@@maheshkadam9124 अधिकार वेगरे काही नसतं लोक प्रश्न विचारणार च , संत त्यान अज्ञानी म्हणतात आणि अजून एक संताना त्या काळी जा लोकांनी त्रास दिला ते छा लोक आजा यान च विरोधक आहेत काही दिवसांत या ताई पण पोथ्या वाचतना दिसतील , त्या टिकला उत्तर तयार ठेवा पुढील पिढी विज्ञननिष्ठ असेल है सगळे प्रश्न ते पण विचारतील तुम्हाला त्या चे उत्तर देयच हिंदी mhanuan
सुषमा ताईचा राजकारणातला अनुभव आणि शिक्षण नक्कीच जास्त असेल पण त्यांचा हिंदु संस्कृतीचा अभ्यास नक्कीच कमी आहे.... जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
Aaare baba tumhi tiche full video baga TH-cam vr available aahe... kirtnkar kay boltyet tyanch smjt nhi 👌😝.... sushma madam is a talented leader.... she is standing on loksabha 😄
असे कीर्तनकार अक्कल कमी असणारे ....त्यांनी फक्त ओव्या व अभंग चा दाखला द्यायचा व आपण किती शहाणे आहोत हे बाकीच्यांना दाखवायचे.आणि ऐकणारे बिचारे त्यांना वा... वा... करत राहायचे ..ते कसंय. म्हणतात ना वासरात लंगडी गाय शहाणी.... तसच आहे हीचं.
येवढे दिवस मान पान दिला या बाईला... आता नाही होणार अस काही... तो व्हिडिओ कधीचा आहे 2009 चा.... या बाईला आता जाग आली का येवढ्या दिवसातून... बिग बॉस मधे गेली होती तेंव्हा हिला पाठिंबा दिला होता..पण ही तर बिना अकलेची निघाली...
@@maheshkadam9124 ...तुमचा नेता कोणता आहे सांगा... त्याचे असे काहीपण बोललेले व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो... बर ते जाऊद्या एका भाजपाच्या खासदारांनी असे स्टेटमेंट केले होते 2016-2017 ला... तेंव्हा कुठ गेले होते तुमचे वारकरी...
यांना फिदी फीदी हसाई साठी कीर्तनकार व्हायचं होत . आमुच्या जनाबाई, मीराबाई यांनी नाही कधी प्यांड शर्ट घातले हे बाहुल काय आदर्श घालणार भावी मुलींना हे शिका आगोदर 🙏
तुम्हाला नाही मिळाले का खोके..? जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
ज्यांला जे राजकारण करायचं ते करा पण आमच्यां सतं महंत साधु सतांचं नाव न घेता खा शेण जीतकं खायचं तीतकं ..... चाटा ज्याची आवडली त्याचीं पण आमच्यां भगवतांचं नाव न घेता ... नाव न काढता ..
या कीर्तनकार कधी भारतीय घटनेवर का बोलत नाही, सुषमा ताई या वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन बोलल्या, ताई या देशात इंग्रज आले नसते तर या देशात सर्वच कीर्तनकार झाले असते
तुम्ही तमाशा खूप बघता असे वाटते.... जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
एक कीर्तनकार दाखव जो फुकट सेवा करतो आमच्या घरात वारीची परंपरा आहे पण आम्हाला या गोष्टीचा काही राग नाही आला कारण टीका टिपण्णी करणं हे राजकारणी लोकांचं काम आहे ते काम जर हे बाबा आणि बाई करू लागले तर कीर्तनाला कमी आणि पक्षाच्या सभेला आल्या सारख जास्त वाटेल
@@pianomusiclover4545 देव एवढा लहान वाटला का भाऊ तो विश्वाचा पालक आहे त्याला कोणी नाव ठेवली किंवा अजून काही केलं तरी देव समर्थ आहे देवच रक्षण करणारे आपण कोण...
@@yogeshshinde9481 शिवलीलाबाई तुम्ही किर्तन करण्याचा अधीकार बिगबाँससारख्या सवंग हलकट फालतू मालीकेत काम करून गमावला आहे, उलट सुषमाताईंनी संकटकाळात शिवसेनेला साथ दिलेली आहे.तूला संतांचे विचार कळलेले नाहीत थेर बंद कर.माऊली तुकाराम
शिवलीला ताई.... जगण्याची लायकीचा सुद्धा नाही. पंढरपूर चा पांडुरंग ची .. लय अभिमान करु नका.... मीच संत आहे..... बीस वर्षे झाली... ठोकळा आहे तुमचा पांडुरंग..
ताई परीक्षा भरतीत घोटाळा झाला आहे , त्या वर बोला ना, छ. शिवाजी महाराजाबददल ज्यांनी बोलले त्यावर बोला ना please आमच्या खात्यात 15 लाख रुपये नाही आले त्याच काय ते बघा ना महागाई खूप झाली आहे. कीर्तन, भाषण ऐकून पोट भरना ताई कस करायच ,या वर मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.
संत तुकारामांनी दया, क्षमा आणि शांती यांची शिकवण दिली, समतेचा उपदेश जनतेला दिला. संत केवळ उपदेश करणारे नसावेत. ते रंजलेल्या, गांजलेल्यांना जवळ करणारे असावेत. दीन, दलितांना जवळ करणाऱ्यांना साधू मानावे. खरा देव अशा संतांच्यातच लपलेला असतो, असा संदेश तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला. सुषमा ताई यांनी 2009 साली केलेली भाषण त्या बद्दल त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. तरी सुद्धा त्यांना बदनाम केलं जातंय. या देशात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर माफी मागून सुद्धा विरोध का?. हे सगळी भाजपची पिलावळ आहे. 13 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजनाचा अपमान केला गेला तेव्हा कोणी का नाही बोले. लक्षात ठेवा पंढरपुर वारीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिले होते. आपण जे बोलतोयना हिंदू धर्म तो छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचवला त्यांच्यामुळे आज आपल्या देवघरात देव आहेत आणि त्यांचा अपमान रोज कोण ना कोण करतोय तेव्हा मात्र सगळे गप्प जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती. मग कसलं वारकरी आणि कसलं काय राहील असत. त्यामुळे ज्या प्रमाणे तुम्ही अंधारे ताईच्या विरोधात बोलता त्याच प्रमाणे श्रीपाद चिंदंम, कोशाऱ्या, द्विवेदी, प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, गोपीचंद पडळकर, रावसाहेब दानवे यांचा पहिला राजीनामा घ्या. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. त्यांच्या विरोधात बोला फक्त सुपारी घेऊन कार्यक्रम करू नका...
