Soybean Cotton Anudan : उपमुख्यमंत्री Fadnavis आणि Pawar शेतकऱ्यांना काय आश्वासन देत आहेत? Bhavantar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
- #Agrowon #devendrafadnavis #ajitpawar
या अनुदान योजनेचा उल्लेख उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अकोल्यातील सभेत ११ ऑगस्ट रोजी ‘भावांतर योजना’ असा उल्लेख केला. त्यासोबत इतर भाषणातही वारंवार अनुदानऐवजी भावांतर योजना असाच उल्लेख त्यांच्या भाषणात ऐकायला मिळतो. मुळात भावांतर योजनेची घोषणा हवेत विरलेली आहे. आता अनुदान योजना जाहीर केली आहे. आणि ती कायम स्वरूपी नाही. तर मलमपट्टी आहे.
Deputy Chief Minister Fadnavis mentioned this subsidy scheme as 'Bhavantar Yojana' in a meeting in Akola on August 11. Along with that, in other speeches, we often hear the same mention of Bhavantar Yojana instead of grant. Basically, the announcement of Bhavantar Yojana is in the air. Now the subsidy scheme has been announced. And it is not permanent. So there is a bandage.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
आधी सरसकट कर्ज माफी करा. तरच मतं मागायला या. नाही तर घरी बसा. इतर चिल्लर योजना राबवुन शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये. कारण आता एकच पर्याय शिल्लक आहे. महायुती सरकार ला . सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफी झाली पाहिजे. 😅😅😅😅😅😅
कर्जमाफी झाला शीवाय या सरकारला मंतदान करनार नाही त
सरसकट तीन लाख रू.पर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे
फडनविस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या हातात काहीच नाही . कांदा प्रश्न असो वा सोयाबिन प्रश्न सर्व काही दिल्लीच्या हातात अ आहे हे सर्वच शेतकऱ्यांना कळून चुकले आहे . केंद्र सरकारचे एकमेव धोरन शेतमाल आयात करणे व भाव पाडने
कर्जमाफी झाली पाहिजे नाहितर सकार पडेल .
Karj mafi devun pan sarkar padel Aman pan nichit se ek atyachar grast setakari🙏🙏
💯 right
फसणवीस ला काहिही करू दे, शेतकरी ह्यांना गुंडाळणार.
नक्कीच कर्ज माफी दिली तर फडणवीस तरणार विधानसभेत कारण मागील वर्षी सहकारी बँक चे कर्ज bjp ने माफ केलेच नाही
कर्ज माफी दिली तरच विधानसभेला आपलं मत
कर्जमाफी करा
सोयाबीन भाव 5500 नाहीं झाला तर शेतकरी चांगल दाखवणार घरी बसणार म्हणजे बसवणार अनुदान नाहीं दिल तरी चालतंय पण भाव पाहिजे
सोयाबिनचा सरासरी भाव 3200 ते 3500 या दरम्यान रहातील असे वाटते
हे पळून जातांना खोके घेतात आणि शेताऱ्यांना भीक देतात हरामखोर यांना नक्की धडा शिकवू
फक्त घोषणांचा पाऊस आहे शेतकऱ्यांच्या हातात तुरी दिल्या
Fadanvis, shree, surya, ka, paisa, kab milega, yah, ghotala, tumhare, raj, ka, hi, hai,
Tumhich, C, M, hote, samir,joshi, chi, sampati, nilam, karun, paise, denyache, tumhi, vachan, dile, hote,
Garib, lokache, paise, aahet, kahi, lokani, sheti, vikun, paise, takle,
Aata, tumhi, grih, mantri, aahat, tari, laksh, dhya,
तीन लाख रुपये कर्ज माफी झाली पाहिजे
खरोखरच फडणवीसासारख्या युतीच्या नेत्याने राजीनामा दिला पाहिजे.
धन्यवाद साहेब तुम्ही एकदम खर बोललात या राजकारण्याच्या एक कवडीचा विश्वास नाही तरी शेतकर्यांनी या थाफाना भुलुनये धन्यवाद
कर्जमाफी जाहीर केली तरी सुद्धा या सरकारला मतदान करू नका
रोकठोक विश्लेषण ...
सानप साहेब आपले मन:पूर्वक आभार
आपण शासनाच्या योजना अन् त्या मागील धोरण यांचं अतिशय मार्मिक विवेचन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलं.
शासन कोणाचे ही येवुदे परंतु जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र जगाला पाहिजे.
