महायुद्ध: महाराष्ट्राच्या मतदानावर कोणता फॅक्टर परिणाम करतोय? Lok Sabha Election | Ashish Jadhao
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
- Loksabha Election 2024 महायुद्ध Live: महाराष्ट्राच्या मतदानावर कोणता फॅक्टर परिणाम करतोय? Lok Sabha Election 2024 | Mahayudha Live with Ashish Jadhao
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
🗣 सुकृत करंदीकर / Sr. Journalist
🗣 सुधीर लंके / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
करंदीकर बीजेपीचा माणूस आहे की काय सगळे एवढे जोशाने प्रचार करत आहेत या माणसाला दिसत कसं नाही आहे
Name itself suggests.... Inki bhais pani me already gayi hai
बरोबर
करंदीकर काय बोलतोय
राहुल गांधीं किती त्वेशाने धावतोय
रोजगारचे तरुणांचे प्रश्न घेवुन जातोय
हे दिसत नाही का
करंदीकर तुम्ही काय विचाराचे आहात हे पहिल्याच विष्लेषणात लक्षात आले
करंदीकर कुठून आणले ते आडनाव प्रमाणे .. भाषा करत आहेत. ग्राउंड ची भाषा नाही ती
आशीष जी हे असले विश्लेषक असले तर आपल्या वर चा विश्वास कमी होईल
नया है वह..
Annaji pantanche waarasdaar kon aahet olkhaa bghu
कारंदीकर भाजप प्रवक्ता
करंदीकर तुमचा b j p प्रवेश कवा आहे
लंके आणि श्रीमंत माने एक नंबर
करंदीकर bjp प्रवक्ता सारख बोलत आहेत
MEDEYA KAYA ZAK MARTE KAA??
KARANDIKAR BJP CHE SAMARTHAK AAHET.
आशिष सर,पत्रकाराने कोणाचीही बाजू न घेता पारदर्शीपणे बाजू मांडणं गरजेचं आहे पण श्री.करंदीकर हे कोणाचीतरी सुपारी घेऊन बोलत आहे असं वाटतय....
श्रीमंत माने logically आणि practically बोलत आहेत.. त्यांचं जबरदस्त understanding आहे कि लोकांच्या मनात काय चालू आहे.. करंदीकर यांचा अभ्यास कमी पडतोय कि ते जाणूनबुजून तसें बोलत असावेत
संजय आवटे कुठे आहेत, त्यांचे विश्लेषण खूप चांगल असते, 2 आठवडे झाले एक ही विडिओ नाही त्यांचा, काही pressure आहे काय त्यांच्यावर
Correct bolva tyna ithe nusti ujalni aste
भाजप हटाव शेतकरी बचाव
Desh bachav ,bjp hatao
काँग्रेस हटाव देश बचाव
स्वप्न बघ वंनलईं भाजप मोदी जिंदाबाद हिंदू जिंदाबाद
@@asaramdarade7428 bar bar paahu 4 junla
भाजपच संपलं 😮😮😮
स्वप्न बघ तू वंनलईं भाजप मोदी
@@asaramdarade7428 4जुनलाबघ
@@asaramdarade7428 bjp hatao bhart bachav
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद ❤
करंदीकर झोपा काढताय का तुम्ही.
करंदीकर साहेब हे भा. ज. प. चे प्रवक्ते असल्यासारखे वाटतात त्यांनी पत्रकार प्रमाणे सर्व पक्षांची भूमिका मांडायला पाहिजे त्यांना महविकास् आघाडीचं अलार्जी दिसते
Karandikar lol
भाजप पुर्ण संपलं राज्यातून ...
आणि हो फॅक्टर तर महागाई ..बेरोजगारी..व शेतकरी पुरता हैराण आहे....