'निंदकाचे घर असावे शेजारी' हा वारकरी धर्माचा विचार. त्यामुळे वारकऱ्यावर जर कोणी टीका केली तरी ते टीकेचे स्वागतच करणार. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे ही वारकरी धर्माची परंपरा नाही.
सुपारी घेऊन कार्यक्रम करू नका बाई.. 🙏🙏महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा शांत!.... तुम्हाला बोलण्याचा अधिकार, फिरण्याची स्वातंत्र्य कोणामुळे? ते समजून बोला.. देवाच्या नावाने तुम्हच दुकान चालू आहे म्हणून सत्त्यता विसरू नका.. संविधान नसते तर तुम्हचे फिरणे, बोलणे बंद झाले असते बाई..
13 वर्षे झाली या गोष्टीला आणि तुला आता जाग आली का येवढी वर्षे काय झोपली होती का तू तुम्ही जर अस विचार करत असाल तर ताई तुला हात जोडून माझी विनंती असेल की तू अजून अभ्यास कर आणि आपले विचार बदल कारण आपण कीर्तने करतो ताई लोकांना जे द्याच आहे ते द्या उगीच काही तरी सांगून लोकांची डोकी भडकाउ नका 🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
छान खूप छान ताई,पण जुने व्हिडिओ आणि येवढं मन लाऊन सांगितले,पण जो आमचा वाली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान करण्यात आला तेव्हा कोठे कीर्तन घेतले होते ताई.आहे महाराज होते त्या वेळी संत तुकाराम महाराज पण होते.महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही आहोत.नका कोणाची सुपारी घेत जाऊ.
तुम्हाला 10 वर्षा पुर्वी जाग आली होती का....? जर आपल्या हिंदु वारकरी संप्रदया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रती उत्तर दिलेच पाहिजे....
@@ganeshkobal3255 कारण १० वर्षी पूर्वी संताना या गोष्टी चा फरक पडत नव्हता आणि आता ही नाही है फक्त राजकारण साठी आहे कीर्तनकार त्यानं ची पोळी भाजून घेतात आहे आणि राजकीय पक्ष येक बाई ला बदनाम करत आहेत , जे प्रश्न त्यांनी जे विचारलं आहेत ते आजा नाही तर पुढे विचारलं जातील च या च्या हिंदी म्हणून आपल्या कडे उत्तर पहिजे उगचं त्यांनी तास केला म्हणून आपण पण तेच कारण है साधुसंतांचा लक्षण नाही
भाऊ तू दहा वर्षाचा व्हिडिओ नक्की आहे त्यावेळेस अंधारे मॅडमला कोणी ओळखत नव्हतं ती कोणत्या पक्षासाठी काम करत होतो हेही कोणाला माहित नव्हतं पण आज ती ज्या पक्षात काम करत आहे त्या पक्षाचा पाया 🚩🚩हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे🚩🚩 यांनी भरलेला आहे हिंदू साधू संतांवर टीका करायची आणि हिंदूंना ज्ञान सांगायचंहे आता उद्धव ठाकरे साहेबांनाही समजायला पाहिजे एका बाईमुळे जर आपली जनता वाईट होत असेल तर तिला घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे
संतलोक कधी पासून बिगबाँस मध्ये काम करायला लागले.सुषमा आंधारे ताईसाहेब कुठे सापडत नाहीत म्हणून सगळे राजकारण चालू आहे.जनता सुज्ञ आहे. तुमचे ज्ञान कळले बिगबाँस मधे.
शिवलीला ताई तुम्हाला वाटते ना समाजातील लोकांनी तुमचे प्रवचन ऐकावे तर तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ अण्णा भाऊ साठे , लहूजी वस्ताद साळवे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे इतिहास तुम्ही तुमच्या प्रवचनातून मांडले तर पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील देव देव करायला सांगता मग ती माणसं कोणती डॉ , वकील , कलेक्टर झाली आहेत . तेवढं तरी सांगा तुम्ही पैसे घेऊन प्रवचन देता मग काही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर चांगलं होईल
Correct बोललात, सुषमा अंधारेंनी २००९ साली झालेली चूक मान्य करून *जाहिररित्या, हात जोडून, मनापासून* तमाम वारकऱ्यांची माफीदेखील मागितली आहे (बदनामी करणारे इतर भामटे लोक सहज माफी मागितली तर मागतात, नाहीतर नाही मागत कारण त्यांना *चांगलच माहित असतं* जनता त्यांचं काहीच करू शकत नाही आणि *जनता देखील काही दिवसांनी प्रकरण विसरून जाईल/जाते*). आता दोन मुद्दे... १ *भारतात एवढे ज्वलंत प्रश्न* असतानां *एवढ्या वर्षानंतर* हा *मुद्दा कोणी* उकरून काढला? त्याच्या *मनात नक्की काय* आहे? हे प्रकरण उकरून काढणारा *Master Mind* कोण आहे? तो *नक्की काय* इच्छितो? तुम्ही स्वतःला "कीर्तनकार" म्हणवता पण तुम्ही सदरच्या विडिओ मध्ये वापरलेली भाषा पाहता "कीर्तनकार" हि उपाधी तुम्हाला लावणं योग्य वाटत नाही. २ *आजच्या तारखेलादेखील भारतात छुप्या आणि उघड पद्धतीने कमालीचा जातीवाद आहे* (दाखवतांना किंवा बोलताना बोलतात आम्ही जातीवाद काय पाळत नाही, आम्ही जातीला मानत नाही वगैरे वगैरे) त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. गलेलठ्ठ पगारघेऊन देखील निष्पाप, गरीब माणसाला अडवणारे अधिकारी (माणसं) भारतातच आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. आपापसात *बंधुभाव फक्त बोलायला आहे*, प्रत्यक्षात सर्वच जण एकमेकाला वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. सर्वात महत्वाचे जुलमी, पाखंडी, अन्यायी व्यवस्थेविरोधात तुम्ही कधीच "ब्र" देखील काढीत नाही. असो, तत्कालीन आमच्या महान संतांनी जसे त्यावेळच्या जुलमी, पाखंडी, अन्यायी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला, बंड पुकारले, लोकांमध्ये जागृती निर्माण केली तशीच अपेक्षा तुमच्याकडून करतो.
