मराठी मुंबईचं बदलतं राजकारण - २ | State of Marathi Politics in Mumbai। Deepak Pawar । Indie Journal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #election2024 #maharashtra #Mumbai
मराठी महाराष्ट्राची मराठी राजधानी मुंबई. मात्र इथला मराठी माणूस, त्याचं राजकारण, त्याचं भवितव्य आणि त्याचे गुन्हेगार कोण...याबाबतच्या दोन विशेष मुलाखतींमधील दुसऱ्या भागात आपण बोलत आहोत प्रा.डॉ. दीपक पवार यांच्याशी.
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
अत्यंत अचूक विश्लेषण . माझा जन्म ही घाटकोपरचा. वयाची 52 वर्षे या सर्व बाबी अत्यंत जवळून पाहिल्या व अनुभवल्या आहेत. मुंबई मधील आता जो काही उरला आहे त्या मराठी माणसाने व उर्वरित महाराष्ट्रातील मराठी माणसाने आता तरी जागे व्हायला पाहिजे.
इंडी जर्नल ने अनेक मान्यवर आणि सामान्य मराठी माणसाच्या मुलाखती घेऊन मुंबईतील बहुजन मराठा, दलित आणि इतर समाजाला जागरुत करावे
फक्त मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रात राज करण्याची ईच्छा आहे या गुजराती भैया आणि मारवाडी च.😢
AMABANI TAX deto.....nahi tar marathi manus ne MUMBAI chi VADA PAV ani DABBE wale ...evdhi aukaat thevli ahe..........Me Marathi ahe....Marathi manus Industry takat nahi ani jo takto tyachi pay khechto....gujrati ani marwadi ek mekala suport kartat.............tyanchya kadun shikayla hava..........Ekach Shop madhe dhanda pan kartat ani maghe rahtat sudha.........paise jama kartat PAI PAI jodun.....BC....aaplya sarkhe BHIKARCHOT nahit je diwasbhar radat bastat ani politicians na dosh detat
Mulle chalel hindu nahi Uddhav Thakrejina
मी स्वत: १९९३ साली मुंबईत होतो आणि नवी मुंबईत राहत होतो, नवी मुंबईत कोणतीही दंगल झाली नाही किंवा साधी दगडफेक सुद्धा झाली नाही कारण त्यावेळी नवी मुंबई, रायगड परीसरात गणेश नाईक आणि शेकाप चे वर्चस्व होते पण जैन मारवाडी आणि गुजराती लोकांच्या नादी लागून मराठा बहुजन समाजातील लोकांनी मराठी मुस्लिम लोकांची घरे जाळली आणि त्याच बरोबर इतर मुस्लिम समाजाची जाळली, खरं तर मुसलमान लोकांनी ना मराठी लोकांच्या नोकर्या हिसकावुन घेतल्या आहेत ना बिझनेस हिसकावुन घेतला आहे, त्याच्या उलट जैन, मारवाडी गुजराती लोकांनी मराठी माणसाला बिझनेस कसा करता येणार नाही यासाठी पद्धतशीर प्रयत्न चालू आहे, मराठी ब्राह्मण लोकांना हाताशी धरून उतर, दक्षिण भारतीय, गुजराती ब्राह्मण लोकांना नोकरी सहज मिळते पण मराठा बहुजन समाजाला लोकांना नोकरी मिळत नाही हे वास्तव आहे
J😊
😢
clear cut lihle ahe ....ya Gujrati ani marwadi lokana baki koni business kelela chalat nahi....kiva karu det nahit ....ani god bolun dhanda kartat.....yaanchi waat lavli pahije tarach marathi takka tikel ....nahi tar ...ahet apne MNSE che TOLL wale...hafta milala ki thand gheun bastat....
Absolutely, apan jar kadhi tyanna vicharla ki tumhi ha dhanda kasa kela tar te direct aplya la sangtat ki shet aap ye dhanda mat karo isme kuch fayda nhi hai dhanda bhot dim chal raha hai, aapan mhnto ki mi fakt mi yela vicharla aani ha aplya la he karuch naka asa sangto mhnjech yela marathi manus ha pudhe kadich jaava nahi asach vatate. Mi mumbaikar aahe Aajchi jar paristiti sangitli ki jar kon mhnat asel ki mumbai hi marathi manasachi aahe tar he vakya khup chutiya sarkha vatel.
