Pudhari News | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किती तरतूद, कोणत्या नव्या योजना? किती कर्ज माफ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #pudharinews #marathinews #vidhansabhasession #vidhansabha #vidhansabhalive #vidhansabharesults #ajitpawar #budget #budget2024 #budgetsession #budgetingtips #budgetwithme #farmer #farmers #farmersprotest #farmerlife #farmerprotest #farmersmeeting #farmerslife #farmersmarket #farmersnews #farmernaturallife
Pudhari News | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किती तरतूद, कोणत्या नव्या योजना? किती कर्ज माफ #budget
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
कांदा 50 रुपये, कापूस 9000 रुपये, सोयाबीन 7000 करा, दूध 40 रुपये करा, नको ते 2000 हजार, नको विमा, नको कर्ज माफी , आम्ही रोजगार निर्माण करू 😢 कशाला असल्या योजना योग्य हमी भाव असेल तर शेतकरी भारतातील बेरोजगारी दूर करेल 🙏
Right
😢 अजितदादा फडणवीसांनी लिहून दिले ते वाचवता काय
उद्धव साहेबांनी केंद्र सरकारला भांडून विमा मंजूर करून घेतला आहे शिंदे सरकार तुम्ही अडीच वर्षात दिला का विमा शेतकऱ्यांना कुठल्या तोंडाने मत मागणार विधानसभेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना
Agddi barobar❤@@subhashraomane4043
शेतकरयांना "गाजर "दिले असून येणार्या विधानसभेला यांना "रताळ "शेतकरी देतील...? 😢😢
आधी शेतकरी कर्ज माफीचबोलानाहितरविधानसबेलाकल
🍌aani hai pn
कर्ज माफ करा
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही ना तो शेतकरी उभा त्यास घोडा लावणार
दुधाला 5 पाच रुपये प्रति अनुदान देणे पेक्षा दुधाला हामीभाव वाढले पाहिजे होते तरच शेतकरी समाधानी झाले असते.पण महाराष्ट् शासन सरकारने दुर्लक्ष केले आहे ्जय किसान
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ देणार
साहेब अनुदान देण्यापेक्षा शेतीमालाला हमी भाव द्या . आणि 300 रू पासुन गगनाला भिडलेले 2000रू खताचे भाव नियंत्रणात आणल तर. शेतकऱ्याला मदत होइल....
अर्थ संकल्पात नुसत्या घोषणांचा होतात शेवटच्या माणसापर्यंत योजनांचा लाभ मिळतच नाही उदाहरण ध्यायचच म्हटलं तर नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची म्हटले होते पण असे हजारो नियमीत कर्ज परतफेड करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
आम्हाला कोणत्याही सरकारच्या योजना नको फक्त आमच्या कांद्याला 5000 रू क्विंटल भाव
Shetakaryannich mothe vhayache bakichyanni lahan vhayache.asich tumchi mansikata ahe ka?faqt shetakarich kasht kartaat ka? hya jagaat. bakiche lok kasht karat nahit ka? hya jagaat.he kiti divas chalnar ahe?devb
Setkaryala kiti kast karav lagt te setkaryalach mahiti kast karunhi bhav betat nhi @@chetannikam7283
शेतकर्याची सरसगट कर्जं माफी झालीच पाहीजे
साहेब शेतकरी कर्ज माफी करा फुसक्या गोष्टी सांगणे बंद करा तेच तेच ऐकुन विटाळ होत आहे शिवाजी महाराज कज॔माफी 2017 चे काय झालं ते सांगा
नमो किसानच्या योजनेच्या रक्कमे मध्ये वर्षाला 6000 मिळतात ते खूप कमी आहेत ते वाढवून 15000 रुपये करण्यात आले असते तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता .
शेतकरी कर्ज माफी करा
कर्ज माफी करण्यात यावी प्रथम.. नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील धन्यवाद
फक्त कज़् माफी
हे दुष्काळात शेतकर्याचा पिक विमा देत नाहीत लागले दुसर्या योजना लागुकरायले
कांदा 50 रू किलो भाव द्या बाकी काहीच पोपट पंची करू नका सोयाबीन 55 kg करा
कर्ज माफ करा शेतकऱ्यांना
अजित पवार साहेबांनी पहिला सिबिल न चेक करता कर्ज वाटप करायला बँकना सांगा 1ही bank कर्ज डेट नाही शेतकऱ्याला ब्रोकर लोग कमिशन घेहून कर्ज द्यालेत
रोजगारासाठी काय आहे अर्थसंकल्पात... पुण्याला जावा मुंबईला जावा की सुरतला जावा फक्त आणि फक्त बोभाटा वा रे वा अर्थसंकल्प
दोन लाख पर्यंत मागील कर्ज माफ करा तरच...
