Lok Sabha Election Results : Prakash Ambedkar च्या वंचित बहुजन आघाडीचा सगळ्या जागांवर पराभव का झाला?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- #bbcmarathi
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. ‘वंचित बहुजन आघाडी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल का?’ अशी भीती काँग्रेसह विरोधी पक्षांना होती. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास ही भीती फोल ठरली आहे.
लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर स्थिरावले
वंचितचा सर्व जागांवर पराभव होण्यामागची कारणं काय?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
खूप छान केलं जनतेनी..जनतेचा आभार
प्रकाशजी,
आपण खूपच अहंकार बाळगून स्वतःचे व तसेच भाजपा विरुद्ध असणाऱ्या शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी पवार व काँग्रेसचे 6/7 खासदार पाडण्यास मदत केली. वास्तविक तुम्हाला3/4 जागा दिल्या जाणार होत्या पण आपल्या हतवादी धोरणामुळे आपले व विरोधी पक्षाचे नुकसान झाले आहे. तुम्ही जर असेच वागला तर भविष्यात तुमचेच लोक तुम्हाला विसरतील.
Mahavikas aaghadi mule vanchit che umedwar padle he nakki.
💯💯💯
@@uttamraut721lwdya gap
विसरले भाऊ
Khuf chan saheb
आम्ही बौद्ध समाजाचे पण वंचित ला मतदान केलं नाही कारण आंबेडकर साहेब युती करत नाही आणि युती शिवाय एक पण जागा निवडून येणार नाही.
बोध झाले बाबासाहेबामुळे पण बोध दलित हे बाबासाहेबाना चुनाव मधे पाडनारे दलीत बोध होते
काही लोकं तर असे ही म्हणताय
अती शहाणा त्याचा बैल रिकामा 😂
Aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
बरोबर
हा पक्या स्वताच भाजपचा बैल आहे,
तुजा बाप छक्का आहे वाटत तुज बोलन कुत्र्यासारखं भुंकन सारखं पण नाही..... छक्क्या...
@@007deshmukh9 tuzya aaicha Dana...😂😂😂
आंबेडकर साहेब. आपला आहंकार नडला. किमान आपल्या तरी गावातून निवडणूक जिंकायलाच पाहिजेल होत.
सत्तेच्या बाहेर रहायचं नी स्वाभिमानाच तुनतुन कीती काळ वाजवायचा याला ही काही वेळेच महत्व आहे की नाही.
Aaple lok nalaik ahe jya maratyana reservation milvun denyat Ambedkar sahebani help keli tyach yedgandya ne jaat bghun voting kel saale hijde aahe je paise chart tyanha aaple voting detat hijde 1000 -500 sathi swatala vikta
@@devandbhujade7714
तुला तुझ नाव लिहिता येत नाही, आणि बाळासाहेबां वर टिका? शाळा शिकला असता तर?
अगदी बरोबर खिशात नाय आणा नी बाजीराव म्हणा
बाबासाहेब आंबेडकर यांना अहं कार कधीच नव्हता, आणि त्याच्या रक्ताला तर बिलकुक नाही, या वर्षी जनता विरुद्ध मोदी अशी होती महाराष्ट्रात सिंगल डिझिट म्हध्ये आली त्याचे काय, काँग्रेस गेल्या10 वर्षात 50च्या वरती गेली नव्हती, त्याचे काय
आदरणीय बाळा साहेब...अमि तुम्हाला मानतो...ते फक्त बाबासाहेब आंबेडकर मुले...पण पॉलिटिकल माइंड तुमच्या कडे नाही...तुम्हाला साथ देवून अमि गेले 10 वर्ष भाजप सत्तेत आली...या 10 वर्षा मध्ये समजाला समजून..राजकारणात कुणीतरी तडजोड करायची असते. युतीकरायची.होती..मागील विधानसभा..आता लोकसभा..युती डावलून टाकली. परिणाम..तुम्हाला अन समजाला ही भवतो हा अहंकार.. सोडा आता तरी...नवी दिशा घ्यावी... जय भीम
अगदी बरोबर... मला देखील हेच वाटत होत शेवट्पर्यंत सोबत जायला हवं होत
भाजपला मदत करण्याचा डाव आंबेडकरी जनतेने हाणून पाडला, सर्वांचे अभिनंदन ❤
MADAT kelich na , 7 jaga gelya vanchit mule ,nahitar tar congress la milalya astya
परफेक्ट बोलले
जेंटलमॅन नाही; नाव का लपवितो? बाबासाहेबांच रक्त आहे, विकल्या जाणारा माणूस नाही.
Nashibbb lokanaaa kalun chuklaay...
बाबा साहेबांचे संविधान वाचवायला जवळपास बऱ्याच लोकांनी मदत केली
पण खुद्द त्यांचे च वंशज असणारे प्रकाश आंबेडकर यांचा संविधान वाचवायला कवडी मोल पण संबंध नाही
त्याउलट संविधान मोडायला त्यांचा हाथ गेला
बहिष्कार असो प्रकाश आंबेडकरांचा
हाथ पसरावे पण सुरुवात छोट्या पासूनच असावी
2 खासदार सहज आले असते
पण फितूर होणे पसंद केले त्यामुळे पदरी पराजय च आला
बाळासाहेबांनी आघाडीमध्ये यायला पाहिजे होतं पण त्यांची भूमिका कायम भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशीच असते
होय नक्कीच
प्रकाश आंबेडकर साहेबांना महाविकास आघाडी बरोबर युती करायला पाहिजे होतं
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर साहेब च मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली 😆😆
😂
😢😢
🤣🤣🤣🤣
कमेंट एक नंबर
वा पवन दादा लय भारी एक नंबर लय हसलो राव तुमच्या कमेंटला 😄😄😄😄😄
मी बौद्ध आहे मी 2019 ला वंचित ला मतदार केले होते पण आम्हाला समजलं म्हणून आम्ही महाविकास आघाडी ला मतदान केले ❤❤❤❤
Amhi vanchitlach dile ithun pudhe hi vanchitlach mat denar
@@ujwalakamble8825😂😂😂😂
@@ujwalakamble8825Shevatparyant Vanchit la ch Voting Karnar.