या पेक्षा मूर्ख विश्लेषण काय असू शकते? अरे धांद्या मध्ये यश मिळत नाही तर आपण कुठे तरी कमी पडतोय. पवार आपले युवकांना राजकारण्यांच्या चर्चेतून सवड मिळत नाही. इतिहासातून वर्तमानात यायला आपण तयार नाही. पण दोष गुजराती मारवाडी आणि ब्राम्हण. यातून जातीयवादाचे बरापबटलेली मानसिकता दिसते. बिस्नेस गेला तर मिळवता येईल. पण मुस्लिम बहुसंख्या झाला तर, तुमचा आया बहिणी घरी पण सुरक्षित राहणार नाहीत. लेबनॉन छा इतिहास वाचा. काश्मीर, बंगाल, केरळ आपल्या पुढे आहेत. तरी पण दोषी ब्राम्हण. ८% संख्या कमी झाली आहे तिकडे ४४ % वाढले पण आपण सुधारणार नाहीत. मुंबई चे बिसनेस सोडा तुमचा जील्यातले बिसणेस पण मराठी लोकांकडे नाहीत. यात मराठी लोक च जबाबदार आहेत
खुपचं छान विश्लेषण.....
मुलाखत ज्यांची घेतली आहे ते खुपचं अभ्यासपूर्ण व्यक्ती......
आदरणीय, श्री.दिपक सरांना सस्नेह नमस्कार.. 🙏विश्लेषण अप्रतिम व मराठी माणसाची कानउघाडणी करणारे आहे....निश्चितपणे....हे पाहणारे बांधव यातुन बोध घेऊन...आपली पुढील दिशा ठरवतील....या अपेक्षेसह....या चॅनलला...पुढील वाटचालीस अनेक मंगलमय शुभेच्छांसह..🌹.दिपक सरांच्या...पुढील मुलाखतीच्या...प्रतिक्षेत....धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
दीपक पवार साहेब तुम्ही मराठी माणसात जनजागृती करावी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
रेंट वर घर देताना गुजराती एजंट गुजराती लोकांचे फ्लॅट फक्त गुजराथी लोकांनाच देतात. आणि मराठी लोकं फक्त भाडे किती मिळेल ह्या कडे बघतात आणि मराठी लोकांना टाळतात.
शेवटला खूप छान बोललात, परिसस्पर्श केलात, अनपेक्षित मुलाखत सापडली खूप डोळ्यांची उघडझाप करायला लावणारी मुलाखत.
मराठी भाषा, अस्मिता आणि वास्तव, आणि इतरही विचार करायला लावणारी मुलाखत एकदोनदा नाही बऱ्याचदा बघितली पाहिजे अशी मुलाखत
दोघांचेही आभार 💐
मराठी माणूस आणि मराठी संवर्धनासाठी आवश्यक सर्व पैलुंवर अश्याच प्रकारे अजून दर्जेदार काम व्हावे ही अपेक्षा 🙏🏻
डॉ.दीपक पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राचा सामान्य नागरिक मनोगत व्यक्त करीत आहे! मनापासून सहमत!
प्रथमेश साहेब एक विनंती आहे.
मराठी मुस्लिम या Topic वर शमशुद्दीन तांबोळी किंवा पैगंबर शेख यांची सुद्धा मुलखत घ्या🙏🙏
बरोबर
फारच सुंदर , अचुक विश्लेषण . Hats off Mr. Pawar.
हिंदू संस्कृती आणि हिंदुत्व यात फरक आहे हे रुजवायला आम्ही अपयशी ठरलो.