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला लुबाडून जमा केलेल घबाड शाबूत ठेवण्या साठी महाराष्ट्रदरोहयांशी हात मिळवणी करून महाराष्ट्राचा बळी देऊन टक्केवारी घेणाऱ्यांवर आणि स्वतःच पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनता गाडल्या शिवाय गप्प बसणार नाही कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि येथे महाराष्ट्रदरोही, गद्दारांना माफी नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या गद्दारांना पुढील आयुष्य गद्दार म्हणूनच व्यतीत कराव लागणार आहे.
माणसाला ईतका माज आला आहे की परमेश्वर म्हणजे हे विश्व निर्माण करणारी एक शक्ती आहे त्याला परमेश्वर म्हणा कींवा काहिही म्हणा....तोंड दिल आहे म्हणून काहिही बोलत सुटलेत सत्ते साठी....जातपात संपवायच्याऐवजी काही लोक विशेषतः राजकीय नेते जात पात वाढवून जनतेला एकी करू देत नाहीत...स्वतःची पोळी भाजत रहातात....
संताचे विचार सांगणारे त्या प्रमाणे आपले संपूर्ण विचार' आचार ' वागणे पाहिजे ' संत मंडळी प्रमाणे वागा. त्यांनी आपल्या संसाराचा विचार सुद्धा केला नाही . तुम्ही तर आपल्या महाराष्ट्राची काळची करत आहात . महाराष्ट्रात सर्वाधिक काळाजी किर्तनकारच करत आहेत . त्यांनी आपली सेवा महाराष्ट्रातल्या संपूर्ण ग्रामीण भागात करावी विनामूल्य . म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आपल्याला संत गाडगेबाबा ' म्हणतील .
ताई कुठे होता एवढे दिवस झोपले होता का तेवढे आपल्या कीर्तनात हे पण सागा लोकांना की आपले माऊली यांना तसेच तुकाराम महाराज यांना कोणत्या लोकांनी त्रास दिला कळू दे जरा लोकांना
बिग बॉस ताई
आरे हारमि बिग
कोणाला काय करायच ते करा पण छत्रपती आणि संताच्या नावाने राजकारण करू नका
मंग कोणी पण असो आणि कोणत्याही पक्षाचा असो आम्ही फक्त छत्रपती चे भक्त
मराठा बनून आजकाल बुद्धिस्ट लोक असतात,
अन आतातर "जय भीम जय शिवराय" करणारे "बुद्धमराठा" ही नवी प्रजाती ही आली आहे
@@user-fr1kb4vu7w
तेच णा
ताई काही बोलाव. पण सुषमा ताई खूप हुशार आहेत सामोरा समोर बोला तुम्हाला कसा घाम फोडते
@@vishnushanker5916 बरोबर आहे तुमचं, सुषमा अंधुरे ही झोपडपट्टीतील बाई तिच्या नादी चांगल्या घरातल्या स्त्रियांनी लागूच नये ...
बरोबर आहे धन्यवाद जय छत्रपती शिवराय
काही जणांना सुषमा अंधारे विषयी बोलल्यामुळे त्यांच्या खाली जाळ 🔥🔥🔥 लागलाय
🚩राम कृष्णा हरि 🚩
आपल्याला किती माऊली कळाले परमार्थ म्हणजे पैसा कमवायचा धंदा नाही तोच तुम्हच्या सारख्या अनेक लोकांनी सुरू केलाय धन्यवाद माऊली 🙏
बीग बाँस किर्तन बाई
Tumi.jan.mag.big.boos.madhe.hai.layki
BIG BOSS मध्ये जाऊन इथे येऊन शहाणपणा करते ...बाकीच्यांचे ठीक आहे ही आता फेमस व्हायला ....नाटक चालू आहे
अतिशय सुरेख
छान समाचार घेतला आहे तुम्ही,,
छत्रपती शिवरायांचे गुरु संत तुकाराम महाराज...... 🙏 शिवरायांचा आपमान झाला होता तेंव्हा तुम्ही bigboss मध्ये होता का?
ताई संताचा छळ कोणी केला?
हे आपल्या कीर्तनातून का सांगत नाही?
संताचा छळ ज्यांनी केला त्याचे कोणीही समर्थन करत नाही , पण आता संतान वर टिका करन्याचा अधिकाऱ यांना कोणी दिला ? हे शोधा अगोदर
@@maheshkadam9124 अधिकार वेगरे
काही नसतं लोक प्रश्न विचारणार च , संत त्यान अज्ञानी म्हणतात आणि अजून एक संताना त्या काळी जा लोकांनी त्रास दिला ते छा लोक आजा यान च विरोधक आहेत काही दिवसांत या ताई पण पोथ्या वाचतना दिसतील , त्या टिकला उत्तर तयार ठेवा पुढील पिढी विज्ञननिष्ठ असेल है सगळे प्रश्न ते पण विचारतील तुम्हाला त्या चे उत्तर देयच हिंदी mhanuan
ताई जगतगुरु तुकाराम महाराज यांना ज्यांनी त्रास ते सांगा कीर्तनामधून लोकांना
सुंदर किर्तन
कीर्तनकार महाराज तुमच्याकडुन अशी अपेक्षा नव्हती...