फक्त वायफळ बडबड मोठ मोठ्या बाता
दादा तुम्ही खरं बोलून खोटं खरं करतात याला कोण बळी पडणार नाही दूध उत्पन्नाचे काही बजेट करू नका दुधाचे बाजार भाव वाढवा चतुर्थक दुधाचे बाजार भाव वाढल्यास दूध त्याला कुठलीही अनुदानाची गरज नाही तुम्ही फक्त ही चेष्टा केलेली आहे दोन अडीच महिन्यांनी तुमची आम्ही चेष्टा करू
संपुर्ण कर्ज माफी करा दादा
पीक कर्ज माफ करा 350,000 पर्यंत
येणार्या विधान परिषद देला केळ मिळेल
जो हमीभाव आहे निदान त्याने तरी खरेदी करा शेतीमाल ... काय बुच्क्या दिला शेतकऱ्याला ...
सातबारा कोरा झाला पाहिजे.
❤पदावरून खाली बसा
कर्ज माफी नाही मत पण मिळणार नाही
शेतकऱ्याला कर्ज माफी नाही तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही
शेती कर्ज माफ नाही मग मत नाही
शेतकरी सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे 🚜🚜🚜🚜🚜
सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.
हो राज्य कर्जात बुडेल तुम्ही हसणार
Shetkari yana karz maafi zali tr state budto nhi bhau....adani yanche karz maafi hote tr state development hote Kay mag...thoda sambalun bol@@satishkakarwal6319
फुकटे वाढतील
@@satishkakarwal6319 शेतकरी बांधव देशोधडीला लागला तरी चालेल काय ?
झालीच पाहिजे
फक्त घोषना करतो हे बैल
कोसा बैल आहे.😂😂😂
101 टक्के बरोबर आहे याच काय खरं आहे हा बैल नुसता बोलतो दलबदलू
Ajit dada
शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही
कर्जमाफी नाही मतदान नाही
शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही नुसत्या घोषणा
मी नियमित कर्ज परतफेड करून काय फायदा प्रोत्साहन नाही कर्ज माफ नाही त्यामुळे हे सरकार पडणार
सरकार पाडणार कर्जमाफी केली नाही
सर्व योजना फेक आहेत . यातील एकच योजना ओरीजनल आहे . ती म्हणजे
कर्ज माफी याच्या मध्ये फ्रॉड कमी होतो
तीन लाख पर्यंत बिगर व्याजी कर्ज द्या दादा शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करा नाहीतर घोडा लावणार..
दादा पोथी पुराण वाचत आहे. ऐकत रहा शेतकरी शेतमजूर भावांनो.जय महाराष्ट्र.जय जवान. जय किसान
कर्ज माफी जर झाली नाही तर सरकार ऐनार नाही लक्षात ठेवा
वेगवेगळ्या फुकटच्या खिरापती वाटण्यासाठी पैसे कुठून येणार दादा ????? आजी माजी आमदार खासदार देणार आहेत का????