Vanchit Bahujan Aghadi.
मी पणं बौद्ध धर्माचा आहे, पणं बाळासाहेब यांचे काही विचार, व भुमिका मला पटत नव्हते, म्हणून मी व माझ्या कुटुंबाने वर्षाताई गायकवाड यांना मतदान केले, मतदान वाया गेले नाही, या गोष्टीचा आनंद झाला,.... एक सातारकर 😊
जनता कधीही माफ करणार नाही.सगळी अक्कल मला एकट्यालाच,या भ्रमातून बाहेर पडा
मुस्लिम समाजाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फ़ार मदत केली या लोकसभा निवडणुकीत
Ladhake liya Pakistan haske lenge hindustan hya vicharavar Muslim voting karatat Muslim samaj seve sathi kadhihi vote karat nahit
@@anilgaikwad2202 Ho tula mahiti re saglch.. tuch leader ahes watt muslimancha.. abe ata tr soda he sagl.. Nete tumchi gand marun challe tri tumhala jat pat karaych ahe.. Kiti re hindu muslim hindu muslim. Ata tr bas kara.. laaj balga thodi manat.. Chatrapati Shivaji Maharaj chya rajyat rahun tula he bolayla shobht tri ka lqvdya
खबरदार .आमचे पंतप्रधान सेक्युलर विचारांचे आहेत . 140 करोड मेरा परिवार है . मग त्यात त्यांचे प्रिय मु सल मून आलेच ना ?@@anilgaikwad2202
😂😂😂😂😂😂
भाजपला विरोध करायचा होता त्यांना म्हणून नाही तर ते काँग्रेस शिवाय कोणालाही मतदान करत नाहीत
स्वतः bjb स्वबळावर निवडणूक लढवत नाही, पण आमचे साहेब म्हणतात आम्ही स्वबळावर निवडून येऊ. कारण काय विचार करावा सर्व आंबेडकरवादी लोकांनी. जय भीम जय संविधान.
Right
Kahi nhi tumchya votes cha business krt aahet fkt 😂 , #paisa
प्रकाश आंबेडकर हे अत्यंत अहंकारी एककल्ली विक्षिप्त व हेकेखोर व्यक्तिमत्त्व आहे. काँग्रेस व BJP बलाढ्य पक्ष असूनही युती व आघाडीचं राजकारण करतात. पण हे महाशय नेहमी आपल्याच गुर्मीत असतात. म्हनून चांगलेच तोंडावर आपटलेत. यातूनही यांचा अहंकार काय कमी होणार नाही. नावाप्रमाणे कायम वंचित राहणार
बरोबर एकेकाळी कांग्रेस ही अशीच अहंकारी होती पण जस राहुल गांधी राजकारणात आले आणी जी भारत जोडो यात्रा काढली तीथे कांग्रेस तडजोड करणार हे ही स्पष्ट झाल त्यामुळे पुर्वीच्या कांग्रेस मध्ये आताच्या यात खुप फरक झाला
असा विचार करणारे होते, आमच्या घरी ही होते, म्हणून वंचित मागे पडली, आपण आपल्या मानसाला मान खाली घालायला लावली, प्रकाश आंबेडकर इलेक्शन साठी कुठून पैसे घेत जरी असले तर काय चुकीचे आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड बिजनेसमन सगळ्या पार्टी ना देतात, bsp मायावतीला कोणी एक पैसा देत नाही, मिडिया कधी त्यांचे गोडवे गात नाही,
कारण दलित आहेत म्हणून , प्रकाश आंबेडकरांना सुद्धा एक पैसा कोणी देत नाही,
मग इलेक्शन चा प्रचार प्रसार करणार कसा, ते आपले लोक थोडे फार मदत करतात.
डॉक्टर बाबासाहेब किंवा प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांनी सत्तेत बसून जनतेला लुटून जागा,जमीनी कारखाने जिथून पैसा येईल असं काही ठेवलेलं नाही, त्या मुळे आपण प्रकाश आंबेडकरांच्या जागेवर उभ राहून सुद्धा विचार करायला पाहिजे ना.@@aadeshgaikwad8466
सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप धन्यवाद उद्धव साहेब ठाकरे ला मदत केल्याबद्दल
हा आपल्याच पोटाचा माणूस आहे, त्याला बहुजनांशी काही देणेघेणे नाही.
समाज वंचित राहिला साहेबाची पण भरपूर प्रगती झाली
होय खरंय, सोलापूर मधून माघार घेण्यासाठी किती कोटी घेतले त्यांनाच माहिती
तू चिंतित होऊ नको गुलामा
He is B team of BJP
कशी काय?