लोक मुर्ख आहेत असल्या फालतू मुलीचा kirtan baghtat,, सरल माउली च्या चरणी जावे shar
13 वर्ष ताई शो करण्यात busy होता का 🙏
💯😂
तेवढी अक्कल लागती
Zawadi
लोकां सांगे ब्रम्हज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥१॥
तेणें ज्ञान कां सांगावें । ज्ञानसारिखें वर्तवें ॥२॥
नित्य वाची ज्ञानेश्वरी । दारीं भिकार्यासी मारी ॥३॥
Kirtanksrbsi thumhi kiti rupayschi supari ghetali BJP kadun. Kiti khalya darjachi bhasha.. Panduran tumala maf karan arjun nahi.
खरं आहे, हि सुपारी घेऊन काहिहि बोलणारी बाई आहे. बर am
बाई तुमच्या लीला सर्वांना माहित आहे एकदा माफी मागून झाली, सांप्रदायाचा बाजार करून ठेवला आहे.
देव नाही या विषयावर तासभर भाषांतर हा त्यांचा अभ्यास आहे.व देवाची कृपा ही परंपरा आहे ताई तुम्ही किर्तनकार आहात एवढे तर तुम्हाला नक्कीच कळलं आसन .🙏
Bigg Boss Fame महाराजांचा अपमान चालतो ह्यांना हे कसले कीर्तनकार हे तर बिग्गबॉस चे लाचार🙏🤣
बिग बाँस वारकरी ताई ..ज्ञान शिकवत आहे..फुकट ज्ञान वाटा की.
शिवलिला ताई,
अंधारे ताई आणि तुमच एज्युकेशन तपासून बघाव एकदा...
सगळे गैरसमज दूर होतील...!
सुषमा ताईचा राजकारणातला अनुभव आणि शिक्षण नक्कीच जास्त असेल पण त्यांचा हिंदु संस्कृतीचा अभ्यास नक्कीच कमी आहे....
जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
@@ganeshkobal3255 शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरण्यात आले तेव्हा कुठे busy होत्या shivlila ताई
बाळासाहेब बरोबर बोलले होते हिंदूच हिंदूंचा वैरी आहे. आमच्या मराठी माणसांना देवापेक्षा आता अंधारे बाई चांगली वाटायला लागले तिची साईट घेऊन बोलतात
Aaare baba tumhi tiche full video baga TH-cam vr available aahe... kirtnkar kay boltyet tyanch smjt nhi 👌😝.... sushma madam is a talented leader.... she is standing on loksabha 😄
सुषमा ताईनं च्या पाया च्या नखांची सर नाही ह्या कॉमेडी बाईला.
🍌🍌🍌
ही बिग बॉस मध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाही अणि कीर्तनात 😱😱
चुकीच्या व्यक्तावर तुम्ही पण बोला....
😁
किती पयसे दिले बाई तुमला माग आता का बाई कीर्तन वेगळ्यां लाईनला चालय
Bjp chi mans ahet he😀
Salute, salute, Salute, Hats off Kirtana samprdaya la.......
राम कृष्ण हरि
असे कीर्तनकार अक्कल कमी असणारे ....त्यांनी फक्त ओव्या व अभंग चा दाखला द्यायचा व आपण किती शहाणे आहोत हे बाकीच्यांना दाखवायचे.आणि ऐकणारे बिचारे त्यांना वा... वा... करत राहायचे ..ते कसंय. म्हणतात ना वासरात लंगडी गाय शहाणी.... तसच आहे हीचं.
येवढे दिवस मान पान दिला या बाईला... आता नाही होणार अस काही... तो व्हिडिओ कधीचा आहे 2009 चा.... या बाईला आता जाग आली का येवढ्या दिवसातून... बिग बॉस मधे गेली होती तेंव्हा हिला पाठिंबा दिला होता..पण ही तर बिना अकलेची निघाली...
व्हीडीओ कधीचा पण असो , पण तो खरा आहे ना हे महत्त्वाचे .
@@maheshkadam9124 ...तुमचा नेता कोणता आहे सांगा... त्याचे असे काहीपण बोललेले व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो... बर ते जाऊद्या एका भाजपाच्या खासदारांनी असे स्टेटमेंट केले होते 2016-2017 ला... तेंव्हा कुठ गेले होते तुमचे वारकरी...
आणि तुम्ही पण कुठ होते येवढे दिवस... गांजा मारून झोपले होते का
ते कोश्यारी जेव्हा छञपती महाराजांच्या बदल बोलले तेव्हा तु कुठे होती ग बाई
कृपया दुसऱ्याची अक्कल काढू नका....
Sushma Tai andhare is power full...💪
😂😂 Brr brr ...
घेऊन बसा उरावर
@@prajaktanagolkar6413 tumchya sarkhyana ny samjnar😂
@@surajwaghmare9769 म्हशींमध्ये बळ तर असतेच... त्यात काय नवीन? 😂😂😂
@@prajaktanagolkar6413 tu konala gheun bastes koshari la. ka te bolel nahi ka disale tula
यांना फिदी फीदी हसाई साठी कीर्तनकार व्हायचं होत . आमुच्या जनाबाई, मीराबाई यांनी नाही कधी प्यांड शर्ट घातले हे बाहुल काय आदर्श घालणार भावी मुलींना हे शिका आगोदर 🙏
Aho dress kont pn aso vichar/things positive pahije ani Tai chi things positive ahe ani dhyani pn
Ha mahit big Bos madhe. Kiti changle gun aahet
शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा कुठे गेले होते ताई
बिग बॉसच्या घरात समाधीला बसली होती.
शेटे च सत्य
th-cam.com/video/9wfnPbF9XqU/w-d-xo.html
बरोबर आहे
हिंदु देव देवता सर्व आपल्याच आहेत ना.... तुम्ही काही का बोलत नाही... त्याविरुद्ध.....
Savarkarancha apaman hoto teva. Hindu devancha apaman hoto teva ..sadhunchi hatya hoti teva..
10 वर्षा नंतर कसं काय सुचलं बाई,
खोके पोहचले वाटत
😂 are pn tumi kirtanat krt ky aahe
@@funnyvideos-md6rz hona tech boltoy mi pan 😂
कर आहे भावा
तुम्हाला नाही मिळाले का खोके..?
जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
Yanla mahitch navhat,, atta bjp ne viral kel tevha ynla kalale,
जय श्री राम
माझ्या भागातिल कीर्तनकार कधी उद्धट भाषेत कीर्तन नाही करत मला अभिमान वाटतो आमच्या गावाकडील कीर्तन काराचा ...
अहो ताई महापुरुषांचा अवमान झाला त्यावेळेस तोंड ऊघडायच होत अण महत्वाच ते विडीयो खुप जुने आहे त
कोन महापुरुष?
Are dada warkari aahet he Tyanna bolyanatar te bolnar
Aajkal etar dharmache lokana jast nak khupsoon rahile himmat asel tar andhare bai ni muslim dharma vishai ghan bolawe
संताचा छळ कोणी केला हे अगोदर सांग ताई छळ काही मोगला नी नाही केला
Bai tuzi badbad khup eikali ahe tula dnyaneshwari,geeta granthatil khihi yet nahi tratiy pantachi vatate
बिग बॉस रिटर्न ताई
ताई जय महाराष्ट्र जय श्रीराम
ज्यांला जे राजकारण करायचं ते करा पण आमच्यां सतं महंत साधु सतांचं नाव न घेता
खा शेण जीतकं खायचं तीतकं .....
चाटा ज्याची आवडली त्याचीं पण आमच्यां
भगवतांचं नाव न घेता ... नाव न काढता ..
बिग बॉस return ..महाराज.....नाय बोलल बर...।
ज्यांच्या अंगी क्षमा करण्याची क्षमता असते तेच संत असतात मत परिवर्तन करण्याऐवजी संत मन परिवर्तन करतात संताची विचारधारा द्वेष रहीत असते
आध्यात्मात चमकोगीरी नाही चालत वाणी , कृती , विचार आणि हावभाव यावरून संतांची ओळख होत असते
महाराष्ट्राची संस्कृती आहे.... संतांविषयी काही अप शब्द बोलू नये ...
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांनी किती वाईट कमेंट्स दिली . लोकांनी दिलेले अभिप्राय वाचा म्हणजे आपणास कळेल आपण कुठे आहोत
लोकां सांगे ब्रह्म. . आपण मात्र. . .
वय,शिक्षण ,अनुभव नसताना लोकांना उपदेश करायचे,आणि स्वत मात्र पैशा साठी बिग बॉस सारख्या मवाली शो मध्ये भाग घ्यायचा
दोन अभंग पाठ करायचे आण लोकांना येडयात काढणयाच काम चालू आहे,अरे या बीजेपी वाल्यांनी तुमच्या ध्यान हटवण्यासाठी वारकरी संप्रदाय भटकवला जातोय
बरोबर आहे धन्यवाद😄😄😄
Ekdam barabar
चार अभंग पाठ करायचे आण लोकांना येडयात काढणयाच काम चालू आहे
अगदी बरोबर
या कीर्तनकार कधी भारतीय घटनेवर का बोलत नाही, सुषमा ताई या वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन बोलल्या, ताई या देशात इंग्रज आले नसते तर या देशात सर्वच कीर्तनकार झाले असते
Hi बाई किती साहनी आहे ते पूर्ण Maharashtra ने पाहिले आहे . बिग बॉस मध्ये
Andhare is great
😂
Chat. Mag
😂😂😂😂😂😂😂@@sudhirsalunke7871
@sudhirsalunk👌👌👌👌👌👌e7871
tu pan tuchyach jati cha distoyes😂
संताचा अपमान सहन नाही करणार
मग शिवरायांचा अपमान चालतो काय
Khup Chhan.
शिवलिला ताई निट अभ्यास करुन चांगले गुण मिळवा
महाराष्ट्राचे उदयोग गुजरातला चालले त्यविषयी सरकारचे आभार कधी मानाल
ते ह्यांनी का मानावं? अंधारेनी संप्रदायाचा अपमान केलाय, त्यावर बोलतील ना? उद्या रशिया युक्रेन युद्धावर बोला म्हणाल तुम्ही😂
@@anand1311 Mitra Varkari Samprday Maharashtratch ahe na? Mg tyna vicharl tr ky jhal
धौ
Bhamatya hindu lokanvar jalke ahe tumhi
Te ata zopun uthle ahet andharencha juna vaktavya ata athavla evhade divas kay karat hote varkari pan ata mauli bhakta nahi bjp bhakta zale ahet
या शिवलीला ताईचा असं वाटतंय की वरून किर्तन आतून तमाशा
तुम्ही तमाशा खूप बघता असे वाटते....
जर तुम्हाला आपल्या हिंदु वारकरी संप्रदाया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रतिउत्तर नक्कीच दिले पाहिजे...
बरोबर आहे धन्यवाद
तुम्हाला किर्तनकार विषयी अथवा संप्रदायातले कोणी असो बोलण्याचा आधिकार नाही तुम्ही तमाशावाले
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤
माझ्या महिप्रमाणे वारकरी हे राजकीय विचार प्रेरित नसावे
🙄it kut rajkarn dist ahe kadam tula
एक कीर्तनकार दाखव जो फुकट सेवा करतो आमच्या घरात वारीची परंपरा आहे पण आम्हाला या गोष्टीचा काही राग नाही आला कारण टीका टिपण्णी करणं हे राजकारणी लोकांचं काम आहे ते काम जर हे बाबा आणि बाई करू लागले तर कीर्तनाला कमी आणि पक्षाच्या सभेला आल्या सारख जास्त वाटेल
अगदी खरे,
काय उपयोग तुमच्या वारी चा तुमच्या तोंडावर तुमच्या देवाला नावे ठेवत असाल आणि तुम्ही गुलामी करणार पक्षाची
@@pianomusiclover4545 देव एवढा लहान वाटला का भाऊ तो विश्वाचा पालक आहे त्याला कोणी नाव ठेवली किंवा अजून काही केलं तरी देव समर्थ आहे देवच रक्षण करणारे आपण कोण...
