सर आपली जेवढ आभार मानले तेवढे कमी आहे आपन शेतकऱ्यांना खुप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात मी आपले दररोज पहातो अतिशय महत्त्वाची अपडेट देत आहात धन्यवाद सर
नमस्कार प्रभुदेवा सरजी तुम्ही खूप छान समजवलं कदाचित सर्व शेतकरी तुमचं पूर्ण समजतील शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा गैरसमज आहे के बीजेपी हारल म्हणजे काँग्रेस आपल्याला कर्ज माफी करेल परंतु हा शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांना तुम्ही प्रकल्प बद्दल समजायला खूप छान देशाचा विकास व्हायलाच पाहिजे
दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली पण दोन लाखाच्यावरची कर्ज आहे त्यांना वरची रक्कम भरून O T S नी देऊ असे अजित पवार साहेबांनी सांगितले होते.त्याचे पुढे काय झाले. खूप शेतकरी यापासून वंचित आहे.
प्रभु भाऊ आम्हाला शिवाजी महाराज कज॔माफी अन् जोतिबा फुले कर्ज माफी मिळाली नाही त्यामुळे आमचा पर्याय आत्महत्या शिवाय नाही हे सरकार राजकारण करणे भाऊ यांना काही सांगा
शेतकरी स्व था जोपर्यंत प्रोसेसिंग मध्ये (प्रक्रिया उद्योग ,कच्चा मालाचे रूपांतरण पक्क्या मलामधे) छोटा प्रमनत का असेना, कोणाला अतवाठ असेल तर, आधीच्या कालत देवाण घेवाण पद्धत होती , जेणेकरून गावातील गरजा बऱ्याच प्रमाणात गावातच भागवीत होते. हीच आज काळाची गरज आहे मित्रानो....
नमस्कार सर, आज वरच्या सर्व व्हिडिओ पैकी आजचा लाईव्ह मला फार आवडला कारण - कृषी विभागाची दिरगाई ला सडेतोड उत्तर कर्जमाफी साठी आपली सखोल भूमिका अभ्यासू माहिती लाडकी बहीण वरती स्पष्ट मत कांदा भाव वाढ वरती मत
सर माझं 2022 yild base सोयाबीन चे अनुदान मिळण्याचे राहीले होते.एक महिनाभर पहिले online चेक केले तर रक्कम 13200 पण दिसत होती विमा कंपनीला विचारलतर ते सांगत होते की prosess मध्ये आहे काहीदिवसात मिळेळ पण आता रक्कम 0 दाखवत आहे. सर काही सहकार्य करावे कृपया मार्गदर्शन करावे
कर्ज माफी हवी आहे, सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
कर्ज माफी झाली पाहिजे सर...
सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे
शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी करावी
कर्ज माफी आता रेग्युलर शेतकऱ्यांना झाली पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजे
आमच्या सर चा व्हिडीओ आला की अस वाटत खरोखर पंढरपूर च्या पांडुरंगा चे दर्शन झाल्या सारखे वाटते . धन्यवाद सर ❤❤
अगदी बरोबर 🙏🙏 मला पण असेच वाटते 🎉🎉
Haaaaa
Mala pan
🎉
Barobar
खरोखर कर्ज माफी ची गरज आहे
Ho
Ho@@GrShetiYojna
Ho
कर्ज माफी सरसकट झाली पाहिजे. नाहीतर आम्ही पाच वर्षे पाठीमागे जाऊ तर आम्हाला खूप गरजेचं आहे..
साहेब शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजेत कमीत कमी दोन लाखापर्यंत कोणतेही निकष ना ठेवता तरच शेतकरी टिकेल,
😂आपापल्या लोकप्रतिनिधीना सांगून बघा,अन्यथा निवडणुकीत मोठा निर्णय घ्यावा🙏
जास्त कर्ज घेतलेल्यांनी काय पाप केलय ,सर्वांचीच कर्ज माफी झाली पाहिजे
हे सरकार जाणून बुजून कर्ज माफ करात नाही पण त्यांना विधानसभेला परिणाम भोगावे लागतील
बरोबर बोललात...
कांद्याचे भाव वाढले म्हणून आरडाओरड करणार्यांनी शेणच खावे...
खरंच सर कर्ज मापी झालीच पाहिजे
खरंच भाऊ तुम्ही शेतकऱ्याची कैवारी इथे आज ही अतिशय अचूक माहिती देतात
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना nice 👍
कर्ज माफी झाली पाहिजे कमीत कमी दोन लाख पर्यन्त
सर तुमची माहिती सर्व खरी आस्ते एकदा कर्ज माफी झाली पाहिजे सर
कर्ज माफी झालीच पाहिजे
सर आपली जेवढ आभार मानले तेवढे कमी आहे आपन शेतकऱ्यांना खुप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात मी आपले दररोज पहातो अतिशय महत्त्वाची अपडेट देत आहात धन्यवाद सर
कर्ज माफी झाली पाहिजे
दादा जय शिवराय
खरोखरच या सरकारने सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे दादा
प्रभु सर आपण खुप छान काम करीत आहात, एकंदरीत सर्व मुद्दे शेतकरीवर्ग हिताचे आहेत ❤❤❤
कर्ज माफीची खरंच खूप गरज आहे. कर्ज माफी झाली पाहिजे.
