियट आघाडी आदा मादा कोण .. करून मुख्यमंत्री ठरवणारेत.
😂😂 काकाजी का गधा .....
इडियट आघाडी😂😂 मस्त
😂😂😂😂😂😂
aani fussss honar aahet fiski marun😂
उबाठाला बांगलादेशचे पंतप्रधान बनवा.
मोरचूद काका, मानभावी बाईला चालेल का
good option...ekadachi katkat tari jaen aani barobar sanjya n penguin la pan gheun ja mhanav aathavani ne😂
मुख्यमंत्री आणी पंतप्रधान याच्यातला फरक तरी कळतो का उबाठाला?
😂
😂😂😂😂😂
भरकटलेला नेता
राहूल गांधी व ऊ बा ठा श प यांचे विचार एकच आहेत,
आपणंच उगाचच ऊ बा ठा ना हींदू विचार सरणीचे मानंत होतो,
देवभाऊनी याचा आता कायमचा उतारा करावा
सत्यमेव जयते
कोणी विचार केला का???
हेच ते म्हणणारे
1.दिल्ली पुढे महाराष्ट्र झुकणार नाही,
2. मातोश्री वर आता कोणीही येत नाही।😂😂
मस्त मस्त।।
रोज रोज स्टेज वर उभा राहुन संlगतों
दिल्ली पूढ़ महाराष्ट्र zukanar नाही
वाजवा वड़ापाव शेनिक 😂talya आनी shittya 😂😂😂
उद्धवला विसर पडला , आपण मुख्यमंत्री कसे झालो . समजा आधी पाठिंबा दिला उद्धवला मुख्यमंत्रीपदासाठी तरी विधानसभानिकालानंतर लाडक्या लेकीसाठी शरद पवार काहीही करु शकतील
हे बिनडोक लोक तारतम्य ठेवून वागू/बोलू शकणे अशक्य आहे
बिनडोक असला तरीही पाताळयंत्री त्याहून अधिक आहे!
@@vandanaupadhye7718 खरय
पण विधानसभा निवडणुकीत माविआ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटलेली आहे .
मग काँग्रेस चा मुख्यमंत्री न होता ऊबाठा आणि शरद पवार गटाचा कसं काय होईल.
भावा काय बोललास
अचूक मुद्दा तू तुझ्या राज्य शासन काळात काय दिवे लावलेस ते बघ
चांगली हाणली
बा.देश मधे प्रधानमंत्री पद खाली आहे ऊदधव ठाकरेचा डोळा बहूदा तिकडं असावा..आणि शिवाय हककाचा मतदार देखील आहे तिथे..कदाचित दिलली वारी करताना शेख हसीनाशी बोलून याविषयावर गंभीर चरचा केली असावी..😊😊
😅😅😅😅😅
😂😂😂
बाळाला मुख्यमंत्री बनवण्याची मनिषा असेल कदाचित..
balhatta sathi favda gela asel udya marat😂😂😂
पंतप्रधान मुख्यमंत्री ही पदं यांना स्वतः ची घरं भरणेसाठी पाहिजेत.लोकांशी काही देणं घेणं नाही. भंपक आहेत.
वा क्या बात है. योग्य विश्लेषण अनयजी. धन्यवाद
धारावीकरानो, मी मुंबईकरच आहे.बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत पण उध्दव ठाकरे फक्त स्वार्थासाठी काम करीत आहे.आदानीनी टुकडा टाकला नाही म्हणून धारावी प्रोजेक्ट होऊ देत नाही.तुम्ही तुमचा फायदा ओळखा.राजकारण मध्ये आणू नका.हा सर्वांचा फायदा आहे.
ऊतावळा ..... आणि..... बाशिंग असाच कांही हा प्रकार असावा असे वाटते,किंवा बाजारात....तुरी.....मारी अशा प्रकारचे कांही तरी असावे....आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
दिल्लीत जाऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवाव लागत असेल तर पंतप्रधान बनण्यासाठी कुठे जावं लागेल.