@@yogeshshinde9481 शिवलीलाबाई तुम्ही किर्तन करण्याचा अधीकार बिगबाँससारख्या सवंग हलकट फालतू मालीकेत काम करून गमावला आहे, उलट सुषमाताईंनी संकटकाळात शिवसेनेला साथ दिलेली आहे.तूला संतांचे विचार कळलेले नाहीत थेर बंद कर.माऊली तुकाराम
शिवलीला ताई.... जगण्याची लायकीचा सुद्धा नाही. पंढरपूर चा पांडुरंग ची .. लय अभिमान करु नका.... मीच संत आहे..... बीस वर्षे झाली... ठोकळा आहे तुमचा पांडुरंग..
ताई खुपच उशीर केला हो.तुम्ही 2009 ला बोलला असता तर मग त्यात तथ्य होत.
कीर्तनकार बिग बॉस मध्ये काय करत होत्या? हे वारकरी संप्रदाय मान्य करतो का?
Te chalat sagal yenna
Big Bos var aajun ky ky kelay ky mahit
ताई परीक्षा भरतीत घोटाळा झाला आहे , त्या वर बोला ना, छ. शिवाजी महाराजाबददल ज्यांनी बोलले त्यावर बोला ना please आमच्या खात्यात 15 लाख रुपये नाही आले त्याच काय ते बघा ना महागाई खूप झाली आहे. कीर्तन, भाषण ऐकून पोट भरना ताई कस करायच ,या वर मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.
Ya बाईच्यl खlत्यात आले पैसे बहुतेक
Tu bhikari aahe ka? Tula aayte 15 lakh pahije
कीर्तन म्हणजे काय झालय ताई च पॅकेज भेटले बस.
समाजासाठी काय तर करा
तुम्ही बोलना मग,तुम्ही मुक्या आहेत का??
Ti bigg boss ka geli
जय जय राम कृष्ण हरि ❤🎉
Jay Shri Ram Andheri bhai Tumi Kai Devi lovely Saravana mahit aahe🎉
संत तुकारामांनी दया, क्षमा आणि शांती यांची शिकवण दिली, समतेचा उपदेश जनतेला दिला. संत केवळ उपदेश करणारे नसावेत. ते रंजलेल्या, गांजलेल्यांना जवळ करणारे असावेत. दीन, दलितांना जवळ करणाऱ्यांना साधू मानावे. खरा देव अशा संतांच्यातच लपलेला असतो, असा संदेश तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला. सुषमा ताई यांनी 2009 साली केलेली भाषण त्या बद्दल त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. तरी सुद्धा त्यांना बदनाम केलं जातंय. या देशात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर माफी मागून सुद्धा विरोध का?. हे सगळी भाजपची पिलावळ आहे. 13 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजनाचा अपमान केला गेला तेव्हा कोणी का नाही बोले. लक्षात ठेवा पंढरपुर वारीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिले होते. आपण जे बोलतोयना हिंदू धर्म तो छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचवला त्यांच्यामुळे आज आपल्या देवघरात देव आहेत आणि त्यांचा अपमान रोज कोण ना कोण करतोय तेव्हा मात्र सगळे गप्प जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुन्नत झाली असती. मग कसलं वारकरी आणि कसलं काय राहील असत. त्यामुळे ज्या प्रमाणे तुम्ही अंधारे ताईच्या विरोधात बोलता त्याच प्रमाणे
श्रीपाद चिंदंम, कोशाऱ्या, द्विवेदी, प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, गोपीचंद पडळकर, रावसाहेब दानवे यांचा पहिला राजीनामा घ्या. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. त्यांच्या विरोधात बोला फक्त सुपारी घेऊन कार्यक्रम करू नका...
'निंदकाचे घर असावे शेजारी' हा वारकरी धर्माचा विचार. त्यामुळे वारकऱ्यावर जर कोणी टीका केली तरी ते टीकेचे स्वागतच करणार. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे ही वारकरी धर्माची परंपरा नाही.
सत्य आहे दादा धन्यवाद बरोबर छत्रपती शिवराय
सुपारी घेऊन कार्यक्रम करू नका बाई.. 🙏🙏महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा शांत!.... तुम्हाला बोलण्याचा अधिकार, फिरण्याची स्वातंत्र्य कोणामुळे? ते समजून बोला.. देवाच्या नावाने तुम्हच दुकान चालू आहे म्हणून सत्त्यता विसरू नका.. संविधान नसते तर तुम्हचे फिरणे, बोलणे बंद झाले असते बाई..
13 वर्षे झाली या गोष्टीला आणि तुला आता जाग आली का येवढी वर्षे काय झोपली होती का तू तुम्ही जर अस विचार करत असाल तर ताई तुला हात जोडून माझी विनंती असेल की तू अजून अभ्यास कर आणि आपले विचार बदल कारण आपण कीर्तने करतो ताई लोकांना जे द्याच आहे ते द्या उगीच काही तरी सांगून लोकांची डोकी भडकाउ नका 🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
Te prkaran jari 13 varsh zhale t te aata ugadis aal tu ka tuzh yevad nav thevayach Karan ahe
संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव महाराज यांच्या सारखे संत अ 5:21 सावे नाहितर
शिवलितl आनी सुषमा अंधारे या आमने सlमने जंतेला कलेल कोणlच किती अभ्यास ज्ञान वाटले कि वाढते संताला एवढा राग कसा १० वर्षे च आज काढल
सुषमा ताई तुमचे हुशार व्यक्तिमत्त्व हे काही लोकांना सहन होत नाही .
सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे तुम्ही आता शिवाजी महाराज आणि थोर पुरुषाबद्दल विधान करणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी बोला कृपया कृपया कृपया
savarkarancha sudha apman zalay.
Ky upkar ny kel bala
Mafi magun upkar nahi kele tine
Warkryana ksal rajkarnat odhta....tumi tumch bgga....koni ambedkrana ghya...shivaji maharajana ghya ....maulina ka bolta
लयीचबाजुलावुनधरतोरेशरदपवारचाचमचाआहेसकाय?शरदपवारशिवाजीमहाराजानाजाणताराजामानतनाहीहामहाराजाचाअपमाननाहीका?