विना अट सरसगट कर्ज माफी झाली तर युतीचा विचार करू नाहीतर यांना घरी बसवल्या शिवाय पर्याय नाही हे बाकीचे कुटाने करण्यापेक्षा शेतकऱ्याची कर्ज माफी केली असती तर सर्व शेतकरी समाधानी झाला असता
माझ्याकडे कर्ज नाही आहे पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे एकदम आवश्यक आहे कारण की शेतकऱ्यांनी दुसरे कोणतेही उत्पादनाचे साधन नाहीये🎉🎉
सर ठिबक सिंचनाचे अनुदान ३ वर्ष थकीत आहेत व्हिडिओ करा सर
महायुतीचं मरण अटळ आहे, आजचं मरण उद्यावर ढकलत आहे..
😂😂😂😂मग ग.व्ही.एम.च्या नावनं "रंडीरोना" तर नाही रडशील ना?😂😂😂
Yes
कर्ज माफी नाहीतर सरकार येणार नाही
कायम मागणीवर ठाम 💪🏻💪🏻.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ✌🏻
कर्ज माफी व सोयाबिन कापसाला भाव तरच संधी
नुकसान केलंय पन्नास हजाराच आणी अनुदान दिलेय हजार रुपये...😅
अस सरकारच काम आहे...
अनुदान देण्यापेक्षा हमीभाव वाढवा..
आता या हजारावर यांना मत पण पाहिजेत...😂😂😅
लोकना नुस्त फ़ुकट पैसे देऊं न आलसी बनावा.
आणि देशाला विकून खा कर्ज करा.
बेरोजगारी वर नका कही उपाय अन्नू
योजना अन्ना आणि
शेतकार च्या मलाल भाव deu नका.
योजना च्या नावावर इलेक्शन माधे पैसे wata. मस्त विकास होईल देशचा.
कर्ज माफ झाले पाहिजे
स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या मुलांना मोफत शिक्षण द्या सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करा सर्व आरोग्य योजना मोफत करा 😂 ❤ 😂
सोयाबीनच पार वाटोळ केल,,
कारण हे सरकार फक्त घोषणा करते अंमलबजावणी करत नाही
कोकणातील आंबा शेतकरी यावर्षी सरकार विरोधात मतदान करणार आहेत. कारण आंब्याला भावच मिळाला नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे
सरसकट ३लाख रुपये कर्ज माफी करा
देशातील सगळी शेती सरकारने करावी आणि शेतकऱ्यांना मासिक पगार कमीतकमी ५०००० रू द्या मग कर्ज माफी मोफत विज नुकसान भरपाई हे सगळं बंद होणार असून मग सरकारने शेतमाल फुकट वाटावे आमची काही हरकत नाही
मी देतो ना तुला माझी, तीन एकर शेती, ती ही ओलीताची!☺️😊😊त्यातही एक एकर संत्री आहेत फक्त ३०००० रु.दरमहा दे!☺️☺️☺️काहीतरी तारतम्य बाळगून बोल बाबा!☺️😊😊मी ही सरकारच्या बाजूने नाही पण ५०००० दरमहा हे अतीचं झाले!😢😢😢भावा,फक्त ३०००० रु.प्रती महीना ही सरकारचं नाहीतर कोणालाही भाड्याने द्यायला तयार आहे.
आपले मत एकदम योग्य आहे
एक नंबर विश्लेषण साहेब
सुंदर विश्लेषण सानप सर👌
कर्जमाफी करा
सरकारचा जाहीर निषेध
सोयाबीन भावाच काय ते विचारा अजित पवारांना
Good
साहेब जो पर्यंत शेतकरी कर्ज माफी कमीत कमी दोन लाखापर्यंत होत नाही, आणि कोणतेही निकष ना ठेवता, तो पर्यंत शेतकरी या सरकारला मतदान करणार नाही. जर या सरकारने कर्ज माफी केली तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार बहुमतांनी निवडून येईल , यात शंका नाही.
अगदी बरोबर
हा व्हिडिओ प्रेतेक शेतकऱ्याने अवश्य पहावा....❤
Very nice
सोयाबीन चे भाव 5000वरून सरळ 3500वर आले आता शेतकरी काय करेल तुम्ही विचार करू शकणार नाही
योजनांची भिक नको योग्य भाव द्या
नाहीतर ...
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Aapan Shetmal Bhav Aani
Shetkareyanchya Samasya
Baddal Changli Mahiti Dili.