Aamhi hi vikas karnar nahi aani Adani la hi vikas karu denar nahi,😅
मा ऊबाठा या पुढे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही तर नाही च
अनवधानाने मुख्यमंत्री पद हे मा शरद पवार सर यांनी सुचविले होते म्हणून च
या पुढे कधीच स्वप्न पुर्ण होणार नाही जय श्री राम जय शिवराय
उद्या ते म्हणाले कि मी इंग्लंड वरुन भारतीय राज्य कारभार करीन तरी हे सहन करतीलच का पवार साहेब.. उद्धवस्त ठाकरे यांना पवार खुळे वाटतात का❓...... नाही यांना सोनिया चरणी फुलासारखे वाहुन टाकले तर पवार नाव सांगणार नाही बारामतीचा......
उभा ठा ने एक आवाज द्यावा की बांगलादेशातील त्यांच्या भाऊबंद यांनी हिंसाचार थांबवलाच समजा !
दिल्लीत गेले तिथे त्यांना बंद खोलीत मुख्यमंत्री बनवतो अस MVA सांगितल असेल. ते आश्वासन घेण्यासाठीच तिकडे गेले असावेत.
उधोद्दीन ने औकात मध्ये रहावे, महाराष्ट्रापुरते बोलावे.. 🤨👊
औकात तर फक्त मातोश्री पुरती च आहे.
tith pan vaitagle astil ghar kombada la mhanun husakal asel vatatay 😂
अतिशय उत्तम विश्लेषण केले अनयजी
Jyana _ palghar 2
Wasooli 2
Gelatin sticks 2,
Hirwikaran continue etc,hawe asnar,taech fakt 'udhoddin' la nivadtil,karan sagli kadech 'haruyali'thodech pasarle ahe.
अप्रतिम, विरोधाभास उघडा पाडला.
उद्धव ठाकरे व कम्पनी ही एक माफिया गॅंग आहे
या सत्तापिपासूना घराच्या बाहेर पडता येत नाही . महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या नावाने राज्य केले पण मराठी माणसांचे काय भलं केलं हे एका वाक्यात पण सांगू शकत नाहीत . असे हे संधी साधू हिंदू साधूंची काय रक्षा करणार ?
Great Analysis..
उत्तम विश्लेषण.
अभिनंदन. महाराष्ट्रात माझ कुटुंब माझी जबाबदारी .
हिव्युव्हरचना संजयजीनीच उध्दव ठाकरे ना सांगूनच दिल्लीला पाठवले होते ते पंतप्रधान पदाचेच उमेदवार मुलाला मुख्यमंत्री कबूल करुनच आले आहें त
संज्या ला ...जी का लावता? त्याची लायकी आहे का?
He jast yogya vatatay
sanjay ji etki respect dyayachya layki cha nahi sanjya haramkhor
Atatastu 😂😂😂😂
उद्भव चे फार तर 20आमदार निवडुन येतील अगामी विधानसभेला पटोले व शरद पवार ची रण नीती विधानसभेला उद्भव ला चारीमुंड्चीतच करण्याचीच असेल उद्भव उद्धट सावधान
अहो साहेब या उधोला दुर्लक्ष करून नामोहरम करा.
शेखचिल्ली के हसिन सपने!!!😜🤭🤦♀️
पण दिल्लीला बायका पोरांना कां बरं नेलं असेल घर कोंबड्याने?
त्यांना सहकुटुंब पिकनिक करायची सवय आहे फुकटात.
Tithe Sanjay che ghar ahe utarayala (rahayala) mhanaje hotel cha kharch vachala ki !
@latanandargikar3698
Sanjay la paisa chorayla yanech support kela na.
ज्याला अर्थनिती व विदेशनिती या विषयावर आपल्याकडे नसलेली "मती"न वापरलेली बरी आपण "मामु"आहात "मामु"च रहा!
Anay ji Baro bar Sangetle Thanks.
2.5 वर्ष यांना झेललं. आता काय देश बुडवायचा आहे का?