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
आम्हा शेतकऱ्यांना तुमच्या कोणत्याही योजनेचा लाभ नको फक्त सोयाबीनला 7000 भाव व कापसाला दहा हजार भाव पाहिजे
शेतकरी बांधवांनो जाती पाती विसरून या महायुती सरकारच्या कमरात लाथ मारून आपली ताकद दाखवून देऊ
,,100% भाऊ बरोबर बोलले
नक्कीच येणाऱ्या विधानसभेला महविकास आघाडी ला लाथ मारून हाकलून देऊ
दुसरे सरकार आले तर आपला काय फायदा कोणतेही सरकार आले तर ते आपल्या कमरेत लाथ मारीन आपले आपणच खंबीर असणे गरजेचे सगळे राजकारणी सत्ते साठी आपला घोळ घालतात
संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे 🙏
कर्जमाफी पण करायला हवी
सगळे योजना बंद करा एकदा संपूर्ण कर्ज माफ करा हात जोडून नम्र विनंती❤❤❤❤❤
आता नवीन सरकार येईल तेव्हाच काय ते होईल
कर्ज माफ झालीच पाहिजे
सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्याची
शेतकरी वर्गाला गारज दाखवल तुम्हाला आम्ही विधानसभाला आम्ही तुम्हाला नांगरासकट बैल लावनार
एकच कर्ज माफी किती दिवस आता नवीन इलेक्शन नवीन अनुदान दिले पाहिजे
कर्ज माफी करा नाहीतर विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी आपली जागा दाखवेल
200000दोनलाख वरील शेतकरी वंचित आहेत त्यांना पिक कर्ज कधी माफ करनार शत्रपती कर्ज माफी पासून व्याजाची रक्कम वाढली. मुळ कर्ज कमी होते त्या ना ण्याय द्या
सत्तर हजार कोटींचा घोटाळा करुन हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडतोय . अन शेतकरी कर्जमाफी मागतोय तर त्याला यांचा नकार आहे . वाह रे वा सरकार ...😅😅😅😅😅
सर्व शेतकरी बांधवाना तात्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी बांधव महायुती सरकार ला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही ............. जय जवान जय किसान
कर्ज माफी काय झाले आहे ते सांगा
सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
सरकारने शेतकऱ्याला विचार केला तर शेतकरी सरकारचा विचार करेल
सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अजित दादा
शेतकऱ्यांना केळं
२०२३ /२४ जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्याच्या सर्वेे केला तरी अनुदान दिले नाही
एक रुपयात पीक विमा फाईल खर्च 150 रुपये पीक विमा मात्र एक रुपया पण आला नाही
२०२३ /२४ जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्याच्या सर्वेे केला तरी अनुदान दिले नाही
कोणत्याही लाभार्थ्यांना राशनचे. रूपय पाठववलेत लबाड कुठला.
सरकार पडणार प्रोत्साहन नाही दिले कर्ज माफ नाही केले त्यामुळे सरकार पडणार
एवढ्या मोठ्या रकमा सांगून राहिले शेतकरी काय मॅट आहे काय त्याला एवढ्या मोठ्या रकमेचा काही घेणं देणं नाही तुम्ही किती दिले हे त्याच्या खात्यावर आलेच काही दिवसात समजेल तुम्हाला शेतकरी काय चीज आहे
तूप लावून ठेवा आता फक्त शेतकरी कसा उडतोय तेवढं बघा परत म्हणू नका आग उठली
शेतकऱ्याला कर्ज माफी द्या नाहीतर तुमचा सरकार गाजर घ्या विधानसभेला?
आहो साहेब खरीप 2023 चा क्लेम केलेला पिकविमा ही नाही
कर्ज माफी करा
अजित पवार एकच खासदाराला आता येणाऱ्या विधानसभेला एकही आमदार येणार नाही ही शेतकऱ्याची गॅरंटी
मी कालच लाल कांदा पंचगंगा ( नाफेड सिलेक्षण) 2300 रु.कि.ने आणलय दुकानदार ,कंपनी चालकांवर सरकारचे लक्ष नाही.😢
सरसकट कर्जमाफी झाली नाही तर एकही शेतकरी मतदान करनार नाही
स्पर्धा परीक्षा ची fees माफ करा. साहेब प्रत्येक फॉर्म 1000 रू.. आहे. तलाठी exam chi fees 1000 ru.. hoti . यूपीएससी कलेक्टर exam chi fees hi 100 ru.. aste....
पशुपालन कर्ज असो किंवा पीकपाणी सर्वांना कर्ज माफीचा फायदा मिळाला पाहिजे
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
गेल्या 3 वष्रापासुन दमडी सुध्दा नाही, सरसकट मदत नाही, पिक विमा अतिवृष्टी अनुदान गायब झाला आहे, येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्ताधार्यानां गायब करू😂
वर्षात दोन वेळा पीककर्ज उचल करून त्याची नियमित कर्जफेड केलेल्या आणि प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही 5 मार्च रोजी च्या जी आर नुसार 50000 अनुदान वंचित शेतकऱ्यांना देणार असे जाहीर केलेले होते
हे अनुदान तुम्ही अशा शेतकऱ्यांना देणार आहात का 😡😡😡😡
अरे बाबा तुम्हाला पुना जर सत्तेवर yach असेल तर कर्ज माफ करा शेतकऱ्याच ug काय लवलाळव हे तेच आधी शेतकऱ्याच कर्ज माफ करा तुम्ही
मग poona kahi kara n kara कधी कर्ज माफ करा
नुसत फेकायच काम करा .तुम्ही जनता येडीच आहे ..लाजा वाटू द्या फेकायला आणखीन 70% शेतकऱ्यांना ना नुकसान भरपाई मिळालीय ना पिक विमा ..मग बजेट गेल कुठ ..
