ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
मुंबई: आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2018
- गेल्या काही वर्षांपासून आरक्षण प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. पण ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी एक भाषण केलं होतं, ते भाषण आजही विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक आहे.
‘माझा महाराष्ट्र ट्वेण्टी ट्वेण्टी’ या कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाबतचं व्हिजन मांडलं होतं. त्यावेळी मंचावर भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रक गिरीश कुबेर उपस्थित होते.
याच कार्यक्रमातील विलासराव देशमुखांच्या भाषणाची क्लीप सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. विलासराव देशमुखांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखने स्वत: ही क्लिप ट्विट केली आहे.
Vilasrao Deshmukh's before 10years Speech on Maratha Reservation
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते
कै मा श्री विलासरावजी देशमुख साहेब यांचे विचार किती सखोल आणि अभ्यासपूर्ण होते असे नेते पुन्हा होणे नाही खरोखरच आज त्यांचे कार्य आणि आठवण अमर आहे
काय विचार होते राव, आज बघा ❤❤❤ Love from लातूर
साहेब आपल्या नेतृत्वाची आजच्या काळात खरी गरज होती या महाराष्ट्राला 😔
दूरदृष्टी असलेले नेते स्व. मा. विलासराव देशमुख साहेब, स्व. आबा पाटील साहेब आणि स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब.
महाराष्ट्र आपल्याला कधीही विसरणार नाही.
स्व विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता आज कुठल्याही पक्षात दिसणार नाही
महान नेतृत्व
fact saheb
subhash Khare barobr
Amit vilasrao jindabad
Exactly correct 👌👌
@@sushilsuryawanshi6890 vbv
ह्याला म्हणतात खरा लोकनेता!
अभिमान आहे मला ज्या लातूरच्या भूमीत साहेब जन्मले, तिथेच आम्ही जन्मलो, वाढलो.
ह्या लातुरचा वाघ जर असता तर महाराष्ट्र शांत राहिला असता, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले,miss you saheb.
Very nice sar aapko
म्हणून हे सगळे लोकनेते होते.
साहेब आज ही तुम्ही तेवढे च महान आहोत. तुमचे विचार अणि तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही..
मिस यू साहेब
महाराष्ट्रातील राजकारणातील देव म्हणायला हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती महाराष्ट्रा ता. करवीर जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र कसबा बीड मध्ये विलासराव देशमुख येऊन गेले आहेत
Miss you....❤ Vilasrao Deshmukh, RR Patil , gopinath munde 💐😞
मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब.....
मा, देशमुख साहेबाचा हा विचार किती मोठा व आजचे काळास लागू आहे, किती थोर नेता होता त्याची किंमत आज कळते ,
महाराष्ट्राची अस्मिता….!!! खरंच हे नेते आज हवे होते. 🙏🏻
वास्तविकता मांडली आहे विलासराव देशमुख साहेबांनी. भविष्यातील सर्व संघर्ष टाळण्याचा व सर्वाना समान न्याय देण्याचा एक आणि एकमेव मार्ग एवढाच आहे.
एक दृष्टा नेता
एक दृष्टे नेतृत्व
महाराष्ट्राचे रीयल हीरो
विलासराव देशमुख साहेब
साहेब तुमचे विचार खरंच खूप चांगले होते.
आणि हजरजबाबी पण!!!
विलासराव देशमुख साहेबांचे विचार आज सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे
Kunal Ghungarde khara ahe hey
..
Sahi aahe bhau tunch mhanne
Jay Bhawani bhau
Kunal Ghungarde s
बरोबर
,,.dv
पहिलं आणि आताच्या राजकारणात प्रचंड मोठा फरक आहे
आर्थिक निकषावर आरक्षण ......अगदी बरोबर साहेब 👍👍👍👍👍👍👍😢😢😢😢😢😢
खुप छान। तुम्ही माणल्या सारखे व्हावे....💐💐
खरेखुरे,द्रस्टे, व जाणते नेते श्रीमान, विलासरावजी देशमुख साहेब. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरोखर चांगले विचार आहेत. नीट ऐका , समजून घ्या.
वक्ता दशासहस्त्रेशू मा. विलासराव देशमुख..🎉🎉
माझ्या आदर्शवत साहेबांचे विचार कोणताही नेता अंमलात आणू शकत नाही.....आणि तशा प्रकारचे राजकारण ही करु श्कत नाही.......हे ही तितकच खरं आहे....माझे साहेब खरंच कुलदैवत होते.....महाराष्ट्राचे......