शंत प्रतिशत खरं आहे. 👍👍👍
कांग्रेस पक्षा चे खूप खूप आभार की त्यांनी 4 बौद्ध समाजाच्या लोकांना खासदार केले
Kon kon
Bhau 2 khasadar ahet boudhh varsha gaikwad, Ani balvant wankhede
@@AM-re4lm up madhe pn ahet
Samajache anyay jalyavar bolt nahi karn te samajache nahi Congress che khsdar astat example khairlangi unnav mojtach yenar nahit etke anyay aavaj uthvla bra shbd hi nahi kadla
Congress bjpt shivsena bjpt rastravadi Congress bjpt he kay Congress aur bjp ak hi nane ki do baju hai bhahujan bhi dono brahman dono manuvadi hai dono lutte bhujanoko vote lege pr bhujan ko satta me jane se rokhane ke liye hi evm lai hai Congress bjp ne
जास्त हुशारीमुळे लोकांनी त्यांना वंचितच ठेवून न्याय दिला. सुरुवातीपासून १/३ जागा घेऊन प्रतिष्ठा राहिली असती 🙏
Kahi garaj nahi talwe chatun rahnyachi .pathit khanjir tr khupsanare tumhi aata asch bolnar .jyani pn yuti kele te sample ha aataparyantacha itihas aahe .Mulat khalchya jaticha war kadhich jau naye hi mansiktach bnleli aahe tumchi
सबसे बडा रूप्पय्या
😂
Ati shahana tyacha bail rikama 😂
तुझी आवकात नाही साहेब वर टिका करयची तुम्ही लाळ चाटत रहा
बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत युती करणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही सत्तेपासून वंचितच राहणार,
वंचित जी आतातरी विचार करा समाजाच नुक्सान नका करू . महा आघाडी सोबत युती करा अहंकार बाजुला ठेवा
जर आज 4 जागा महाविकास आघाडी सोबत घेऊन लढले असते तर आज 4 खासदार झाले असते
त्यात तुम्ही सुध्दा खासदार असते
बरोबर
कोणत्या 4जागा दिल्या होत्या ते सांगा
4 जाग देणार होते तरी पण त्यांनी घेतल्या नाही .....आजून काय हवं होत....
चार नाही तर सात जागा देउन सुद्धा घेतल्या नाही याचा अर्थ काय ?? विचार करुन कॉमेंट्स करा.
साहेब आपण भाजप ची ताकत वाढवता हे जनतेला समजले आहे
Aurangyacha natu, ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
True
@@007deshmukh9फडणवीस ची हिंमत नाही झाली त्याबद्दल बोलायची
ठाकरे शरद हे बीजेपीसोबत झोपुन आले दलाल कुठला
Constitution boudha samajala sadhe gram panchayat sadyasya hou det nahi ashe constitution kay kamache tya pekshya manusmriti bari constitution madhe boudha samajachya hitasathi ekahi veshesh kalam nahi reservation dile te hi gavala rakhiv matadar sangh dile te hi gavala boudha samaj uparach rahila tya pekshya manusmriti bari layaki nasanarya etarana sudha hisabat tari thevat hoti
साहेब कुणाचेच ऐकत नाहीत.त्याचाच परिणाम आहे हा. हट खोर पना नेहमी नुकसान करून जातो.पण सांगणार कोण.?पण यावेळी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे नक्की.समाज आता हुशार झाला आहे.हे सुध्दा लक्ष्यात असू द्या.
प्रकाश आंबेडकर यांना जणतेनी ओळख ल आहे हे दलबदलू आहे म्हणून महाविकास आघाडी बरोबर यायला पाहिजे होते दोन ते तीन खासदार निवडून आले असतें
दलबदलू नाही मुर्खा.... दलबदलू असता तर मंत्री असता.....
यांच्या बद्दल न बोललेलंच बर... हे अति महान व्यक्तिमत्व आहे
😂
प्रकाश आंबेडकर खर तर हुशार माणूस आहे...लय पैसे मिळाले की बास झाले तसही खासदार होऊन हेच चालू आहे आजकाल ❤
दलित समाजाने जर वंचित ला मतदान केला असता तर भाजपला मोठ्या प्रमाणात मदत झाली असती
प्रकाशआंबेडकर कोणाचा विचार घेतानाही समाजाला हुकूम सोडतात माझ्यामते त्यांना गर्वे झाला कि मी बाबासाहेबांचा नातू आहे मी हुकूम सोडला म्हणहे सर्वांनी मला मतदान केळपाहीजे ते स्वतः कडून झालेल्या 6:46 चुका दुरुस्त करत नाहीत त्यांच्यामुलगा पोतराजा सारखा लांबकेस वाढवून फिरतो हे निवडणूक हरण्याचं मुख्य कारण आहे बाबासाहेब यांच्या घराण्याला असलं विचित्र वागण शोभनाही समाजात हे कोणाला आवडतनाही म्हणून समजत्यांना मतदान करत नही म्हणून आपली वागणूक सुधारून सर्वांसी मिळून राहिल्यास सर्वे समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील हे मिसाळमामा च वचान आहे 😮
@@babanraomisalअगदी बरोबर
@@babanraomisalत्यांच्या मुलाचे केस दाढ़ी ओंगलवानी वाट्टे, शोभत नाही निरग्रो गायक वाटतात नेता नाही
कांग्रेस भाजपा दोन्ही जाती वादी आहेत
ते कधीही दलीतांना फक्त फसवण्याचा काम करतात
खूप लोकांनी आघाडी la च मतदान केले.. आणि अगदी योग्य केले...बाबासाहेब आंबेडकर कसे छान राहायचे आणि सुजात पहा....काय ते राहणीमान केस काप बाबा आधी
लोकशाहीचा आणि संविधानाचा मान राखण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी बिनशर्त पाठिंबा इंडिया आघाडी ला द्यायला हवा होता पण अहंकार नडला, आंबेडकरी जनतेने जे केले ते बरोबर आहे, जनतेला कळल तेच त्यांना वेळीच कळायला हवं
यांना ४-५ जागा कमी वाटत होत्या .. बिनशर्त कधी मान्य होणार यांना
बीजेपी ची बाहेर राहून, तहयात हे सेवा करणार ,मात्र रोज बीजेपी ला शिव्याच देणार
महार समाजाला दुसरा समाज कधीच मदत करीत नाही. एका मांग, मेहतर, चांभार, यांना मदत करतील पण महाराणा नाही. फक्त आंदोलनाच्या वेळी बाबासाहेबांचे फोटो ठेवतात.