काका ने अदानी कडून खोके घेतले असेल तर उध्वस्त काहीच करू शकणार नाही.
सुप्रीया सुळेच मुख्यमंत्री होतील हे उध्दव ठाकरे यांच्या आडून शरद पवारांना साध्य करायचे आहे.
मुख्यमंत्री सुप्रिया ताई उप मुख्यमंत्री उद्वाव ठाकरे आणि दुसरा उप मुख्यमंत्री नाना पाटोळे😂😂😂😂😂
आपले बरोबर आहे आपल्या यादीत अजून एक नाव् समाविष्ट करावे ते म्हणजे संजय राऊत महाराष्ट्राचे भावी गृहमंत्री .
😂😂
😂😂😂
सुसूं चे हाताखाली काम करतील?
@@sunitatakawale5615
Kartil suddha.
संजय राऊत यांना हलक्यात घेऊ नये, त्यांनी सांगितले होते की उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतील म्हणून. राष्ट्र विरोधी शक्ती पूर्ण ताकदीने कार्यरत आहेत.
बरोबर आहे
कडक 😂😂 जबरदस्त 🎉🎉. 😢 वाटते बाळासाहेबांचा मुलगा अशी कामे करतो.
Percentage मिळाली तर चालेल
अनयजी परफेक्ट विश्लेषण
जगातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार भावी पंतप्रधान जनाब ऊदधवजीच आहेत.
🤣🤣
बंद दाराआड जरी चर्चा केली तरी प्रत्यक्षात प्रत्येक क्षण रेकाॅर्ड होत असतो.
अनयजी, जबरदस्त 🎉
Thanks for awareness
New CM of Bangladesh UT.. 🐰..with.. PM...BM😺
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवावी.
फडणवीस साहेब भाजपा राष्ट्रीयअध्यक्ष म्हणुन लवकरच दिल्लीत जात आहेत...
रोज एक नवा हार।।
पंतप्रधान मि होनार 😂😂
शरद पवारांसारखे कायम भावी राहणार उध्दव ठाकरे
यांची काही कर्तव्य नाही.
Uddhav PM 😂😂 joke of the day
हा घरबश्या मुख्यमंत्री जेव्हा साधू व तमाम हिंदू संकटात होते तेव्हा खाजवता. येतं का याचा विचार करत होता.😅
शिवसोनियासेना असे नामकरण करायला गेले आहेत
Mag CAA la ka virodh kela ubt ne
Well said!!!
Barobar ahe
जय श्रीराम 🙏🏻
ह्या विश्वास घातक्याला सात जन्म घ्यावे लागतील
कांही नाही तर राबडीदेवी तर आहेच .
🙏👌👍🙏 Beautiful location
ह्याला विचारतो कोण 😅😅. सामना आता पुसायला पण कोण वाचत नाही सर 😄😄
एकदम बरोबर 👌
खटाखट छापायला चालू आहे
उद्धट, उध्वस्त वाकरेच सगळंच उद्ध्वस्त झाले आहे. हे सर्व कळत आहे तरी अजून अस्तित्व असल्याचे केविलवाणा प्रयत्न चालू आहे.
SSR Disha Palghr Sadhu nch Ek Strong Injection Tochle Pahije Tab Hoshme Aayega
Anytha Asech Chaale Karat Rahnar 😢😢😢😮😮😮
Doodh fakt pahilya veles garam kartana lakshy dile nahi tar utu jate.nanter kitihi garam kele tari utu jat nahi. Cm padachi vat baghat basa
दिल्लीत जाऊन पवारांना भेटल्यावर पवार काय अधीक संतुष्ट होऊन स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार सोडून ठाकरेंवर कृपा करून त्यांना मुख्यमंत्री बनवणार आहेत ?
मा. पंतप्रधान जरा राहूदेत. आधी मा. मुख्यमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे ते तरी जरा सांगता का?
👌👌👌
किती टेंशन घेताय मि. ☕🧀 पञकार,
फडणवीस हे आता कदापि मुख्यमंत्री होणार नाही.
कळावे