कर्ज माफी झालीस पाहीजे हो दादा तर शेतकरी खुश हो ईल
एक मेव खरी माहिती. देता सर तुम्हीं तुमचे मनापासून धन्यवाद
नमस्कार प्रभुदेवा सरजी तुम्ही खूप छान समजवलं कदाचित सर्व शेतकरी तुमचं पूर्ण समजतील शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा गैरसमज आहे के बीजेपी हारल म्हणजे काँग्रेस आपल्याला कर्ज माफी करेल परंतु हा शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांना तुम्ही प्रकल्प बद्दल समजायला खूप छान देशाचा विकास व्हायलाच पाहिजे
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काल मुंबई जाऊन मागनी केली त्यांना पोलीसानी पकडुन नेले कजे माफिची मागनी केली पिक विमा द्या
आत्ताशी बरे वाटले तुमच्या तोंडातून शब्द तरी आला की नगर जिल्हा la सुद्धा पीकविमा येण्याच्या खूप शक्यता आहेत
धन्यवाद sir
सरकारला कळत नाही आहे हर शेतीमधील भाव वाढ झालेली आहे मजूर खत फवारणी एक वेळेस महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायला हवी
दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली पण दोन लाखाच्यावरची कर्ज आहे त्यांना वरची रक्कम भरून O T S नी देऊ असे अजित पवार साहेबांनी सांगितले होते.त्याचे पुढे काय झाले. खूप शेतकरी यापासून वंचित आहे.
Jay shivray sir, sir aapan chan mahiti deta
खूपच छान समजावून सांगता सर तुम्ही love you sir❤
खुप चांगली माहिती देता
कर्ज माफी झालीच पाहिजे तरच सरकार यैईल
आम्हाला कर्ज माफी नको
स्वामीनाथन आयोग लागू करा
विनाकार योजनेची भिक नको
हे लवकर नाही होणार दादा
तूर्तास कर्जमाफी महत्वाचा
Sir तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी...तुमच्यासारखी माणसे कृषि मंत्री होने खूप गरजेचे आहे...
काही चुकलं.का
@@GrShetiYojna kahi nahi sir
😂@@GrShetiYojna
👍👍🙏🙏
@@GrShetiYojna🤣🤣🤣
सर.तुमि.खरोखर.तनतुतत.माहिति.देता.सर.जय.शिवराय.सर
कर्ज माफी झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे अपेक्षा आहे सत्ताधाऱ्यांकडून....
सर तुम्ही माहिती खूप छान सांगता मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो सर शेतकऱ्यासाठी तुम्ही एक देव आहात सर
सर 2013 पासून चे थकित कर्ज आहे ते अद्याप माफ झाल नाही असे बरेच शेतकरी आहेत याच्यावर विडियो बनवावा विनंती 🙏🙏🙏
देवा आपण नावा प्रमाणेच देव आहात शेतकर्यांसाठी जिथ सरकारच चुकत नेत्यांच नकारात्मक वागणं चुकतं तिथ ठोक पण निषेध दर्शववता 🙏🙏
खुपच छान सर
चालू कर्जदारांना सुद्धा कर्जमाफी व्हायला हवी हे सरकारने लक्षात घ्यावे
सर खूपच महत्त्वाची महिती देता आपण शेतकऱ्यांना. धन्यवाद
7/12कोरा झाला पाहिजे कर्ज माफी झाली पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहेत
लातूर तालुका 2023 24 चा पिक विमा 75% कधी मिळणार
शरद पवारा सारखा दुसरा कृषिमंत्री होणे नाही.. आमची मागणी आणि इच्छा आहे पवारांना परत एकदा देशाचा कृषिमंत्री पद मिळावे.. लबाड सरकार नको
कर्जमाफी झाली पाहिजे सर..
छान माहीती दीली सर धन्यवाद 🎉🎉🎉
सरकारमध्ये कोणी मंत्री ओळखीचे असतील तर हे सर्व लोकांचे कमेंट दाखवा त्यांना
कर्जमाफी हवी सरसकट सातबारा कोरा...