हिंदुत्व हे ब्राम्हण, बनिया लोकांच्या हिताचे काम करणारे विचारधारा आहे हे आम्हाला कळलेच नाही.
wahh lai chan aata gap mara
@@piyushtrivedi0023 आम्ही मरतोय च हो. ब्राम्हण आम्हाला मारून सोडतोय
@@piyushtrivedi0023 ku tujhe mirchi lagi kya trivedi
@@piyushtrivedi0023 त्रिवेदी म्हणजे 3 बापाची ऑलाद
@@piyushtrivedi0023MAHARASHTRA DROHI MODI BHAGAO
मुलाखत चांगली आहे . श्री पवार सर यांची भाषा शुद्ध आणि वैचारिक शिस्त फार चांगली वाटली . एक दोन गोष्टी -- वर्तमान सरकारने रस्ते चांगले व भरपूर बनवले , या गोष्टीची त्यांनी प्रशंसा करायला पाहिजे होती . लोक रस्ते नीट वापरत नसतील, तर तो लोकांचा दोष आहे. सरकारचा नाही . रस्ते कमी असतील, तर बांगलादेश ढाक्याच्या जुन्या भागात कसा ट्रैफिक जाम होतो, तशी अवस्था होते. २) गुजराती लोकांवर फार अविश्वास दाखवणे योग्य नाही . त्यांनीच मुंबईत नोकर्या निर्माण केल्या. मुसलमान जरी मराठी भाषिक असला, तरी तो वेलप्रसंगी पटकन हिंसक होतो, ही वस्तुस्थिती आहे .
खूपच उत्तम आणि मार्गदर्शक ( खरं तर डोळ्यांवरची झापड उघडणारी. ) indie journal hats off.
थँक्स to इंडी, तुम्ही पवार सरांनां बोलावले , अम्हाला, राजू परुळेकर सरान प्रमाणे प्रमाणिक पात्राकार सापडला
आरसा दाखवणारी मुलाखत आहे, माझी मुंबई आणि महाराष्ट्र पुन्हा नव्याने उभारी घेईल
दिपक पवार यांनी अतिशय मुद्देसूद मांडणी केली आहे.
अनेक मुद्दे आणि प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
मुंबईतील आणि महाराष्ट्र मधील आपलं मराठीपण कायम राहील अशा प्रकारे विचार केला पाहिजे.
आजच्या काळात जेथे मीडिया विकला गेले ला आहे, तेथे दीपक सरान् सारखे, पत्रकार अजूनही पत्रकार आणि मराठी माणूस यांची कानाखारता राखून आहे,
मुंबई फक्त नावापुरती, सांगण्यापुरती मराठी माणसांची राहीली.. स्वतःच्या घरातच मराठी माणुस उपरा झाला आहे असे वाटते.. मुंबईची भाषिक लोकसंख्या बघितलं तर मुंबई मराठी माणसाची आहे की अमराठी लोकांची हे कळून येईल..
मुंबईतल्या सहा मतदारसंघात एकूण 96 लाख 53 हजार 100 मतदार आहेत. त्यापैकी मराठी मतांची संख्या 36 लाख 30 हजार 600 इतकी आहे. गुजराती अधिक राजस्थानी मतं 14 लाख 58 हजार 800 इतकी आहेत. मुस्लिम मतदार 17 लाख 87 हजार इतकी आहेत. उत्तर भारतीय मतदारांची संख्या 16 लाख 11 हजार 400 आणि दक्षिण भारतीय मतदार 6 लाख 97 हजार 600 च्या घरात आहेत.
प्रत्येक metropolitan शहर असच असत... Londan मध्ये 10% फक्त भारतीय आहे - इतर दुरच... त्यामुळे londan भारतीय होत नाही - असच मुंबई देखिल महाराष्ट्राची होती आहे आणि राहणार...
मराठी बहुल बिल्डिंग किंवा वस्ती मध्ये गुजराती किंवा इतर प्रांतिय दिसतील.
पण गुजराती बहुल बिल्डिंग किंवा कॉम्प्लेक्स मध्ये मराठी मंडळी का दिसत नाहीत?
गुजराती वस्त्या मध्ये त्यांना मराठी माणसे नकोच असतात.
Karan apan Marathi hindu hindu karat basto Ani gujrati marwari apalya angavar Yeun bastat😂😂😂
@@user-ij5dw3ob5o हिंदू कार्ड हे त्यांची अत्यचारे लपवण्यासाठी आहे
Please refer Housing Society law ..Check high court decisions
@@rupeshghanekar2058 Congress Politic in future 🥵🥵
Marathi -Gujarati
Maratha- Brahmin
Caste divide
North-south divide
Take Muslim+ Christian votes and then do same thing target HINDU
vote HINDUTVA govt .