साहेब आपले विचार किति महान होते
साहेब......खरंच साहेबच होते....त्यांची बरोबरी कोणीही करु शकत नाही......
या दोन माणसांची खरी गरज आज होती या महाराष्ट्राला
Only saheb
मराठवाड्याची शान
Mahesh Gargade मराठवाड्याची तर आहेच पण महाराष्ट्राची पण शान .........💐💐💐
मित्रा मराठवाड्याची नाही अख्या महाराष्ट्राची शान आहेत
subhash Khare
don no one A
don no one साखरे महाराज आळंदी
जो गरीब त्यालाच आरक्षण हाच योग्य निकष आहे.
🚩🇦🇨🏳🌈
आता असा नेता होणे शक्य नाही आता तुमची गरज होती
विलासराव
गोपीनाथ मुंडे
आणि आबा
महाराष्ट्राचे चांगले नेतृत्व गेले
Q
Vilas rao was collection agent for Sonia
महाराष्ट्राचे रिअल हिरो
विलासराव
Kharrr aahe Saheb Tumche
Vilasrao ji aap for say lout aaao
शिवभक्त प्रफुल्ल दांगट '
Khulya Manacha Manus
Very nice human being,Vilasrao deshmukh.
मुंढे विलासराव हे नेतेच वेगळे होते.....
आत्ताच्या सगळ्या नेत्यांच्या राजकारणातून कटकरस्तानांचा दर्प येतो......
Gariban che nete hote sagle..😔
त्यांनी स्वत: होवून च आरक्षण नाकारले पाहिजे..
जबरदस्त प्रशासनाचा अभ्यास.आणि वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ होती.
Great leader. Visited Gujarat during earthquake and his work was great for affected people. Took personal interest in everything. Visionary leader!
साहेब आज राहिले असते तर प्रधानमंत्री चं राहिले असते
ग्रेट विलासराव देशमुख साहेब राज्य आठवण काढतोय तुमची
किती दुर्दैव....आज हे चारही नेते या जगात नाहीत..... Miss u all of u.....great peoples...❤❤
लातूरचे सुपुत्र विलासरावजी देशमुख साहेब यांचे विचार आज खरच सत्यात उतरण्याची आपणा सर्वांना गरजेचे आहे
The speech of Vilasrav Deshmukh ten years back as CM on reservation go Maratha community are very realistic and honest,Present leaders of all communities shuld follow the thoughts in that speech wholly.dvo Ram Gogte Vandre Mumbai51,
साहेब साहेबच होते
The Greatest politics
Miss u saheb...
True leadership... खरच वाटोळं झालंय महाराष्ट्रचं या लोकांच्या जाण्यामुळे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विद्यमान केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, आणि माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा हे आता हवे होते. एक आदर्श व्यक्ती महत्त्व म्हणून यांचे नाव महाराष्ट्र मध्ये अजून जिवंत आहे त्यांना मी आभिवादन करतोय नमस्कार करतो 😭😭😭
Great leaders of Maharashtra
विलासराव देशमुख
गोपीनाथ मुंडे
आर आर (आबा) पाटील.🙏♥️🔥
दुरदृष्टीचा नेता महाराष्ट्राचं दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत
BAROBAR
Aste tar kay upatle aste swatachi ghare bharli yani
Nit bol semnya
Deepak Bhilare भभब
@@TM-wv1zc bhadvya nit bol kutrya
Amche tene saheb gele Rao ....
Miss you Munde Saheb , RR Aaba , Vilas Rao Saheb ❤️..
Pawar Saheb la sath denara manus RR Aaba ....
Pawar Saheb Amche Maharashtra va Desha che Chanakya ❤️
आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे आरक्षणा बाबतचे मत विचारात घेऊनच आपल्या सरकारने आरक्षण दिले पाहिजे
Greatest CM Ever ❤️
Cong money eating
@@koustubh5763 BJP money robbing
आर्थिक निकषांवर पडताळणी करणार कोण. 10 लाख रुपये उत्पन्न असणारे पण 40000 उत्पन्न दाखवतात
ते काम सरकार करेल तू tens नका घेऊ
Hahahaha
Dilip Padwal correct
Dilip Padwal
Sahi hai Bhai
Dilip bhau mhnun tr adhar link chalu aahe ani khup kahi krt aahe modi govt
Tyanchya manat lokankade paisa kiti aahe te kadaiche aahe
He sarva reservation on economic basis laguu krnyasatich chlalay
Big Leader of maharashtra Vilasroji Gopinatji
Khup chan saheb ......real politician honourable leader ...