येणार तर भाजप मोदी
@@asaramdarade7428 swapna paaha
करंदीकर ला बोलावू नका सर... request 🙏
आशिष सर तुमचा ABP माझा होऊ देवू nak
माने यांनी बरोबर विश्लेषण केलं आहे
सुस्कृत सर यांचे दुःख समजू शकतो पण मोदी पुन्हा नाही येणार
karandikar BJP che pravakte ahe ka ashis sir
स्वप्न बघ वंनलईं भाजप मोदी
करंदीकरांच्या विश्लेषण- मतदारांमध्ये निरुत्साह असल्यास..सत्तेवर असणाऱ्यांची जबाबदारी जास्त...हे सत्य सांगा ना...मुळात विरोधकांच्या बातम्या कुठल्याही चॅनेल वर येत नाहीत....म्हणून कदाचित तुम्हाला दिसत नसावा...मी कुठल्याही पक्षाचा फॉलोअर नाही..तरीही माझ्या मते राक्षसी बहुमत हा माज निर्माण करतो., लोकशाहीला धोकादायक आहे.., किवा जे सरकार दाखवत..अन वास्तविक काय.आहे .त्याचाच परिणाम कमी मतदानात दिसत असावा. श्रीमंत माने म्हणतात ते खरे वास्तव...श्रीमंत मानेचे विश्लेषण अगदी योग्य अन सत्य
Karindkar BJP Wale ahet asa wata
म वि आ ✋🔥📯🚩🚩🚩
फँक्टर दादा गीरी पैसा संत्तेचा गैरवापर लाट कुठे दिसते का आशिष जी पण तुम्हाला दाखवावी लागेल अंध्द भक्तांना गोदी मीडीया मनुन जय भवानी जय शिवराय
Mane saheb ekdum barobar bolat aahet
Shrimant mane you are bang on 👍
काय आशिष सर,करंदीकरच भेटला का तुम्हाला,हा तर bjp, rss ची भाषा बोलतोय,माने सर व लंके सर ok❤
Sir, करांडिकर भक्त ला बोलवत नका जाऊ 🤣🤣
MVA 💯✔️34 Seats
करंदीकर पे रोडवर काम करतो असं वाटतं
श्रीमंत माने सर यांचं अत्यंत अचूक आणि परखड विश्लेषण
पैसा हा फॅक्टर आहे
Shrikant Mane real reporter, ❤❤❤
Perfect Mane sir
शेतकऱ्यांबाबद सरकार उदासीन आहे दुधाचे भाव किती कमी आहे पाहाणा
पुणे की पसंत मोरे वसंत
आशिष जी अशी चर्चा ही अराजकीय झाली पाहिजे पत्रकार हे समतोल राखण्यासाठी झाली पाहिजे टीका करून नाही झाली पाहिजे
Sirji,only shrimant mane sir’s speech is millions dollars valuable
माने सर Good ❤
लंके सर पण चर्चा सकारात्मक केले
हे मुद्दे विरोधी पक्ष दाखवत आहेत
पण पत्रकार विकलेले आहेत ते दाखवत नाहीत
तुला जनरल नॉलेज कमी आहे
महागाई ####फॅक्टर
इलेक्टोरल बॉन्ड भ्रष्टाचार, आणि भ्रष्टाचारी लोकाना सत्तेचं रेड कार्पेट हेही मुद्दे आहेत की.
बूथ प्रमुख पन्ना प्रमुख असे काही नसते उमेदवारांना बूथ चा इतिहास आणि कल electronic मतदानामुळे अचूक कळत असतो त्यामुळे जिथे आपला जोर आहे तिथेच booth management हा प्रकार चालतो
माने सर उत्कृष्ट विश्लेषण
जनतेला सर्व समजत कोणता पत्रकार कोणत्या पक्षाची बाजु घेतो कोणता विकलेला आहे
करन्दिकर् यांचा अभ्यास कसा आहे.त्यांनी ग्राउंडवर काय परिस्तिथी आहे याचा विसर पडला आहे. मानेसाहेबांच विश्लेषण योग्य् व बॅलन्सिंग आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे 100%
एक दिवस जनतेला सत्य समजते. त्यानंतर जनता बेंबीच्या देठापासून विरोध करते. आता तो जवळ आला आहे.