We have MNS as Hindutva Govt .
Congress Divide Hindu votes politic started🥵
Gujratinchya pramane, apan non veg khato he tyanna patat nahi. Pan te ai zhavaad loka sarvaat jasta chicken khaatat.
खुप छान माहिती दिली आहे। आता मराठी माणसाला मुंबईत उद्योजक बनविण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी प्रयत्न करावेत शाळा महाविद्यालय मराठी माणसाला कर्ज पुरवठा देउन ऊभे करावे जेणे करून मुंबईतील मराठी टक्के वाढीस लागला पाहीजे
जय महाराष्ट्र जय हिंद
उद्धव ठाकरेला पक्षप्रमुख hi पदवी शोभत नाही, कारण त्याचं तसं कर्तृत्व नाही, त्याच्यात कसलीही धमक नाही.
नुसती पोपटपंची करण्यात तो पटाईत आहे.
बाळासाहेबांचं नाव तो फक्त मराठी माणसांना भावनिक बनवण्यासाठी वापरतो, आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतो, हे अजूनही काही मूर्ख मराठी माणसांना समजलेलं नाही. 😤
खुप छान विश्लेषण ,खुप छहां वीडियो, दीपक सरानी खाड़कन डोळे उघडले, प्रेक्षकांचे,
खूप छान व सुक्ष्म विश्लेषण.
प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं.
मराठी माणसाला आता समजेल की मुस्लिमांशी आणि दलितांसोबत आपण भेदभाव करतो तेव्हा त्यांना कसे वाटत असेल आणि आता मराठी माणसासोबत मुंबई मध्ये हेच होतय😞
Great observation
barobar, lokana watata ki bhrahmanvaad ha khoop chaan aahey, murkh leka che.
मराठी माणूस कितीही शिक्षणानंतर "कुठेतरी कामाला लागतो फक्त" आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीत
आणि
इतर भाषिक माणूस "शिक्षण घेता-घेता धंद्याला पण शिकून घेतो" आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीत
एकीकडे मराठी माणूस भावूक आहे पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवतो पण
दुसरीकडे तो शिकून अल्प-ज्ञानी असतो तरी प्रचंड अहंकारी आहे आणि "जास्त पैसा, श्रीमंती, श्रीमंत लोक" यांच्याविषयी त्याच्या पूर्णपणे चुकीचे समज, विचारसरणी, मते असतात त्यामुळेच "जास्त-पैसा" त्याला लांबूनच "जय महाराष्ट्र" करत असतो आयुष्यभर - त्याचबरोबर मराठी माणूस "मुद्दामच" स्वतःमध्ये "आत्मनिर्भर/ व्यावसायिक मानसिकता (Mindset )" विकसित न करता "FIXED-HOURS-DUTY & FIXED-MONTHLY-PAYMENT या कालबाह्य मानसिकतेतच" राहून आयुष्य कसं-बसं रोज ढकलत राहतो आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....
These 47 minutes, I felt like 7 minutes, mesmerizing language
बाळासाहेबांनी मराठी माणसाला हिंदुत्वाच्या दावणीला बांधलं हे अतिशय सुंदर analys केलत.. अप्रतीम...
माझा ठाम विश्वास आहे की आपण उत्तर भारतीयांचे लाड करू नये. त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सोपे करण्यासाठी हिंदीत सुरुवात करतो. आपण मराठीला चिकटून राहिले पाहिजे नाहीतर आपल्याला रडण्याचा अधिकार नाही
Correct 💯 bhava. Bus zaale parprantiya lokaanche laad. Maharashtra madhye fakht Marathi primary Language aani English secondary language...
हा लढा खूप कठीण आहे आणि मराठी राजकीय पक्ष एकतर विकले गेले आहेत किंवा त्यांना या लढ्यात रस नाही. केवळ वैयक्तिक पुढाकारानेच मराठी अभिमानाचा हा संघर्ष सुरू ठेवता येईल.
@@finegentleman7820 Bollywood is one of the main reason for Marathi's problems. We shall stop watching Hindi movies and songs instead focus on Marathi. If enough content not available in Marathi then go for Southern films but not Hindi
उत्तर भारतीय आणि गुजराथ्यांचे पण लाड करू नका.
ekdam barobar.