Aabhari Aahot. Jai Maharashtra 👍
100/ barobar
Devendra ❌ dalindra ✅ 💀
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा... ... 🙏
You.want.govermant.agaian.you.must.credit.one.lath.p
.m.kisan.farmar
आमचं दुसकाळ असताना तुम्ही 5000 देताना 40तालुखे आतिदुसका आमी काय कराईच
कृपया सूक्ष्म सिंचन अनुदान बद्दल बोला
नियमित कर्जफेड केलेल्या शेतकरीवर्ग ठार मारला लय नियमित कर्जफेड करतोय
याला थकबाकीदार का नाही होता आले
आत मते देऊन पश्चाताप
नको सावधान पुढे पन्नास हजार देणार नाही फक्त
चोरांचा बाजार
गुजरात गुहाहटी आणी गोवा
होऊ दे खर्च
जनता आहेच सोसत
खरोखरच पवारांचे च्यानल
आता कोणी शेतकरी यांना भुलणार नाही कारण ते फक्त शेतकराला खेळवतात आज देतो उघा देतो नमोचा हफ्ता आजुन का दिला नाही लाडक्या बहीणीचा पैसा उशीरा दिला असता तर काय होत होतं आरे शेतकरी आधी का लाडकी बहीण योजना आधी मग शेतकऱ्यांवर अन्याय करतात मग शेतकरी कसा भुलणार त्यांना मी एक शेतकरी आहे
शेतकरी.विरोधी.आहेत.सर्व.पक्ष.आता.नवा.पर्याय.शोधा
सर आमचे कांदा अनुदान मिळालं नाही
जागतिक बाजारपेठेत कापसाचे काय भाव होते ते माहित करून घ्या
Kharch ahe
Agrowon हा मविआ चा चॅनेल आहे.
शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देन्या पेक्षा शेतमालाला योग्य भाव द्या शेतीसाठी लागनाऱ्या खत,बीज,कीटक नाशक,ई.चे भाव नीयंत्रनात ठेवा त्यावर जीएसटी लावू नये.
शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय करतेय कर्ज माफी नाही मालाला भाव नाही काय कामी
थांब थोड तुमची गुलाबी जॅकेट च काढतो
Karj mapi zali pahije
शेतकऱ्याला चॉकलेट देणे बंद करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा नाहीतर सुपडा साप
सरसकट कर्ज माफी कांदा कापूस सोयाबीन दुध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा तरच बीजीपी व बीजीपीच्या मीत्र पक्षाचे आमदार निवडून येणार नाही तर पडणार यात शंकाच नाही
मी सन 2023 24 या वर्षी एक पेऱ्याची नोंद केली होती परंतु काही तांत्रिक कारणास्तव ती नोंद होऊ शकली नाही.(उताऱ्यावर 2023 24 मध्ये कोणतीच नोंद दिसत नाही याचा अर्थ आम्ही मागील वर्षी कोणतेच पीक लावले नाही असा होतो का... तसेच आम्हाला मागील वर्षीचा कापूस पीकविमा सुधा मिळाला आहे त्याच्या पावत्या सुधा आमच्याकडे उपलब्ध आहे) आता कापूस आणि सोयाबीन अनुदाना मिळत आहे तरी माझे आपणास विनंती आहे की आपण आमच्या उताऱ्यावर कोणतेही पिकाची नोंद नसल्यामुळे आपण मागील पाच ते दहा वर्षाच्या पिक पेरा नोंदी बघव्यात आणि आम्हाला अनुदान द्यावे ही नम्र विनंती.
किरकोल कारनावरुन महायुती हारनार आहे ते कारन मनजे सरसगट करज माफी
तुमी राजकारन बातम्या सांगता कि शेतीचे महोती तुमी फॅग्रेस च चॅनल आहे आमला महीत आहे
चॅनल तर शेतकऱ्यांचाच आहे पण आपण मला फंटूश राजकारणी दिसतात.
@@sandippatil8753 मला इतिहास महीत आहे याचा मालक कोन आहे
Adybhokchya
पोखरा टू कधी चालू होतील
कितीही बनवाबनवी केली ह्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांनी, तरी आता शेतकऱ्यांचे रुमने आता येत्या विधानसभा निवडणुकीत ह्या राज्यकर्त्यांच्या डोस्क्यात नक्कीच पडणार.