सन्माननीय अजित दादा नमस्कार तुम्ही ज्यांचा नावावर शेती आहे अश्याच लोकांना शेतिची सुविधा उपलब्ध करुन देतात मग आमच्या सारख्या लोकांना कुठल्याही प्रकारची लाभ मिळत नाही कारणं आमची शेती ही वडिलोपार्जित इनाम जमिन आहे शेतीतर आम्ही करतो पण ती चुलत काका चुलत्याच्या नावावर आहे मग आम्हाला शेतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही साहेब माझी विनंती आहे की आम्हाला ही शेतीचा लाभ मिळावा हि नम्र विनंती साहेब 🙏
फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणा करतात निवडणूक झाली का तुम्ही कोण आम्ही कोण.कोण्ही शेतकरी कर्ज माफी मागत नाही पण सरकारने शेती मालात कुठ विकायचा किंव्हा एक्सपोर्ट बंदी करू नये.
या पहिल्या अनुदान निवडणुका पुरताच होतं, आताच अनुदान सुद्धा निवडणुका पुरता,आहे, दुधाचे दर तुम्ही वाढू शकत नाही
कितीही घोषणा केल्यातरी नरेंद्र देवेंद्र अजीत टरबूज छगन यांच्यावर वि सवा रच राहीला नाही इतके दिवस मोदीच्या शेतकरी धोरण आता कितीही बोंबल ' आरक्षण मिळाले तरच
मागील छञीपती शिवाजी महाराज कर्ज माफीपासुन बरेच शेतकरी वंचित आहेत त्या शेतकरी बांधवाचे कर्ज कधी माफ होणार
काहीच सांगु नाका स्पिक्लर पाईप 12 महीने झाले 35 हजार भरले सबसीडी मिळणार होती सागळे डाक्युमेन्ट पाठवले काहीच भेटत नाही शेतकऱ्या ला काही देण्याच झाल कि देवु का? राहु देवु
शेतकर्यांसाठी कोणत्याही योजनेची गरज नाही फक्त शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्या
कारण नसतांना शेतमालाचे आयात निर्यात करून भाव पाडु नका तुमच्या प्रत्येक कृतीवर शेतकर्यांची करडी नजर आहे हे लक्षात ठेवा
दादा तुम्ही घेतलेलं ७० हजार का ७०० कोटी द्या अगोदर पिक विमा नाही दुष्काळ निधी नाही कर्ज माफी नाही हमी भाव नाही अनं उगाच तोंड दुखवताय
Dada तुम्ही आवर्जून माझ्या घरी यायचं आणि आम्हाला भेटायचं अहमदनगर विषयावर चर्चा करावी लागेल
दादा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि दुधाला 40 ते 50 रूपये बाजार दिला पाहिजे 5 रूपये अनुदान कोणाला मिळतय तर कोणाला मिळत सुद्धा मिळत नाही
सोयाबीन भाव बद्दल काहीच भरीव नाही फडणवीस सांगत होते 2014 मध्ये 6000 पाहिजे होते आता काय 3000 विकायची का काही लाजा वाटू द्या
आमदारासाठी 35 लाख रुपये बिनव्याजी कर्ज आणि शेतकऱ्यांसाठी गाजर आहे आपल्या सरकारमध्ये
दुध ऊत्फन्न खर्च एक लिटरला 28 रु आण बजार 25 आण आणूदान 5 रु एकुण 30 रु 2 रु नफा कशा शतकरी मुलाला लग्नासाठी मुली भेटतील वारे सरकार परत पडाचे आसेल
दादा तूम्ही तूमच्या आईची शपथ घेवून सांगा ज्या घोषना केल्या आहेत त्या खरोखर सत्यात ऊतरणार आहेत का .
शेती पंपाच बिल माफ करा कर्ज माफ करा
रिक्षा घ्या मनता महिला तिकिट हाप आहे कोण बसणार तुम्ही बसायला येणार सर्व महिला न
पुरुषांना काहीच नाही असं सरकार व्होट मागता फक्त