मराठी लोकांचे डोळे उघडणारी मुलाखात 👌🙏
अगदी बरोबर सांगितले पवार सरांनी.
नागरीकशास्त्र आणि समाजविद्या किती महत्वाची आहे हे या मुलाखतीतून दिसून येते. प्रत्येक विद्यार्थ्याने ते नीटपणे शिकले पाहिजे. पवारांसारख्या चांगल्या प्राध्यापकाला गोष्टी सहज समजतात आणि ते प्राध्यापक असल्यामुळे आपल्याला गोष्टी सहज समजतात. आता शिक्षण व्यवस्थेला विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र शिकावे असे वाटत नाही. धन्यवाद सर आणि धन्यवाद प्रथमेश.
अचूक विश्लेषण. प्रथमेश आणि पवार सर. 👍🏽
Deepak Pawar Sir ..Hats off to speak truth in such a bold and courageous manner. It is unfortunate that people like you doesn't get wider coverage. If Marathi leaders and their supporters continue with BJP-RSS then soon Marathi people will become strangers in their own land. Looks at the massive real-estate coming up in Mumbai, Thane, Pune, Kolhapur and mostly the occupants are Non-Marathi people who hates Marathi people and culture. Its high time Maharashtra immitates Tamil Nadu, else Morarji Desai has already said after losing Mumbai to Maharashtra: Mumbai tumchi bhaandi ghaasa aamchi. Jai Maharashtra.
मराठी माणूस मुंबई काय महाराष्ट्रात अल्पसंख्याक होणार
प्रत्येक मराठी माणसाने किमान दहा वेळा ऐकावे आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा या जिद्दीने पेटून उठावे असे परखड विश्लेषण.
Sir मस्तच हेच माझ्या मनातले तंतोतंत विचार आज तुमच्या तोंडातून ऐकून छान वाटलं आणि ही वेळ आली आहे एकत्र येऊन पुढे जायची
उद्धवजी ठाकरे यांनी या एपिसोड ची गंभीर दखल घेऊन सर्वप्रथम मुंबईतील सर्व जाती धर्माच्या मराठी भाषिक जनतेला एका झेंड्या खाली आणायचे काम युद्ध पातळीवर केले पाहिजे, त्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल, आजच्या घडीला त्यांच्या मागे श्रीमंत नाही तर मध्यमवर्गीय आणि गरिब मतदारच कणखर पणे उभा आहे.
तो कसला करतोय? ज्याने गुजरात्यांकडून टक्केवारीचा गू खाऊन स्वतःचं घर भरलं त्याने गेल्या २५ वर्षांच्या शिवसेनेच्या मुंबई मनपावरील सत्तेतून फक्त स्वतःचा फायदा करून घेतला, त्याने त्या काळात मराठी माणसांसाठी केलेलं एक तरी काम सांगा!
पक्षप्रमुख झाल्यावर त्याने स्थानीय लोकाधिकार समिती बरखास्त केली, तरी तुम्हाला विश्वास आहे, त्याला मराठी माणसांबद्दल कळवळा आहे म्हणून?
मराठी माणसांच्या ह्याच मूर्खपणामुळे त्यांच्या जीवावर तो मजा करतोय!
इतर प्रांतात तिथल्या लोकांची जी स्वभाषा, अस्मिता, आपली संस्कृती ह्याबद्दल जी अत्यंत कडवट आणि आक्रमक मानसिकता असते, तशी मराठी माणसाने स्वतःत प्रयत्नपूर्वक रुजवल्याशिवाय मराठी माणूस मुंबईतूनच काय पण महाराष्ट्रातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.
आम्हाला सगळं कळतं पण स्वतःला बदलायची आमची तयारी नाही.
आता दुसऱ्यांदा मुंबईसाठी बलिदान द्यायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे, ती सुद्धा मराठी माणसांच्या उदासीनता आणि बाहेरच्यांच्या बाबतीतील बोटचेपेपणामुळे!😤😡👊👎
🙏🙏 पवार साहेब खुप खुप सुंदर विचार अतिशय सत्य परिस्थिती मांडली.🙏🙏🙏
💯 True Sir 😊 Very nice n elaborative explaination on Current Situation 👍🏻
बरोबर बोललात, ही मुलाखत खरच दोनदा पहावी लागेल.