अति शाहणा त्याचा बैल रिकामा..!! 👍👍 बाबासाहेबांचा बिनडोक नातू..!!
तुझ्या आई चा दाना
😂😂😂🍌🍌🍌😂😂😂
तूझ्या आ... उडव तो बैल 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂
आदरणीय विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर जगणारे हे लोक आहेत.
बाबासाहेब न समजलेला समुह?
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
भारतामध्ये जो बाबासाहेबांचा समाज आहे जर प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत तर आम्हीकोन आहोत बाबासाहेबांना मानणारे सर्वच त्यांचे लेकरं आहेत प्रकाश आंबेडकर जर मनात नसेल तर समाजाला गर्विष्ठ ममसाची गरक नाही राजरत्न आंबेडकर चंद्रशेखर आजाद वामन मेश्राम सारखेहजारो लोक बाबासाहेबांचे कार्यें सांभाळण्या लायेक आहेत जयभिम नामोबुध्दाय
Nivadnuk aahe have jit chalu aste
आंबेडकरी समाजाला पॉलिटिक्स awayarness 0 आहे काँग्रेस चे सालगडी व गुलामी मानसिकतेचे झालेले आहेत.
आम्ही सहमत तुमच्या मताला
बाबासाहेब ना मानणाऱ्या सर्व लोकांनी राज्यघटना वाचण्यासाठी तसेच मनुवादी विचार असलेल्या च्या विरोध म्हणून
कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्र वादी ला मतदान केले
आणि हो अगदी योग्य केलं कारण
आजकाल चे तथाकथित आंबेडकरी विचारावर चालणारे पक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या भाजप ला मदत करत आहे
जय भीम जय संविधान
साहेबाना भाजप मोठ करायचं होता चांगली संधी साहेबांनी घालवली 2,3 खासदार सहज आले असते
काय पका सेठ
bjp chech kam karatat...
Bhikari nahi?
Sangli tun BJP nivdun aali vatate? Dan denare bhik magat nastat.
@@narwadevilasघे मग शेकून
आती तेथे माती होत असते....5 सीट मिळत होत्या ,नाही घेतल्या.
बहुजन मतदारांनी साफ नाकारले,bjp च्या फायद्याचा डाव सुद्य मतदारांनी हणून पाडला🙏🙏
आपल्या मनातील कळतं, पण आमच्याही मनातले समजेल तेव्हा हे घडून आले असते. सप्रेम जयभीम.
@@padmakarukey8709 जय भीम
मीपणा मी असे समजतो मी तसे समजतो सर्व काही मला समजते असे अंतर्भागात राहिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा गेम वाजला. जास्त घमंड जास्त दिवस चालत नाही.
आता वंचित नाव बदलून " किंचित " ठेवा साहेब 🙏🏻
वंचित च बरोबर आहे
यांना किंचित तरी सपोर्ट आहे का
खुर्ची पासून सतत वंचीत असतात म्हणून त्यानं वंचीत नाव बरोबर आहे
आमच्या पक्ष्याचा अपमान करू नका मि वंचित आहे पण साहेब औरंगयाच्या थलग्यावर नतमस्तक झाला😮😮
माफ करा 🙏🏻 कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या.
पण सर्व कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता असावा असंच प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना असते.
अजून कीती ? वर्षे वाट बघायची आपल्या नेत्याला दिल्लीत पाहण्यासाठी ?
किंचित 😂😂😂
Khisakapu
महाविकास आघाडी पाच ते सहा जागा तुम्हाला देत होती त्यातले तीन तरी हमखास निवडून आल्या असत्या पण तुमचा अहंकार नडला साहेब तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे खरं खरं खरंच ताकत वाढते आहे
एकदम बरोबर
प्रकाश आंबेडकर हे हैद्राबाद च्या ओवेसी बरोबरी कधीच करू शकत नाही 😍
ओवेसी हे पाचवीबार सांसद झाले असून त्याचे 7 आमदार आणि त्यांचे बंधू अकबरुद्दी ओवेसी हे गेल्या 20 वर्षा पासून सतत आमदार आहेत आणि MIM च्या गेल्या 35-40 वर्षा पासुनू आमदार आहेत आणि MIM हे हेंद्राबाद ला आपल्या खिश्यात ठेवतो.
आता आंबेडकर साहेबांनी घरी जोपवे 🙏🙏🙏🙏
जनतेने एकही उमेदवार निवडून दिला नाही त्याबाद्ड़ल सर्वांचे खुप खुप आभार आता कळेल त्याना युती किती महत्वाची आहे.
निवडुन आलेल्या मध्ये तू पण...
आहेस वाटत...😂
Tuja Sarkhe
आता युती वाले किती ताठ होतील. त्यांनी त्यांचा डाव खेळला. आता खेळ संपला.
@@yashwantghaywat8966 कसला ताठरपणा राव...!
भाजपा ला सिट कमि पडल्या
असत्या तर......
हे टोळक म्होरक्या सहित.......