सततच्या पावसाचा अनुदान मागच्या वर्षी
धन्यवाद सर... 🙏🏽
कर्जमाफी जर झाली तर हे सरकार येणार नाही तर तर महाराष्ट्र मध्ये पडणार एवढं नक्की
Your Work..!! Really APPRECIATED sir❤
You are great sir 🙏khup wayvasthit mahiti deta
सर लातूर चा पीकविमा माहिती द्या 🙏🤍
सर हिंगोली जिल्ह्यात पिक विमा मिळालेला नाही खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळेल
Ans sir
बुलढाणा जिल्हाचा विमा कधी मिळणार
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Jay shiv ray
हिंगोली जिल्ह्यात पिक विमा मिळालेला नाही
शेतकऱ्यांचा राशन बंद झाला आहे पैसे पण मिळत नाही तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड काही अपडेट आहे का व्हिडिओ बनवा
जय शिवराय सर
सर आष्टी तालुक्यात समाधान कारक पाऊस पण सोयाबीन पीक धोकादायक धन्यवाद
लातुरच आपडेट सांगा सर
जय शिवराय सर नविन पि म किसान सन्मान निधी योजना रजिस्टर रेशनकधी सुरू होणार आहे.
ठिबक सिंचन अनुदान कधी मिळेल
शेतकरी सुखी तर जग सुखी
लातूर मधील 75टक्के विमा खात्यात जमा होणार आहे सरजी
सर बुलढाणा जिल्हा मेहकर तालुक्यातील वरवंड मंडळाचे रब्बी पिक हरभरा कधी मिळणार
2023चा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पिक विमा राहीलेला 75%मिळायला पाहिजे
परभणी बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या,शेतकरी देशाचे कर्ज माफ करेल
Dhanywaad Sir
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
सर नमो चा हप्ता आलेला नाही 4000 दाखवतो आणि डुप्लिकेट पेमेंट दाखवतो यासाठी काय करावे कृपया सांगा 🙏
आजचा व्हिडिओ बघून खूप हसलो राव मी काय नमुन्यांचे उदाहरण दिलं rav tumhi 😂😂😂
मागेल त्याला सौर पंप या बाबत मार्गदर्शन करावे
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
ठिबक तुषार चे अनुदान कधी येणार आहे
माझे बँक खाते फ्रीज केले आहे साहेब आता करावं साहेब मार्ग मोकळा व्हावा साहेब
Karja mafi jhali pahije sir Karen attachya candishionla sheti kaarychi manl tr khup avgad jal ahe plas avkali paus dushkal havamana mule pikanvar honare dush parinam khup aadchanila samore zav lagat ahe shetkaryanla
❤
प्रभु भाऊ आम्हाला शिवाजी महाराज कज॔माफी अन् जोतिबा फुले कर्ज माफी मिळाली नाही त्यामुळे आमचा पर्याय आत्महत्या शिवाय नाही हे सरकार राजकारण करणे भाऊ यांना काही सांगा
जय शिवराय प्रभुजी. 🌹🌹🙏🙏
ठिबक तुषार चे अनुदान कधी मिळणार आहे 2023 24
Good video thankyou
रबी parbhani जिल्हा pik vima harbhara
सोयाबीन आणि कापूस 5000 रू अनुदान कधी मिळते 😢
फवारणी पंप शेतकऱ्यांना सरसकट देण्यात येईल का सर
ठिबक तुषार चे अनुदान कधी येणार आहे सर 2023 24
सर बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पीकविमा सरसकट आहेकी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना
Jay shivray ❤❤
शेतकरी स्व था जोपर्यंत प्रोसेसिंग मध्ये (प्रक्रिया उद्योग ,कच्चा मालाचे रूपांतरण पक्क्या मलामधे) छोटा प्रमनत का असेना, कोणाला अतवाठ असेल तर, आधीच्या कालत देवाण घेवाण पद्धत होती , जेणेकरून गावातील गरजा बऱ्याच प्रमाणात गावातच भागवीत होते. हीच आज काळाची गरज आहे मित्रानो....
राम राम भाऊ
शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे एन एल एम सारखी योजना आहे पण त्यात काही जाचक अटी घातलेले आहेत
Soyabin aanudan ekyc kara mahnet aahi kess karaych te.. sanga
नमस्कार सर,
आज वरच्या सर्व व्हिडिओ पैकी आजचा लाईव्ह मला फार आवडला
कारण - कृषी विभागाची दिरगाई ला सडेतोड उत्तर
कर्जमाफी साठी आपली सखोल भूमिका अभ्यासू माहिती
लाडकी बहीण वरती स्पष्ट मत
कांदा भाव वाढ वरती मत
सर माझं 2022 yild base सोयाबीन चे अनुदान मिळण्याचे राहीले होते.एक महिनाभर पहिले online चेक केले तर रक्कम 13200 पण दिसत होती विमा कंपनीला विचारलतर ते सांगत होते की prosess मध्ये आहे काहीदिवसात मिळेळ पण आता रक्कम 0 दाखवत आहे. सर काही सहकार्य करावे कृपया मार्गदर्शन करावे
बुलडाणा जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार