अभिषेक बरोबर बोलला या बिनडोक रेवाने लग्न करायची इच्छा सांगितली आणि ही बिनडोक आजी त्याला मुजोरी देते आहे अभिषेक ने बरोबर सांगितले की रमा अक्षयची बायको आहे आपण खोटं वागण्याच्या नादात खुप चुकीच वागतो आहे अभिषेक ने आजीला मस्तच सुनावले दोन आठवड्यात साखरपुडा करण्याचं ठरवलं आजी खरंच अति वागते आहे एवढं करूनही त्या अभिषेक ला म्हणते तु कोणाशी बोलतो आहे तो त्याच्या मुर्ख बिनडोक आजीला बोलतो आहे शशिकांत मुकादम आणि रेवा प्यादे आहेत मेन खिलाडी आजी आहे आजीच अक्षय बरोबर गेम खेळते आहे शशिकांत मुकादम सीमा आईला अक्षय समोर खोटं पाडण्याचा प्रयत्न करतो आहे पण अक्षयने बरोबर केले त्या बिनडोक रेवाला बोलावून विचारले पण ती रेवा खोटारडी खोटं बोलणं आणि वागणं ठासून भरलेल आहे तिच्यात खऱ्याची अशाच नाही आणि रमा माणुसकीचा झरा तिचा फक्त डोळ्यातला जरा वाहतोच आहे सीमा आई बरोबर बोलते आहे रमा डोळे उघडून बघ आजुबाजुला काय चाललंय तु खरी आहेस तुज त्या घरातील स्थान हक्काचं आहे तुज लग्न देवाच्या साक्षीने झालं आहे तुझं आणि अक्षयच नातं सात जन्माची आहे तु अक्षयला हक्काने साग की तो नवरा आहे त्याला काही होणार नाही आणि त्रास देणाऱ्या सनीला बाहेरचा रस्ता दाखव तु एकटी नाही आहेस मागच्या वेळेला पण रेवा आजी आणि शंशिकांत मुकादम यांनी अक्षयचा अपघात झाला होता तेव्हा सुद्धा तुझ्या मध्ये गैरसमज निर्माण केले होते आताही त्यांच्या स्मृती गेलेल्यांचा फायदा घेऊन तुला मुर्ख बनवत आहेत आतातरी शहाणी हो आणि अक्षयवर हक्क दाखवून दे
अभिषेक बरोबर बोलला या बिनडोक रेवाने लग्न करायची इच्छा सांगितली आणि ही बिनडोक आजी त्याला मुजोरी देते आहे अभिषेक ने बरोबर सांगितले की रमा अक्षयची बायको आहे आपण खोटं वागण्याच्या नादात खुप चुकीच वागतो आहे अभिषेक ने आजीला मस्तच सुनावले दोन आठवड्यात साखरपुडा करण्याचं ठरवलं आजी खरंच अति वागते आहे एवढं करूनही त्या अभिषेक ला म्हणते तु कोणाशी बोलतो आहे तो त्याच्या मुर्ख बिनडोक आजीला बोलतो आहे शशिकांत मुकादम आणि रेवा प्यादे आहेत मेन खिलाडी आजी आहे आजीच अक्षय बरोबर गेम खेळते आहे शशिकांत मुकादम सीमा आईला अक्षय समोर खोटं पाडण्याचा प्रयत्न करतो आहे पण अक्षयने बरोबर केले त्या बिनडोक रेवाला बोलावून विचारले पण ती रेवा खोटारडी खोटं बोलणं आणि वागणं ठासून भरलेल आहे तिच्यात खऱ्याची अशाच नाही आणि रमा माणुसकीचा झरा तिचा फक्त डोळ्यातला जरा वाहतोच आहे सीमा आई बरोबर बोलते आहे रमा डोळे उघडून बघ आजुबाजुला काय चाललंय तु खरी आहेस तुज त्या घरातील स्थान हक्काचं आहे तुज लग्न देवाच्या साक्षीने झालं आहे तुझं आणि अक्षयच नातं सात जन्माची आहे तु अक्षयला हक्काने साग की तो नवरा आहे त्याला काही होणार नाही आणि त्रास देणाऱ्या सनीला बाहेरचा रस्ता दाखव तु एकटी नाही आहेस मागच्या वेळेला पण रेवा आजी आणि शंशिकांत मुकादम यांनी अक्षयचा अपघात झाला होता तेव्हा सुद्धा तुझ्या मध्ये गैरसमज निर्माण केले होते आताही त्यांच्या स्मृती गेलेल्यांचा फायदा घेऊन तुला मुर्ख बनवत आहेत आतातरी शहाणी हो आणि अक्षयवर हक्क दाखवून दे
ही बोरिंग मालिका आहे ती आता बंद करा.
काय चाललयं काय?मुरांबा नासायला लागलाय ।फेकुन द्या
Revala expose karayla evdha vel ka..?? Serial episode vadhwayche ahet ka ....?