नाही शारदा ताईंनी मुलीला समजून सांगितले हे बरोबर केलं घरात सूचनेचा राग राग नाही केला हे छान केल मुलीला स्वतः च्या पायावर उभं राहायला सांगितलं हे फार छान केल
नक्कीच सुरभी च्या सासूबाई चे विचार योग्य आहेत. मुलीनेही लग्न झाल्यावर स्वतः च्या अवाजवी अपेक्षा ठेऊ नयेत. व ठेवल्यास त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर त्या पूर्ण करून आनंद मिळवावा तो आनंद अनोखा असतो.
❤मस्त, अप्रतिम कथा ❤
शारदा ताईने निःपक्षपाती ने मुलीला समजावले हे महत्त्वाचे आहे नाहीतर त्यांच्या घरात अशांततेचे वादळ निर्माण झाले असते
नाही शारदा ताईंनी मुलीला समजून सांगितले हे बरोबर केलं घरात सूचनेचा राग राग नाही केला हे छान केल मुलीला स्वतः च्या पायावर उभं राहायला सांगितलं हे फार छान केल
नक्कीच सुरभी च्या सासूबाई चे विचार योग्य आहेत. मुलीनेही लग्न
झाल्यावर स्वतः च्या अवाजवी अपेक्षा ठेऊ नयेत. व ठेवल्यास त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर त्या पूर्ण करून आनंद मिळवावा तो आनंद अनोखा असतो.
स्वतःच्या हिमतीवर ती सगळ्या गोष्टी मिळवणं हे मुलींनी आवश्यकच असतं
पण आईने पण दुजाभाव मुलगी आणि मुलाखत करू नये
ही मुलगी कोणत्या प्रकारे निरागस आहे. कथेत आई म्हणते माझी मुलगी निरागस आहे