भाजपा कडे पळल असत...😂
वंचित ने मविआ ला पाठिंबा द्यायला पाहिजे होता कारण हे समविचारी पक्ष आहेत
आतारी विधानसभेला मविआला पाठिंबा दिला तर वंचितच फायदा होईल
आता जर भाजपाच सरकार आलही तरी मोदींची मनमानी चालणार नाही आणी केली तर ते दोन वर्षाच्या आत पडणार जर जेडीयु आणी तेलगुदेसम ने पाठींबा दिला नाही तर कांग्रेस गठबंधन सरकार येणार तेव्हा वंचितच काही होईल अशी अपेक्षा आहे
वंचित कधीच बीजेपी विरोधी भूमिका घेणार नाही
सत्तेसाठी युती पाहिजे मग ती कोणाशी बी असो साहेबांना अहंकार आहे
वंचित दलित समाजाला प्रकाश आंबेडकर यांच्या पेक्षा जास्त राजकीय समज आहे.. धन्यवाद बंधूंनो 🙏🙏
माहविकास आघाडीत असते तर प्रकाश आंबेडकर तरी खासदार झाले असते
कोणाचेही बंद घरात घुसण्या आधी, हलका इशारा असावा लागतो. तेव्हा जमतं. सप्रेम जयभीम.
💯💯💯. /.
अरे असले खासदार पदं आमच्या साहेबांच्या पायाशी लोळण घेतात दलाला
@@tanishka---....... आता तरी भक्ती सोडा. संविधान संकटात होत न साहेब जागांसाठी भांडत होते. आठवले, इतर ० जागा घेऊन राहतात. बाळासाहेब स्वतः जरी संसदेत गेले असते तरी तिथे बोलून bjp ला घाम फोडू शकले असते. १९ ला पण तेच, २४ ला पण तेच. लोक मत का देत नाहित ते बघा. मोदी च्या ४०० आल्या असत्या तर संविधान संकटात म्हणून आपण च ओरडलो असतो
पण महाविकास आघाडी नी वंचित एकसाथ असते तर महाराष्ट्रात काय जमलं असतं हे समजुन घ्या.
वंचित मुळे तरी बिजेपी च्या दोन तीन जागा वाढल्या💯
आता आंबेडकर साहेबांनी नंतर चे आयुष्य राजकारण न करता छान समाजकारण करावे , दलित, आदिवासी, व इतर मागास जाती साठी आपले जीवन घालवावे 🙏😌
शिवसेनाला एक खासदार निवडून आणण्यासाठी 18 वर्षे लागले होते आम्हाला पैदा होऊन सात वर्षे झाले इतके लवकर वंचिताचा राजकारण संपणार नाही
आकोला जिंकला असता साहेब पण... तुम्ही समाजाच्या मतांचा उपयोग योग्य करत नाहीत . कांग्रेस सोबत युती खुप गरजेची.
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
Brobar
बाळा तू काय भांग पितो का बाळासाहेबांना खासदारकी तर काँग्रेस व भाजप निवडणुक न लढता पन देईल राज्यसभा तिकिट पन मुळात तेच त्यांना नको आहे एकटा खासदार होवून करायचे काय समाजाच काय तुम्हाला एवढ कस कळत नाही तेच कळत नाही बाळासाहेबांचा आठवले बनवायला वेळ लागनार नाही जरा सुधरा व मग बोला
का गरजेचे आहे ते स्पष्ट सांगावे
माझ्या मते ज्याला बुद्धी नाही ते असा प्रश्न करतो
घरी बसा तुम्ही 🙏🏻
दुसरे कोणी नेतृत्व पुढे येणं
जरंगे सारखं
जय भीम 😢
वंचित मुळे 2019,2024 दोन्हीही निवडणुकीत वंचित मुळे बी जे पी 2:20 ला फायदा झाला त्यामुळे आता निश्चित झालं वंचित बी जे पी ची बी टीम आहे
जगातला अति विद्वान माणूस प्रकाश आंबेडकर . अतिशहाणा त्याचा नेहमीच बैल रिकामा
साहब दलित आदिवासी समाज आप की तरफ बहोत उम्मीद से देख रहा है आप ने महाआघाड़ी मैं सामिल हो जाना चाइए था । अगर होते तो आज दिल्ली मैं हमारी बात तो सुनी जाती।
कोणी तरी प्रकाश आंबेडकर यांनां समजावा.. Mva सोबत जायला पाहिजे.
यांना किंचीत जागा नको होत्या 27 जागा वंचित मागत होते. पाच जागांवर ते समाधानी नव्हते.आणी संविधान बदलाचे वारे देशात वाहू लागले होते.परंतू वार्याची दिशा आणि वेग प्रकाश आंबेडकर यांच्या लक्षात आला नाही.असी असणारी परिस्थिती आहे.
अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचाच dialog 😂
@@funterr4232😆😝
ज्यांना स्वताची जागा जिंकता आली नाही,ते २७ जागा मागतात,म्हणजे अति झालं
अॅड बाळासाहेबांनी हे जरुर ओळखलय की जोपर्यंत तळागाळातील वंचित समाजाला स्वत:ची ओळख निर्माण होणार नाही नव्हे त्यांना त्यांचे न्याय हक्क अधिकार यांची जाणीव होणार नाही तोपर्यंत ही चळवळ राबवणार हे मात्र निश्चित!!
राजकारण निवृत्ती घ्यावी
भाजप ची बी टिम म्हणून खूप प्रचार झाला . तो डाग पुसता आलाच नाही .
प्रकाश आंबेडकर हा अहंकारी आहे.संविधान वाचवण्यासाठी मविआ मध्ये यायला हवं होतं.पण ...1 ही नाही...बस बोंबलत ..
संविधान धोक्यात का आणि कसं आहे हे सांगाल का
@@smitadalwale6215ED,CBI यांसारख्या घटनात्मक संस्थांचा वापर विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे खटले भरणे व जर तेच भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये आले तर मात्र त्यांना क्लिनचीट देणे व कोर्टात सांगणे कि, संबंधित तपासाची फाईल सापडत नाही आहे किंवा आम्ही खटला का दाखल केला होता हे आठवत नाही आहे.