मग आमने सामने या ताई अंधारे आणि तुम्ही पळून जासाल 😂😂
Ek muslim kirtankar Jalil maharaj Sayed yani open challenge kelay kadhi kuthehi debet kar manav andharela
Aae²qa
Maharashtra cha buland aavaj-suhma
Ek number Tai Bhari dhutala ty panchat Bai la.. tila ata kalel varkari samaja baddal vait konihi bolayach nahin..
बिग बॉस फेमस....जय महाराष्ट्र
छान खूप छान ताई,पण जुने व्हिडिओ आणि येवढं मन लाऊन सांगितले,पण जो आमचा वाली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान करण्यात आला तेव्हा कोठे कीर्तन घेतले होते ताई.आहे महाराज होते त्या वेळी संत तुकाराम महाराज पण होते.महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही आहोत.नका कोणाची सुपारी घेत जाऊ.
बरोबर आहे धन्यवाद
10वर्ष आधि उत्तर दिले आसते तर खुप आनंद झाला आसता पन 10 वर्षानीं मन मोठ करूण माफी मगितली याचा खुप आभिमान वाटला फक्त सुषमा ताई
वा बिग बॉस तमाशा
भक्तीवर किरत करत नाही राजकारणी टीकारतात त्या किरतनकारनी राजकारनात जावे
Big Boss winer 😉😉
१० वर्षा आधीचा व्हिडिओ पाहून बाईला आता जग आली आपण बिग बॉस मध्ये काय दिवे लावलेत ते सर्वांना माहीत आहे एक वेळ डाग लागला की लागला
तुम्हाला 10 वर्षा पुर्वी जाग आली होती का....?
जर आपल्या हिंदु वारकरी संप्रदया बद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर त्याला तुम्ही प्रती उत्तर दिलेच पाहिजे....
@@ganeshkobal3255 कारण १० वर्षी पूर्वी संताना या गोष्टी चा फरक पडत नव्हता आणि आता ही नाही है फक्त राजकारण साठी आहे कीर्तनकार त्यानं ची पोळी भाजून घेतात आहे आणि राजकीय पक्ष येक बाई ला बदनाम करत आहेत , जे प्रश्न त्यांनी जे विचारलं आहेत ते आजा नाही तर पुढे विचारलं जातील च या च्या हिंदी म्हणून आपल्या कडे उत्तर पहिजे उगचं त्यांनी तास केला म्हणून आपण पण तेच कारण है साधुसंतांचा लक्षण नाही
आर बावळ्या, ती आता मोठी नेता झाली, तिला आधी कोण ओळखत होतं? तिचा बाकी लोकांचा निघतो तसा इतिहास निघणारच की! ती नाही का काढत बाकीच्यांच्या?
भाऊ तू दहा वर्षाचा व्हिडिओ नक्की आहे त्यावेळेस अंधारे मॅडमला कोणी ओळखत नव्हतं ती कोणत्या पक्षासाठी काम करत होतो हेही कोणाला माहित नव्हतं पण आज ती ज्या पक्षात काम करत आहे त्या पक्षाचा पाया 🚩🚩हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे🚩🚩 यांनी भरलेला आहे हिंदू साधू संतांवर टीका करायची आणि हिंदूंना ज्ञान सांगायचंहे आता उद्धव ठाकरे साहेबांनाही समजायला पाहिजे एका बाईमुळे जर आपली जनता वाईट होत असेल तर तिला घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे
संतलोक कधी पासून बिगबाँस मध्ये काम करायला लागले.सुषमा आंधारे ताईसाहेब कुठे सापडत नाहीत म्हणून सगळे राजकारण चालू आहे.जनता सुज्ञ आहे. तुमचे ज्ञान कळले बिगबाँस मधे.
शिवलीला तू आजुन लहान आहेस खूप शिक,भरपूर अभ्यास कर, राजकारणात पडू नको कीर्तन करताना विदुषकी चाळे करू नको नाहीतर तुझा पुन्हा बिग बॉस होईल.
Dhanyvad tai Ramkrishna Hari tai ekdam khup su.ndar kirtan Apartim Aavaj god Jay hari tai
शिवलीला ताई तुम्हाला वाटते ना समाजातील लोकांनी तुमचे प्रवचन ऐकावे तर तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ अण्णा भाऊ साठे , लहूजी वस्ताद साळवे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे इतिहास तुम्ही तुमच्या प्रवचनातून मांडले तर पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील देव देव करायला सांगता मग ती माणसं कोणती डॉ , वकील , कलेक्टर झाली आहेत . तेवढं तरी सांगा तुम्ही पैसे घेऊन प्रवचन देता मग काही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर चांगलं होईल
छत्रपति संभाजी महाराज रक्ताने शिवलिंग चा अभिषेक करायचे मुर्ख.
आणि ह्या बाकि चुतियाँणा तुज्याकड़े च ठेव
Zawadi
Correct ahe sir
Correct ahe sir 💯
Correct बोललात,
सुषमा अंधारेंनी २००९ साली झालेली चूक मान्य करून *जाहिररित्या, हात जोडून, मनापासून* तमाम वारकऱ्यांची माफीदेखील मागितली आहे (बदनामी करणारे इतर भामटे लोक सहज माफी मागितली तर मागतात, नाहीतर नाही मागत कारण त्यांना *चांगलच माहित असतं* जनता त्यांचं काहीच करू शकत नाही आणि *जनता देखील काही दिवसांनी प्रकरण विसरून जाईल/जाते*).
आता दोन मुद्दे...
१ *भारतात एवढे ज्वलंत प्रश्न* असतानां *एवढ्या वर्षानंतर* हा *मुद्दा कोणी* उकरून काढला? त्याच्या *मनात नक्की काय* आहे? हे प्रकरण उकरून काढणारा *Master Mind* कोण आहे? तो *नक्की काय* इच्छितो? तुम्ही स्वतःला "कीर्तनकार" म्हणवता पण तुम्ही सदरच्या विडिओ मध्ये वापरलेली भाषा पाहता "कीर्तनकार" हि उपाधी तुम्हाला लावणं योग्य वाटत नाही.