विरोधी पक्षाच काम असतं हे खरे पण विकाऊ मिडीया सपोर्ट करेल तेव्हा करिदिकर
Ashishsar karndikar abhash kami ahe
महाराष्ट्रातील मतदान त्याच त्याच पक्षाला आणि त्या त्या पक्षाच्या घराणेशाहीच्या उमेदवारांना कंटाळले आहे, हा मुद्दा पत्रकाराने चर्चेत घेणे फार गरजेचे आहे,
माने सर Best ❤❤❤❤
Bhrashtrachri Ayaram - Gayaram Rajkarnyanmule Janatecha Viswas Sampalay.
Uddhav thakre lat ahe
दुसर्या फेरीनंतर जाधव व आवटे सरांनी मतदानानंतरचे तिसऱ्या व चौथ्या फेरींचे विश्लेषण का बंद केले ? आम्ही काय अर्थ काढायचे ?
करंदीकर सर फक्त सच्चे पत्रकार आहेत
आशिष sir तुम्ही करंदीकर यांचा तुम्ही पत्रकार म्हूणन उल्लेख करत आहा तुम्ही स्वतः विचार कराच गरज आहे
दोन पक्ष फोडले गेलेत किंवा किंवा त्यांना पक्ष फोडावा लागला का? हे महाराष्ट्रातील जनतेला अजिबात अजून पर्यंत पटत नाही, जनतेच्या प्रश्नासाठी थोडीच हे पक्ष आपापसात लढत थोडी आहेत, महाराष्ट्रातला मराठी माणूस खूप हुशार आहे,
करंदीकर= भाजप
अगोदर मोदी आपल्या पिचवर खेळवत होते, परंतु यावेळी विरोधकांनी आपल्या पिचवर मोदींना खेळवले.
सिमंत माने आपलाल मानल आपण चागल विशवलेशन चागल केले 🙏🙏🙏🙏🙏
पत्रकार निरपेक्ष असावा, करंदीकर तसे वाटत नाही. श्रीमंत माने यांनी अतिशय संयुक्तपणे आपले मत मांडले आहे.सुधीर लंके यांनी आपले स्पष्ट मत मांडले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळवतील.
पत्रकारिता तटस्थ असावी 🙏🏻🙏🏻🙏🏻... नाहीतर तुमचा चैनल अं सबस्करीब करू....
Shreemant mane 1 no.
देशात अशी माणसे आजून कशी आहेत ज्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणी योगदान दिले हे माहीत नाही. भाजप चे ना स्वातंत्र्य चळवळीत योगदान ना विकासात
करंदीकर भाजप चे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहे
करदीकर हा खरच पत्रकार आहे कि भाजप चा नेता
अहो करंदिकर, इलेक्ट.बॉण्ड देणाऱ्या कंपनी बोगस दाखवल्या त्याबद्दल बोला.
करंदीकर what's apps che पत्रकार वाटत आहेत
५० % मर्यादा बाबासाहेबांनी नाही ठेवली
Agreed with thoughts of Mr Mane
Udhav Thackrey maharashtra is Vin for india
Karande sahe ekdum same to same BJP pravakte vatat ahet 😅
Aashish sir जेव्हा पासुन् lokamt office madhey pm Modi sobat भेट दिली तेव्हा पासुन् bJP chi जास्त बाजू घेत आहे
Correct
बरोबर, ग्राउंड वरचे रिअल प्रश्न विचारलेत नाही मोदी ना. तुम्हाला आम्ही पक्षपात समजतो सर.तुम्ही चौथा स्तंभ आहात लोकशाही चा.