खूप छान सर आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याला कधी समजणार आहे
मारा किंवा मरा. एक ही भैय्या गुजराती राहिला नाही पाहिजेत मुंबईत.
Gujrat se marathi ko le jao
पवार सरांनी अतिशय सुंदर विचार ठेवून मराठी माणसांच्या आळशी वृत्तीचा जो लेखाजोखा मांडला त्याला मराठी माणसांनी आपण आपल्या महाराष्ट्र तसेच मुंबई साठी काय करावे याचा विचार करावा.परत परत हा व्हिडिओ पहात राहुन सरांचे विचार आत्मसात करावे अस वाटत.
अप्रतिम मनापासुन आभार ❤
पवार साहेबांनी अत्यंत सुंदर विचार sopya bhashet🌹 मांडलेले आहेत
खूपच eye-opener चर्चा आहे सर ❤❤❤❤
खुपच सुंदर नविन माहीती दिल्या बद्ल अभिनंदम.
Very Nice Series Prathamesh..... Bless You
Apratim
Deepak sir khup chan bolat tumbi .
Salut ahe tumbala👍👍
Enlightening interview! Thanks 🙏👍
पैसा टाकुन रस्त्यांचा विकास केला जातो हा दिखावू विकास आणि रस्ता बांधणार्याचा स्व आर्थिक विकास.पण वापरणार्यांचा म्रुत्यूचा सापळा.
याला जनहित म्हणावे का ?
Watching it from New Zealand- Definitely a different perspective from the usual monotonous debates! Great Insights from Deepak Pawarji!
Best analysis. .....
दिपक पवार सर हे उच्च दर्जाचे विचारवंत आहेत . त्यांनी महाराष्ट्र चे डोळे उघडले , अर्थात महाराष्ट्रीय किती जागृत राहतील ....?
Havent seen anyone speak with so much knowledge and humility.
मुंबई मुंबई
कोल्हापूर मराठी फिल्म इंडस्ट्रीची राजधानी होती.
गांधी हत्येनंतर कोल्हापूर चा स्टुडिओ जाळला व मराठी फिल्म सृष्टीला उतरती कळा लागला।
पेशावर मधुन आलेले देवानंद, दिलिप कुमार, सुनिल दत्त, कपुर खानदान हिंदीतील ताईत बनले.व मुंबई तील मराठी माणुस चित्रपटात घरकाम व धुनीभांडीचे काम करू लागला.
अटक ते कटक पर्यंत
ज्या मराठ्यांचा भरवशावर भारताला स्वातंत्र्य मिळाल त्याची साधी दखल सुद्धा ईतिहासात दिसत नाहीत. मुघल म्हणूजे जनु देशाचे स्वातंत्र्य सैनिक. छत्रपती शिवाजीमहाराज, टिळक, सावरकर, फुले,आंबेडकर,गोळवलकर, कर्वे,हेडगेवार,
आजही मराठी नाव भागवत व गडकरी शिर्ष स्थानावर आहेत.
ह्याची दखल प्रत्येक मराठी माणसाने घ्यावि .आज मराठी माणूस देश कारणी लागतो हे भाग्य।
You are a great interviewer and your guests are very knowledgeable too. Thanks
Deepak sir sobat apratim podcast
It's all about money..... modi wants to win desperately in maharashtra specially mumbai...as lot is at stake like dharavi redevelopment project where modani are looking to mint lakhs of crores of rupees by selling the extra t.d.r , redevelopment of air-India colony where 185 acres of prime land in the middle of mumbai city is to be developed by m.i.a.l owned by adani (the land belongs to state government), mmrda land at bandra reclamation, new airport at panvel, r.c.f land at mahul n many more such projects .....being eyed by modi n his cronies.....if ever he's able to win in lok sabha he would go all out for maharashtra assembly elections due in October this year n try all tricks in the trade to win them by hook or by crook .... come what may...🙄🙄
very nice interview well studied giving good guidance very straightforward pl arrange such interviews
What a superb conversation....