@@smitadalwale6215 म्हणजे धोक्यात नाही का? बाळासाहेब च म्हणाले होते २४ नंतर लोकशाही धोक्यात येईल म्हणून
👍👍
@@commonguy225 हे अपेक्षित उत्तर नाही, कोण काय म्हणाले ते, जागरूक आणि शिकलेल्या माणसासारखं उत्तर पाहिजे आहे मला, का आणि कोणी हात लावला आहे संविधान ला , धोक्यात म्हणजे नेमकं काय, तुम्हा सर्वांना खूप ज्ञान आहे ना संविधान च , एकाने तरी नीट उत्तर द्या
वंचितला निवडून येण्यापेक्षा आपल्यामुळे उमेदवार पडला ह्याचत जास्त आनंद होतो
वंचित म्हणजे भाजपची B टीम आहे 💯
तुला माहित आहे का माकडा.. बी टीम म्हणणारे अशोकराव चव्हाण अनेक भ्रष्ट नेते भाजपमध्ये गेले ईडीच्या भीतीने
Congress bjpt shivsena bjpt rastravadi Congress bjpt he arim ki b tim budha manttat sury chndra aani satya jast vel lapat nhi dusryana phsval tumala phsvnrara dusra bhetatoch dusryala marle tumala marnara bhetatoch dusryla tumhi lubadle tumala lubadnara dusra bhetatoch budha ka krmsidhnt budha khte hai jesa kroge vesa bhroge
इंडिया आघाडीशी प्रतारणा नडली, इंडिया आघाडी सोबत राहिले असते तर स्वतःसह चार खासदार आरामात निवडून आले असते
तरीही यांना जनतेने साफ नाकारले आहे....मुद्दाम महविकास आघाडी चे मते कमी करण्यात थोड्या प्रमाणात यशस्वी झाले....पण जनतेच्या हे लक्षात आले आहेत....गोलमाल आहे सर्व....
सगळ्यात जास्त हाल वंचित चे झाले आता यापुढे उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे.
यांनी लोकांचे पण हाल केलेत फळ तर भोगावीच लागणार
या वेळी तरी स्वतःचे किती उमेदवार मिळाले? इतर पक्षांनी तिकीट नाकारलेल्या उमेदवारांच्या मागे लागले होते, पैकी भावकी चा पक्ष असलेल्या मनसे चा एक उमेदवार कसाबसा गठला, इतरांना तर कोणी ओळखत बी नव्हते..
बाबासाहेबांच्या पुण्याईने त्यांना आजपर्यंत जनतेने सांभाळून घेतले, पण त्यांच राजकारण कधीच विश्वासू नव्हते.
बीजेपी साठी ईमान राखणारा नेता
जनतेने जागा दाखवून दिली..
गर्वाचे घर खाली..
अहंकर शेवट कसा करतो हे पाहायला मिळालं
5/6 जागा द्यायला तयार झालेल्या मवीआ का नाकारून साहेब आपण काय कमवल..
जनतेला गृहीत धरण्याचे दिवस गेले. काम करावी लागतात, संघटन करावं, टिकवाव लागत.
फक्त निवडणूका आल्यावर बांग देऊन नाही जमत.
आणि महत्वाचं म्हणजे माझाच खर म्हणायचं शेवटी अंगलट येतं
साहेब विचार करा अजून वेळ गेली नाही
विधानसभा जवळ येतोय गर्व करू नका.
मवीआ सोबत बिनशर्त रहा
आता आपली राजकीय क्षमता समजून घ्या व भविष्य काळात सुधार करा ही विनंती अहंकार घातक आहे
थोबाड व्यवस्थीत आसेल तर सगळ व्यवस्थीत होत आसतय उगीचच वायफळ बडबड म्हटल्यावर नाही स्वीकारीत जनता....डोक्यावर बर्फ ठेवुन राहव लागतय....
अहंकारी माणूस त्यांच्याकडे एका विश्वासाने पाहत होतो जनतेचा भ्रर्म निराश झाला.
पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन हा शब्द सगळ्याच पक्षात प्रचलित आहे, पराभव झाला आत्मचिंतन करायला हवे व आम्ही ते करणार, येवढे बोलले की काम संपले..
अति शहाणा त्याचा बैल रिकामा चे एक उत्तम उदाहरण. BJP B team
Your right
Sharat pawar bjp ki b tim
Tumhi harami writing che aata asech bolnar tumhala khalchya jatiche lok chalatch nahi mhanun tumhi game barobar krta .pn swabhiman swabhiman ch asto jiyenge to aur ladhenge.katenge magar zukenge nhi jatiwadi k samne
मला अजिबात दुःख नाही काऊन की आपल्या समाजाने आपलाच बैल रिकामा ठेवला बाबासाहेब पण पडले होते बाबासाहेबांचा मुलगा यशवंत आंबेडकर तो ही पडली होते आणि यशवंत आंबेडकरांचा मुलगा प्रकाश आंबेडकर तोही पडला पण काही म्हणा आंबेडकरवादी पडला की गांधीच्या हरिजन खुश होतात
@@sagarwadhave9692 padnar nahitr kay 6 % buddh konala khasdar banau shakat nahit ....ani sc st obc hindudharmiy vale tumhala votes denar nahit karn tumchya 22 partinya jya amchya dharmavirudh aahet
अति प्रमाणात आत्मविश्वास, एकत्र या साहेब.
हे केवळ भाजपा ची अधिकृत B टीम आहे
.mahavikas aghadi bjp chi adhikrut b tim aahe uidharn vanchit aghadi ne mahavikas aghadi 7 jagawr patimba dila taycha faida mahavikas aghadi la zala pan mahavikas aghadi akolayt vanchit aghadi chy virodhat uimedwar deuin adhikrut pane bjp la madat keli mahavikas aghadi ch bjp chi b tim aahe
बोध दलीत काग्रेस शरद ठाकरे चे दलीली खृतात
Yache peksha nawin shoda re dusre kahi lay Juna dialogue zala ha .akkal aslelya mansala doknlawta yet ast tumchyasarkhya mansala nahi
काही जागा शिवसेनेला मिळाल्या असत्या जर का तुम्ही महविकास आघाडीत जायला हवे होते.