२ *आजच्या तारखेलादेखील भारतात छुप्या आणि उघड पद्धतीने कमालीचा जातीवाद आहे* (दाखवतांना किंवा बोलताना बोलतात आम्ही जातीवाद काय पाळत नाही, आम्ही जातीला मानत नाही वगैरे वगैरे) त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. गलेलठ्ठ पगारघेऊन देखील निष्पाप, गरीब माणसाला अडवणारे अधिकारी (माणसं) भारतातच आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. आपापसात *बंधुभाव फक्त बोलायला आहे*, प्रत्यक्षात सर्वच जण एकमेकाला वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. सर्वात महत्वाचे जुलमी, पाखंडी, अन्यायी व्यवस्थेविरोधात तुम्ही कधीच "ब्र" देखील काढीत नाही.
असो, तत्कालीन आमच्या महान संतांनी जसे त्यावेळच्या जुलमी, पाखंडी, अन्यायी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला, बंड पुकारले, लोकांमध्ये जागृती निर्माण केली तशीच अपेक्षा तुमच्याकडून करतो.
राम कृष्ण हरी....we are with you...
लय भारी ताई.अंधारे बाई तुमच्या य हिम्मत असेल तर मुस्लिम धर्मावर टिका करा.
Big bos ch ky mg
काय ती साडी... काय ते केस.... काय ते साडीतले पोझ.... काय ते बिगबॉस फेम मधले क्षण....
Tula kiti khoke bhetale sang pahil
हिन्दू धर्माला विरोध करणारे नक्कीच लांडयांची अवलाद आहेत
Tuzya aaila pan de
" लोका सांगे ब्रह्मज्ञान,आपण कोरडे पाषाण " हे यांना तंतोतंत लागू पडते ।
Jay shree ram Jay mata de jay hanuman
जोपर्यन्त गीता आणि ज्ञानेश्वरी आहे तो पर्यन्त चंद्रसूर्य आहे हे खर आहे
Big Boss Return myadam...
15 वर्षेानंर आज जाग आली वारकर्यांना 🤣😂😂😂😂😂😂
बुडासगट कोलणार तुम्हाला
💯😂😂🤣
Tai cha tej bagha tyancha kadun nyan ghyava....... Etar thikani lasha deu naye aaplya parivarala hi sambhalave.
अंधारे बाईच्या तोंडाला काळे फासा
बरोबर आहे धन्यवाद
Apna marathi BIG BOSS ....☺
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्राला लुबाडून जमा केलेल घबाड शाबूत ठेवण्या साठी महाराष्ट्रदरोहयांशी हात मिळवणी करून महाराष्ट्राचा बळी देऊन टक्केवारी घेणाऱ्यांवर आणि स्वतःच पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनता गाडल्या शिवाय गप्प बसणार नाही कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि येथे महाराष्ट्रदरोही, गद्दारांना माफी नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या गद्दारांना पुढील आयुष्य गद्दार म्हणूनच व्यतीत कराव लागणार आहे.
यांना अंधारे बाईंचे बोलणे खटकते पण रामदेव बाबाचे गोड लागते हे कसे ?????
राम देव बाबा वरती पण एक कीर्तन करा 😂
Tai to video 2009 cha ahe Aaj 2022
सही ज़बाब
गुड और ग्रेट वर्क के लिऐ सैल्यूट और थैंक्स
जय श्री पांडू राम जय जय श्री पांडू राम
हीला नक्कीच BJP ने सुपारी दिली आहे 100%...... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद.....
Uddhav thakre is king of stupid Indian politition in Indian political history
Aighalyano
शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला त्या वर ही मंडळी काहीच बोलत नाही .
Ya mudyavar bola 2009 cha ukarun kadhata
माणसाला ईतका माज आला आहे की परमेश्वर म्हणजे हे विश्व निर्माण करणारी एक शक्ती आहे त्याला परमेश्वर म्हणा कींवा काहिही म्हणा....तोंड दिल आहे म्हणून काहिही बोलत सुटलेत सत्ते साठी....जातपात संपवायच्याऐवजी काही लोक विशेषतः राजकीय नेते जात पात वाढवून जनतेला एकी करू देत नाहीत...स्वतःची पोळी भाजत रहातात....
कीर्तन प्रवचनाने किती डॉक्टर,वकील, इंजिनिअर, पोलिस इन्स्पेक्टर, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, पोलिस अधीक्षक झाले?
हीच ती बीग बाॅसवाली किर्तनकार 🤣🤣🤣
संताचे विचार सांगणारे त्या प्रमाणे आपले संपूर्ण विचार' आचार ' वागणे पाहिजे ' संत मंडळी प्रमाणे वागा. त्यांनी आपल्या संसाराचा विचार सुद्धा केला नाही . तुम्ही तर आपल्या महाराष्ट्राची काळची करत आहात . महाराष्ट्रात सर्वाधिक काळाजी किर्तनकारच करत आहेत . त्यांनी आपली सेवा महाराष्ट्रातल्या संपूर्ण ग्रामीण भागात करावी विनामूल्य . म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आपल्याला संत गाडगेबाबा ' म्हणतील .
भरपूर प्रचार केला आहे. तुला डबल पाकीट मिळणार वाटतं.
ताई कुठे होता एवढे दिवस झोपले होता का तेवढे आपल्या कीर्तनात हे पण सागा लोकांना की आपले माऊली यांना तसेच तुकाराम महाराज यांना कोणत्या लोकांनी त्रास दिला कळू दे जरा लोकांना
thakre is bramhan
किर्तन कार भाजप ने सांगितले की १३ वर्षा नी कसं जाग झाले
ही बावळट आहे
आण्डधरेला उध्दव पवारनेच बोलायला लावल
शिवलिला ताई
तुम्हाला देव कळायला किती जन्म घ्यावे लागतील देव जानो.
आगोदर बहुजन समजून घ्या म्हणजे झालं
किर्तन प्रवचन परंपरेची, कॉमेडी कीर्तनकार, प्रवचनकार कीर्तनकारांनी वाट लावली