कर्ज माफी झालीच पाहिजे
सरकार ने कितीही योजना दिल्या तरी सरकारला मतदान जनता करणार नाही सरकार ला कर्ज माफ करा वलागणार
भावांतर योजना बंद करून, सरसकट कर्ज माफी करावी,
एक असा व्हिडिओ करा की सरकार जे शेतकर्या ना पाहिजे ते देत नाही आणि जे नको ते का देत म्हणजे सध्या सर्व लोक कर्ज माफी मागतात आणि सरकार त्याला बगल देत दुसऱ्या योजना राबवत काय कारण असु शकत
माझा स्वतःचा 100 गोनी कांदा.मी शेतात. ठेवला.कारण भाव .3 kg market. Note ani. मजुराला कांदा काढायला जास्त लागत.होते. सोडून दिला. रोटा मारून.आत्ता कापूस लावला
सोयाबीन बाजारात यायच्या तोंडावर,केंद्र सोयाबीन आणि तेल आयात करतंय.
मग आता कमीत कमी,हमीभावानं पण सोयाबीन खरेदी होत नाही.
त्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत, ते सांगावे.
आणि मग मत मागायला शेतकऱ्यांच्या दारात यावं
कापुस फुकट घय
हे सरकार शेतकरी हिताच नाही आहे दिशाभूल करत आहे
पीक विम्याची रक्कम 2023सरसगट देणार का
नमो चा हप्ता
संपूर्ण सातबारा कोरा करा विनाअट सरसकट हा शब्द वापरू नका
आधी नमो शेतकरी चे पैसे द्या. योजना बंद पडली काय?
सोयाबीनला भावासाठी मागणी करा
सरसकट कर्जमाफी द्यावीच लागेल . तेव्हाच हे सरकार येईल . नाहीतर सत्ता बदल होणारच ' हे लक्षात ठेवाव सरकारने .
शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर...................
सरकारच्या माफी बद्दल व्हिडिओ द्या
आपले साहेब 10 वर्ष कृषि मंत्री होते पण शेतकऱ्यांना वेळेवर वीज नाही भेटली राव आता अजितदादा असेल शिंदे असेल फडणवीस असतील त्यानी वीज बील माफ करून पुढील 5 वर्ष वीज मोफत दिली हा निर्णय क्रांती करी आहे
Mpsc परिक्षा पुढे करा व कृषी चा जागा वाढवा तर उपमुख्यमंत्री नाहीतर त्यांच्या काहीही बोलणं फक्त शिव्या असतील शेतकऱ्यांसाठी आम्हाला भीक नको आमचा हक्क आहे परिक्षा पुढे करा
सरकार पक्षातील सत्ताधारी तात्पुरती संधीसाधू घोषणा करून शेतकऱ्यांना फसवत आहे
Fadvnis saheb fakt shetkryanchi jmini vachava jahir pane sanga dya agar na dya
बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत,
Karj mafi kara
सरकारला कितीही कुध्या मारू द्या आता ...कर्ज माफी केली नाही तर यांची लोकसभे पेक्सा जास्तं नामुष्की होइल ...हे मात्र खर
मी आजपरेंत भाजप सोडुन मतदान केले नाही करज माफी नाही तर मत नाही आघाडी तरी काय झाट माफ करनार आहे का
बाकी काई नको फक्त आणि फक्त कर्ज माफी केली पाहिजे सरकार ने यवतमाळ😢😢
हे सर्व गुलाबी रंगाचा गुलाब पाहून शेतमालाचे भाव पाडले आणि त्याच्यांच भावातील तफावती चे पैसे देऊन शेतकर्यांचे पैसे कापुस ज्वारी सोयाबीनचे भाव पाडून त्यांनाच देताय अन वरून जनु हे पैसे स्वताच्या खिशातून देत आहो असा आवाज आनत आहेत पण जनता दुधखुळी नाही यांची येणाऱ्या निवडणूकीत नक्की गुलाबी केल्याशिवाय राहणार नाहीत 😂
कपटी केंद्र सरकारने मुद्दाम गुलाम निवडणूक आयोगाला सांगून निवडणूक लंबावली आहे
कर्जमाफी केली तरी महायुतीला मतदान नाही 😢
किती ही अनुदान द्या तुम्ही निवडून येत नाही
E पीक पाहणी ची पाच्रर मारली , आमचं सोयाबीन असून आम्हाला पाहणीची नोद नाही तर आम्हाला आमचा न्याय लाभ कसा मिळेल ते पहा....
Je shetkryanche tyayale aamche vot.
सरसगट कर्जमाफी करा
कर्ज माफ करा 😊