@@BuddhabhushanAkhadeQA
भविष्यात प्रकाश आंबेडकर ह्यांच्या सोबत जय भीम वाले राहणार नाहीत.. जय भीम आम्ही कॉंग्रेस ला मतदान करतील ... विधानसभेला तुम्ही सगळे उमेदवार उभे करा तुम्हाला सगळ्याचे मिळून १० हजार मत पडणार नाही जय भीम 💙 प्रकाश आंबेडकर... आपणाला खुप सपोर्ट केला पण आपण खूप घमंडी आहात त्यामुळे आपले राजकीय भविष्य धोक्यात आहेच
Agadi barobar
Same here
आई झवाड्या नीट बोल बाबासाहेबांना पण तुम्हीच suport नाही केला तर त्यांच्या नातुला काय देणार भिकऱ्यानो तुम्ही वंचित च राहणार तुम्ही तुमची आई दुसऱ्या खाली jhopnar
Rahnar nahit nave , rahile nahit.!
यांच्याकडे स्वतःची अशी विचारधारा नाही अमुक एक विचारधारेच्या विरोधात आम्ही असं आहे याचं
महाविकास आघाडी बरोबर पाच जागा घेतली असता तर निदान तीन निवडून आले असते
बाळासाहेब आंबेडकर हे एकटेच वंचित चे नेत्रुत्व करतात त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू सुधा ऐकायला हवे होते आणि महाविकास आघाडी बरोबर युती करायला हवी होती फायदा झाला असता या वेळेस चागली संधी होती पुढे त्यांना युती शिवाय पर्याय नाही
अति अहंकार अति आत्मविश्वास अति महत्वकांक्षा मुळे बुडाले.
भा ज पा ची बी टीम ,मतदाराला समजले
मा. प्रकाश आंबेडकर जी आता कृपया लवकरच मविआ बरोबर हातमिळवणी करून विधानसभा निवडणुकीची तयारी जोमाने चालू करा ही नम्र विनंती.
भाजपने खोक्याची भाषा केली की साहेब मध्ये सोडून पळतात😅
Barobar Mhanat Aahe ❤
कधीच करणार नाहीत ते,श्याम मानव चा व्हिडिओ पहा
Asa nahi honr
विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
किती घमंड करता.... एकटे लढू विजयी होऊ आता एक तर निवडून आला का
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
भाजपचा आयटी सेल मुद्दाम तणाव निर्माण होईल असे कमेंट करतात खोट्या नावामागे लपून
जर प्रतेक पक्ष स्वतंत्र लढले असते तर आज काय चित्र समोर आले असते?सहा पक्षांन विरुद्ध वंचितनी एक हाती लढा दिला
@@kundlikparihar2986 अहो, दलितांवर अत्याचार झाले १० वर्षात. तुम्ही तुमच्या मध्येच मग्न आहात. विचार करा मोदीच्या ४०० आल्या असत्या तर काय झालं असत. निवडणूक आली की बाळासाहेब कसही वागतात न तुम्ही अंध समर्थन देता. मागील वेळे पेक्षा मत कमी का झाली याचा विचार करा
@@007deshmukh9dusra comment kr Bhai je bolychy te bol alg comment kr bore zal baghun
जो व्यक्ती औरंगजेबाला मुजरा करतो त्याचे काय होणार आणखी
ऐसे बेवकुब सबक सिकना चाहिए
फक्त आदरणीय एकच महामानव डॉक्टर. बाबासाहेब, बाकी हे सुपारीबाज
I agree
100% खरे
प्रकाश ने आरएसएस ला प्रकाशमान केले,बाबासाहेब आंबेडकर चा नातू असुनही, RSS BJP चा हितचिंतक सिद्ध....
तुम्ही औरंग्याचे हितचिंतक आहेत हे समजले, आणि तुम्ही गुलामीच्याच लायकीचे आहेत हे पण समजलं, उगाच शत्रूंनी शतकानुशतके राज्य नाही केलं आपल्यावर, तुमच्यासारखी लोक असल्यावर हेच वाटोळं होणार आहे देशाचं,
तुम्ही औरंग्याचे हितचिंतक आहेत हे समजले, आणि तुम्ही गुलामीच्याच लायकीचे आहेत हे पण समजलं, उगाच शत्रूंनी शतकानुशतके राज्य नाही केलं आपल्यावर, तुमच्यासारखी लोक असल्यावर हेच वाटोळं होणार आहे देशाचं,
गप गुमान महविकास आघाडी सोबत गेले असते 1-2 खासदार झाले असते
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
Kashala sglikade same comment karto. Kiti paise bhetatat@@007deshmukh9
@@007deshmukh9औरंगजेब चा नातू नाही त्या मायचा नवरा आहे ते महाविकास आघाडी मध्ये कोणत्या कोणत्या कबरीवर गेले ते माहीत नाही का नरेंद्र मोदी चा डायरेक्ट पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्याणी खाऊन आला तेव्हा ते डोळे का कोणत्या मुतारीत भिजली होती मुस्लिम समाजाच्या इतर पार्टीमध्ये काय गु खायला जातात का महाविकास आघाडी वाले
मग काय अती शहाणा त्याचा बैल रिकामा😂
अबे बैला ते प्रकाश आंबेडकर है ते रामदास आठवले नाही गप गुमाने एक-दोन सीट घ्यायला
अहंकारमुळे गरीबांचे नुकसान झाले साहेब काय बोलू तुम्ही खूप आदरणीय आहेत
अहंकार आणि ताठरपणा आणि सर्व दलितांचे नेते असल्याचा गैरसमज
आता कोणी खरा नेता राहिला नाही सगळे गद्दार निघालेत
वंचित आणि MIM हे भाजप च्या विरोधात असल्याचे दाखवतात परंतु निवडणूक वेळी ते भाजप विरोधात आघाडी मध्ये जात नाही किंबौना ते त्याच आघाडी ला पाडण्याचे काम करतात तिथे आपले उमेदवार देतात असे दिसून आले आहेत आणि आता हे जनतेनं ओळखले आहे.....!
Kashala khota bolto, mim ne tar aaghadit janyacha pan bolle hote pan tujhi aghadi la nahi pahije hote mim..kiti muslim mp dile Maharashtratun aghadi ne? Kashala mim la nahi ghetle sobat?
कोणती आघाडी जी आंबेडकरी जनतेची मते घेऊन निवडून येते आणि bjp मध्ये प्रवेश करते मोहमद भाई काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक हिंदूत्व वादी आणि दुसरी खोटी सेक्युलर आघाडी इतकीच आंबेडकरी मुस्लिम च्या बाजूने आहे तर bjp आणि rss विरुद्ध पक्का स्टँड का घेत नाही विचार करा
जनतेने वंचित ला नाही नाकारले.वंचितचे राजकारण बाळासाहेबांना खेळतात आले नाही.खेळा मधे अनेक डावपेच असतात खेळांमध्ये बरेच वेळेस माघार घ्यावी लागते.त्याकरिता मन व शरिर लवचिक हवे.आम्हच सगळंच अति ताठ,कडक.नाही जमत.नेता सर्वांगिण हवा
प्रकाश आंबेडकरांनी राजकारण थांबवाव.....!
त्याना संविधान वाचवायचं नाटक होत
अरे लवड्या संविधान वाचवणारी निघाली काँग्रेस संविधान निर्मात्या च्या नातवाला पराभूत करत आहे. हे संविधान वाचवणे आहे का
त्यांनी फक्त राजकारणात स्वाभिमान तोडा बाजूला सारावा .अँड बाळासाहेब आंबेडकर
महविकास आघाडी यांनी एक आमदार निवडून आणण्याची यांची कुवत नसतांना 5 जागा देत होते पण यांना bjp ला मदत करायची होती म्हणून यांनी जाणून बुजून नाटक केलं पण हे कार्यकर्ते यांना समजायला पाहिजे 🙏
Tula mahit aahe ka
@@sunilnarwade6624 mag kay ugach 5 jagavar paani sodal nahi tyanni
Are tu bjp chi chat ja dalala ithe kashala aala aahe
दोनच जागा देत होते
महा विकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर आले असते तर 30 + 35 जागा आल्या असत्या व वचित चे खासदार झाले असते वंचित बहुजन पार्टी ने मतदारांची उमेदवारांनी कामे केली असते व आपला पक्ष सत्तेमध्ये राहून मोठा झाला असता आता विधानसभा निवडणूक आहे 5 ते 6 महिन्यांनी आघाडी मध्ये सामील व्हा बाळासाहेब जय शिवराय जय भीम
40 te 45 alya astya
प्रकाश आंबेडकरांची हठखोर भुमिका प्रत्येक वेली त्यांच्या पराभवाला कारण ठरली
लोकशाही धोक्यात येईल म्हणून सगळ्यांनी काँग्रेस, ubt, राष्ट्रवादी ला मतदान केल..
अजून लोकशाही धोक्यात आहे तो सत्ता स्थापन करण्यासाठी पळवा पळवी करत आहे आणि कोटी रुपये घेऊन जाणारे पण आहेतच
Right
वंचित ला बीजेपी धोक्यात येईल म्हणून युती केली नाही
प्रकाश आंबेडकर फडणवीसाचे पाहुणे आहेत हे त्यांच्या पक्षाला मदत करतात च
जो माणूस महाराष्ट्रामध्ये राहून टिपू सुलतान व औरंगजेबाला सलाम करतो हार घालतो तो नेहमीच हरणार जय हिंद जय श्रीराम
काही लोकं भाजप ची बी टीम असे पण म्हणताय
काही तरी रसद भाजप कडून मिळाली असेल असे पण म्हणताय पण मला विश्र्वास बसेना झालंय
मी साहेबांचा खुप आदर करते
😂 aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
बी टीम नाही. युती केली असती तर कदाचित जिंकले असते.परखड मतांचे आहेत आंबेडकर.संसदेत आहे की नाही फरक पडत नाही.ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात.
अघोषित युती आहे ...bjp बरोबर
Jar ragad milali asti tr he lok sade Sankari ration jari dile Tari jor laun sangtat mi tumhala ration dile mla mat dya .MG ragad dili asti tr gapp baale aste ka vichar Kara
Vanchit che voter n smjutichi bhumika ghetli 👍, VBA fkt business krt aahe vanchitanhya votes cha
महाविकास आघाडीला ज्ञान देत होते है😅😅😅
वंचित बहुजन आघाडीने ज्या ज्या मतदार संघात आपली उमेदवार उभे नाही केले तिथे तर काँग्रेसला यश आले
मत विभागणी टाळली वंचित मतदारांनी. नाही तर बीजेपी चे candidates जास्त आले असते.
Aurangyacha natu ouvaisicha sawatr bhau prakash ambedkar padla
भाजपचा आयटी सेल मुद्दाम तणाव निर्माण होईल असे कमेंट करतात खोट्या नावामागे लपून
एकदम बरोबर
Yes
वंचित च्या मतदारांनीच भाजप आपसूक निवडून येईल म्हणून वंचित ला मत दिले नाही.