साहेब असा एखादा समाज सांगा ज्यात गरीबच नाहीत सगळ्याच समाजात गरीब आहेत कोणाकोणाला आरक्षण देणार
UPSC GURU GURU are ithe samjachi gosht nahi chali re
SACHiN Keshree मी वर तेच सांगीतल आहे तूम्ही नीट पहा कलम 16/4 आरक्षण हे फक्त सामाजीक मागासलेपण याच घटकावर देण्यात येते अर्थिक घटकावर नाही व मराठा समाज हा बापट आयोगाच्या निकषानूसार 13 पैकी नऊ निकष पूर्ण करतो
SACHiN Keshree
Ghatna aapanach banavali ahe....
Ani ti ghatanadurusti chya prakriyetun badalta yete...
Ghatna durusti aaj paryant bharpur vela zalyat
UPSC GURU GURU Right Bhava; 70 varsh zali. deshtil garib garibch rahile; ghatnet samajik aarakshanache kalme ahet. durusti karun te badla tyat aarthik nikash taka!......bhau tujha vichar bhusktana nahi kalaycha.
UPSC GURU GURU nahitar raja aur fakir sarva ekach reshet theva....open and close kalbahya kara......saman nagari kayda kara!
आज हे तीनही बडे नेते जगतात नाहीयेत😢
तिसरे कोण
आर.आर. पाटील
विलाशराव देशमुख साहेब जे बोलले ते अगदी बरोबर बोलले जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
देव मानूस विलासराव देशमुख साहेब खरं बोलत होते साहेब नक्की विचार करायला हवा
सही कहा,
आर्थिक पैमाने पर ही किसी को भी आरक्षण मिले ।
SC, OBC में भी अमीर लोग हैं।ऐसे SC OBC को आरक्षण नही मिलना चाहिए।
Chupe
Sid Dhule Dhule aai gha ae
Economy par bhi nhi milna chahiye sirf merit list walon ko hi milna chahiye. Agar ameer ka beta padhai kare fir bhi reservation nhi aur ghareeb ka beta padhai nhi bhi kare toh reservation. Ye thik nhi hain.
@@siddhuledhule1268 Kaa re??Fakt Aayta Basoon Gilaycha ahe ??Haa Upatsonde Kaama karoon Ghari Yeta Bindaas ,mahit ahe Jaaticha Daakhla ahe .Me Kahi Bhedbhauv karat nahi pan Je Deserving ahet Ti Loka Vanchit Rahtat Aplya talent paason.
Great thinking, facts explained. Specific message. Perfect decision making policy . Thanks For such a nice video. Today we miss him really.
धन्य विचार सरनी साहेब मिस यु
खरच देशमुख साहेबाच्या विचारांची गरज आज आली आहे
great speech 👌👌👌👍🙏
deshmukh sir I miss u there are rare personality like u
Vasantrao Naik saheb old is gold CM Maharashtra
विलासराव हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते त्यांचे विचार खूप मोठे होते त्यांच्यासारख्या नेत्यांची महाराष्ट्राला खरी तर आज गरज होती.
All great leaders miss them.
Deshmukh sir
Munde ji & R R Patil..
आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्या वाद च निर्माण होणार नाहीत ,स्पर्धेची सुरवात रेषा सर्वां करीता सारखी असली पाहिजे
Correct👍
Kunal Ghungarde आर्थिक परिस्थिती .. नेहमीच बदलत राहते ..
आरक्षण हा कायमचा उपाय होऊ शकत नाही .. सरकारने अर्थ व्यवस्था सुरळीत करावी .. कोणी गरीबच राहीला नाही .. प्रत्येकाला पर्याप्त उत्पन्न मिळाले तर कशाला वाद राहील ... पण सरकारने जाणूनबुजून हा आरक्षणाचा प्रश्न कधी मनापासून सोडविला नाही .. व राज्यघटनेतील गरीबी निर्मूलन साठीची जी कलमे आहेत त्यांचा आमंल केला नाही ..उलट जी रक्कम गरीबांसाठी खर्च करायची होती . ती रक्कम आजपर्यंत घोटाळे करून , करून संपवली .. *दर सहा महीण्याला करोडो , अब्जो रूपयांचा घोटाळा*
मुख्य समस्या ही उत्पन्नाची आहे .. एखादा गरीब आहे .. पण बुद्धी न चालल्याणे शिकला नाही .. त्याला आरक्षण मिळणार नाही .. तो आयुष्यभर गरीबच राहील .. अर्थातच आपल्याला आर्थिक व्यवस्था सबळ करावी लागेल .. अनेक देशां मधे ...प्रत्येक नागरीकाला पेन्शन मिळते .. मग तो सरकारी कर्मचारी असो अथवा नसो ..
