** सरकारला (मोफत) ज्ञानाचे डोस व (जाहीर)आवाहन ** ** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..** राजकारणी लोकांच्या घोषणा- १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर.. २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता.. ३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार.. ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ.. ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य.. ६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार.. ७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर.. ८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे.. स्पष्टीकरण- १. बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..? २. जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..? ३. म्हणजे मतदानापूर्वी गोड बोलून लोकांना फसवायचं व सत्तेत आल्यावर संपत्तीची लुटमार करायची हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय? उपाय- १.यासाठी त्यांची सर्व भाषणे स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी २.तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे.. ३. खोटे बोलणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती सर्व पेपर व मीडियामध्ये कोर्टाने प्रसारित करावी.. राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ... ३. अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे.. म्हणजे परत खोटं बोलताना त्यांनी १०० वेळा विचार केला पाहिजे.. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ? ** राजकारण्यांना (मोफत)उपदेश ** १. आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार? २. जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार? ३. जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ? * सरकारला (जाहीर) आव्हान ** 1. सरकारमध्ये जर खरंच हिम्मत असेल तर.. तुम्ही "लोकशाही"च्या नावाखाली फसवणूक करून चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा उघडपणे देशामध्ये "लबाडशाही" किंवा "स्वार्थशाही" लागू का करत नाही ? 2. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही लोकांना मूर्ख बनवणे, दिशाभूल करणे, नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. 3. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? ** (वरील) भगवतगीतेचा शेवटचा सार ** १. फुकटात नाटक व तमाशा दाखवून लोकांची करमणूक करण्यापेक्षा देशाची कामे व प्रगती करून दाखवा.. 2.करमणुकीसाठी आपल्याकडे नाट्यगृह, सिनेमाघर आहेत.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? ** आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..** लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) Mission - Wakeup & Educate India 1st battle(1947) - Independent India Next battle(2023) - Prosperous India.. let the Game Begins... 🚩🚩🚩🚩
अडीच वर्ष सरकार होत तेव्हा भावनिक नाय झाला माणूस, आता सरकार गेलं पक्ष गेला, माणसं गेली, आता निवडणूक जवळ आली, सतरंज्या उचलणाऱ्यांना वेड कस बनवायचं ते चांगल माहितीये साहेबांना, बारामतीच्या करामती 😂😂😂
❤दोस्ती...लाजवाब
एक न जोडी
आयुष्यात असाही एक मित्र हवा. श्रीनिवास पाटलांसारखा!
1no
1 भाषण ❤
असा मित्र होणेच नाही.❤️
Saheb love you
श्रीनिवास पाटील यांना भाषण करण्यात तोड नाही
वा$ह मैत्री अशी असावी
❤️🔥
स्थावर वर महिलांचा अधिकार नोंदणी आदेश क्रांतीकारी निर्णय; पॅलेस्टिनींच्या न्याय मागण्यासाठी पाठींबा पुरोगामी महाराष्ट्राचे एक पाऊल पुढे*
Only sharad pawar🙏🙏
मराठा आरक्षणावर बोला.
मराठा समाजाची वाट लावणारा शकुनी मामा.
Janta Raja Sharad Pawar saheb jindabad ❤❤
** सरकारला (मोफत) ज्ञानाचे डोस व (जाहीर)आवाहन **
** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..**
राजकारणी लोकांच्या घोषणा-
१. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर..
२. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता..
३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार..
४. संविधानाची घेतली जाणारी शपथ..
५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य..
६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार..
७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर..
८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे..
स्पष्टीकरण-
१. बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..?
२. जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..?
३. म्हणजे मतदानापूर्वी गोड बोलून लोकांना फसवायचं व सत्तेत आल्यावर संपत्तीची लुटमार करायची हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय?
उपाय-
१.यासाठी त्यांची सर्व भाषणे स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी
२.तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे..
३. खोटे बोलणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती सर्व पेपर व मीडियामध्ये कोर्टाने प्रसारित करावी..
राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
२. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ...
३. अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे.. म्हणजे परत खोटं बोलताना त्यांनी १०० वेळा विचार केला पाहिजे..
भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ?
** राजकारण्यांना (मोफत)उपदेश **
१. आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार?
२. जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार?
३. जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ?
* सरकारला (जाहीर) आव्हान **
1. सरकारमध्ये जर खरंच हिम्मत असेल तर.. तुम्ही "लोकशाही"च्या नावाखाली फसवणूक करून चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा उघडपणे देशामध्ये "लबाडशाही" किंवा "स्वार्थशाही" लागू का करत नाही ?
2. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही लोकांना मूर्ख बनवणे, दिशाभूल करणे, नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
3. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
** (वरील) भगवतगीतेचा शेवटचा सार **
१. फुकटात नाटक व तमाशा दाखवून लोकांची करमणूक करण्यापेक्षा देशाची कामे व प्रगती करून दाखवा..
2.करमणुकीसाठी आपल्याकडे नाट्यगृह, सिनेमाघर आहेत..
** हीच ती वेळ **
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..?
** आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..**
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
Mission - Wakeup & Educate India
1st battle(1947) - Independent India
Next battle(2023) - Prosperous India..
let the Game Begins... 🚩🚩🚩🚩
कुठ कृष्ण आणी कुठ कोण काय पण
अडीच वर्ष सरकार होत तेव्हा भावनिक नाय झाला माणूस, आता सरकार गेलं पक्ष गेला, माणसं गेली, आता निवडणूक जवळ आली, सतरंज्या उचलणाऱ्यांना वेड कस बनवायचं ते चांगल माहितीये साहेबांना,
बारामतीच्या करामती 😂😂😂
शरद पवारांच्या नादाने हे साहेब पण पार बिघडले आहेत असे वाटते...मराठा समाजाची पार वाट लावली....