उद्धव ठाकरे ना बरेच प्रश्न विचारायला पाहिजे... पण भामटे आहेत् ते फक्त सामना ना interview देतात ते....💯
बिजेपीचे बुथ पण लागत नाही खेड्यात सर्व महाविकास आघाडी ला एक मताने मतदान करत आहे हि वस्तुस्थिती आहे
पन काही हि असो, कुठलाच पक्ष, ठाम मताने सागंत नाही,की आम्ही महागाई कमी करु, रोजगार देऊ असे अनेक प्रश्न म्हणुन च मतदान कमी झाले
करंदीकर काय पण विश्लेषण करतात.. त्याने माज्यासोबत जाहीर चर्चा करावी. ह्याच मुद्यावर.. ते खूप बालिश बोलतात.. माने सर यांच्या कडून शिकावं त्यांनी थोडं..
Only thakrey
India
माने साहेब कीव येते तुमच्या या विधानाची
करंदीकर साहेब 2014 साली मोदीजी वारणाशी आणि अहमदाबाद असे दोन ठिकाणी निवडणूक लढले होते तुम्ही विसरलात वाटत आणि तुम्ही पत्रकार म्हणून नाही आलात भाजपचे प्रवक्ते आहात
करंदीकर हा पत्रकार जाधव साहेब यांना बीजेपीचे प्रवक्ते पद द्या.. बीजेपीला शिव्या घालते महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणूस, महाराष्ट्रातील शेतकरी बेरोजगार तरुण... महाराष्ट्र द्रोही प्रतिमा झालेली आहे बीजेपी ची.. त्या करंदीकर यांना सांगा समजून
13:20, त्वेषाने मतदान करून घेणे ही निवडणूक यंत्रणा /बुथ पन्ना मैनेजमेन्ट मजबूत असणाऱ्या भाजपाची खासियत आहे, ती यावेळी कुमकुवत ठरल्याने मतदानाचा टक्का घसरला आणि त्याचाच फटका त्यांना बसत आहे असे म्हणता येईल का?
जनतेत मोदी सरकार विरोधात प्रचंड रोष आहे.
खूप छान विषेलशन वस्तुस्थितीला धरून आहे 👍👍
माने साहेब जनतेच्या मनातील मुद्दा बोललात.
अशिष जाधव सर, मतधन हे शक्तीचे करणे गरजेचे आहे. सुशिक्षित मतदारच मतधन करत नाहीत, त्यामूळे चांगले लोक निवडणूक लढवत नाहीत, चांगले लोक निवडणूकीत जिंकत नाहीत. त्यामूळे मतधन हे शक्तीचे करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
हा पत्रकार ला चार जुनं ला बोलवा
माने सर सॉलिड विश्लेषण
विरोधकाला व महाराष्ट्र
विरोधी पक्षाच्या लोकांना
बीजेपी चे काही नेतेमंडळी आशा करत होते
मतदान कार्ड व आधार कार्ड घेऊन
अशा अनेक ठिकाणी प्रकार
Vote for VBA jay mharshtra mumbai
निधीवरून सत्ताधारी जनतेला जाहीर ब्लॅकमेल करत होते त्याचाही काही दुष्परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झालाय का?
100% करंदीकर हे भाजपचे निस्सीम कार्यकर्ता असल्यासारखेच बोलत आहेत. पत्रकारांनी न्यूट्रल असाव.जे वास्तव आहे त्याचच विश्लेषण करांव. पण त्यांनी काय विश्लेषण करांव हा त्यांचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे.
आशिष सर त्या करंदीकर ना बोलवू नका ओ ते नुट्रल पत्रक्रार नाहीत,बिजेपी oriented आहेत
Proper Mane sir
Lanke sir great
Exat ,mane sir
विकासाचे मुद्यावर राजकारण करायला लावा फायदा होइल बीजेपी ला नाही तर झाला महाराष्ट्रात कार्यक्रम