कोणीही गरीबच राहणार नाही या साठीच्या योजना धुळीला मिळवून सरकार चालू काम , करण्यावर जोर देतय ...
येथे सगळीकडेच बोम्बाबोंब आहे ..
bhartat 90 percentlok 5 lakh cha aatmadhe yetat tar 90 percent lokanan aarkshan dyawa lagel manjhe aarakshan sampnar
tttffvb
zise
गरीबाचे नेते विलासराव देशमुख अमर रहे
ekdum barobar.......aarthik nikash....only....
2 सच्चे मान्यवर जे आपल्यात नाहीयेत , miss you विलासराव जी आणि गोपीनाथ मुंढे साहेब
दूरदर्शी नेता विलासराव देशमुख साहेब।
जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान करणार नाही एक मराठा लाख मराठा
खरोखरच किती Great विचार आहेत
Saheb aaj tumchya vicharanchi garaj ahe
Saheb saheb hote...😢Miss u saheb
Saheb yancha rosh kay alag ach hota
Yaaa fadnavis la kutra pan nay vicharat
R R पाटीलसाहेब , गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब तुम्ही 3 ही माणसे महाराष्ट्राची खरी ओळख जगात करून दिली आणि आता तुमची खूप खूप गरज या महाराष्ट्रात असताना तुम्ही या जगात नाहीत या सारखे दुर्भाग्य महाराष्ट्राचे अजून काय असावे ,आजही तुमच्या आठवणी आल्याकी आम्हाला अश्रू अनावर होतात आणि प्रश्न पडतो की पुन्हा तुमच्यासारखी स्वराज्य निर्माते या मातीत जन्मले पाहिजेत आणि या महाराष्ट्राला पुन्हा धीर दिला पाहिजे,
एकदम बरोबर ...साहेब...लाख लाख सलाम..तुम्हाला...
What a man dude.!!! I come in reservation.. but i loved his opinion ❤️
true words...
कै मा.विलाराव देशमुख.. Great Lider
अगदी बरोबर आहे
Great solution & great CM
आज साहेबांची गरज आहे महाराष्ट्राला...😢😢
Classic vilasrao beautiful thanks uploader nice video
आणि म्हणुन च यांना जातीपाती पलीकडे एक आदर्श नेता म्हणुन संपूर्ण महाराष्ट्र बघतो ❤️ इतरांसारखं यांनी जातीविशिष्ट मत घेण्यासाठी कुठलेच काम केले नाही. संबंध जनतेला फायदा होईल असेच काम केले ❤️
Miss you saheb
Proud to be laturkar...
मा.श्री.गोपीनाथरावजी मुंढे साहेब आणि मा.श्री . विलासरावजी देशमुख यांच्यासारखे परीस नेते पुन्हा होणे नाही..😢😪
Kiti Mahatvacha Changla Vichar Sahebanni Dila aahe aaplya Saglyancha saathi
किती वाइट वाटते....असे अज्ञानी लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते...
ब्रँडेड माणूस ....साहेब असते तर.कालचा मराठा मोराचा zhalach नसता ...vd.ब्रँडेड
Great personality great thoughts
मोठे लोक विलासराव आहे यात शंका नाही खरोखर यांची गरज आहे
कराच प्रणाम तुम्हांला, तुमची उणीव जाणवते.
Miss you sir in today's time we want leader like you 🙏
साहेब आज या परिस्थितीत तुम्ही असायला हवे होते।।।
🌺🌺🌺🙏🙏🙏💥ग्रेट साहेब 💥💥🌿🌺
आज खरंच देशाला आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज आहे।
खरतर आर्थिक निकषांवर आरक्षण लागू केले तर कोणीही आपली जात कोणती हा शोधायचा प्रयत्न करणार नाही
देशमुख साहेब चं भाषण आशोक चव्हाण यांनी कानात तेल घालून ऐकून गप्प बसावं..काय पण पुट पुटत राहू नये...महाराष्ट्र चा (आदर्श मुख्यमंत्री आशोक चव्हाण)
एकदम सही पकडे
मुंडे साहेब असते तर आरक्षण तेव्हाच भेटलं असत
विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आबा, हे वेगळे च नेते होते, पण आज जे आहेत, ते स्वार्थी आहेत.
महान नेता🙏🙏