सुंदर विश्लेषण
Once again , Excellent Video !
राज चे मराठी प्रेम कुठे गेलं लोकांनी धडा शिकवावा
गेली 18 वर्षे राज ठाकरे हे मराठी साठी लढत होते. तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिली होती का?
Absolutely amazing
शिरसाष्टांग नमस्कार. पवारांना आधी, प्रथमेशला नंतर.
मुंबई सकट महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असला पाहिजे
होय महाराष्ट्र आणि मराठी टिकलाच पाहिजे
Deepak sir Ani assal patrkarachi garaj aahe dhanyawad sir
छान सखोल विश्लेषण. मुलाखतकार आणखी खुबीदार असता तर मुलाखत आणखी विस्तृत झाली असती 🙏
One of well studied debates
Profound
Khup chaan discussion
Very nice discussion ❤❤❤
A real Professor, a deep analysis of our reality as a maharashtrian.
Correct thought s. I agree with the views of Mr Pawar.
खुप महत्वाचे मुद्दे
Khup changle prashna vicharles Prathamesh
Tasach khup brilliant uttare sirankdun aikayla mialali
Apratim podcast...
Very good analysis. Jai maharashtra
Thank you pawar saheb
Thought provoking video....
योग्य विश्लेषण !
लवकरच मराठी अल्पसंख्यांक मुबंई मध्ये?
Dada ase aamhi kadihi hou denar nahi.MEE MARATHI AANI MAHARSHTRA MAJHA ABHIMAAN 💪💪💪💪💪💪
कायद्याचे राज्य असेल तर कोणत्याच समाज घटकावर अन्याय होत नाही.
शहर निर्माण झाले की लोकांची आवक ही होणारच च .
मुंबई तर आर्थिक राजधानी आहे लोक देशभरातून येणार च .
इथे च काय देशात कोणत्या ही ठिकाणी एकच भाषिक ,धार्मिक ,जतीच वर्चस्व असता कामा नये .
पण कायद्याचे राज्य है असलेच पाहिजे.
मुंबई मध्ये कायद्याचे राज्य स्थापन झाले तरी मुंबई च खूप सारे प्रश्न संपून जातील.
मी तर म्हनेल मराठी माणुस येडजावा आहे कारण अपल्याला नेहमी लाचारी स्वीकार केली , नौकरी करायची फक्त, धंधा नको म्हणून गरीब रहिला मराठी म्हणून गुजराती मारवाड़ी लोकानी फायदा घेतला
Excellent expert unbiased assertion by Dr Deepak Pawar
उत्कृष्ट तज्ञ डॉ दीपक पवार यांचे निःपक्षपाती प्रतिपादन
सुंदर आणि अचूक विश्लेषण
Marathi Muslim here. Proud to be from Maharashtra. Jai jai Maharashtra maja ani Jai hind!
Truly appreciate the insights and analysis from Deepakji.
It's a pity how Mumbai has been exploited, robbed, diluted, and disrobed of its true people centric character and ethos.
Those responsible for this mess are those who look upon Mumbai as a vehicle to be squeezed in every aspect for monetary and power gains and the cycle continues.
The questions posed were excellent and every minute was educative and has enough fuel to stir the conscience of a Mumbai loving Mumbaikar.
Keep it Up!
Very nice
Best explanation.👍👍
अहो कोण आहे पवार साहेब मी त्यांच्या मताशी 100% सहमत आहे
Very good analysis dr deepak pls speak more on crucial point
Appreciate the free & frank views.
Very true…👍👍👍
Very deep thinking, well studied interview. Expecting such many more.
👌👍✔️✔️परखड आणि उत्कृष्ट
Swatantra Maharashtra Rashtra...
दुसरा पर्याय नाही
@@ModernRamayan-dx4yd महाराष्ट्रात सत्ता ही एकच धर्म, भाषा व जातीच्या हातात असून आर्थिक प्रगती केली का?
@@ModernRamayan-dx4yd Congress Politic in future 🥵🥵
Marathi -Gujarati
Maratha- Brahmin
Caste divide
North-south divide
Take Muslim+ Christian votes and then do same thing target HINDU
vote HINDUTVA govt .
We have MNS as Hindutva Govt .
Congress Divide Hindu votes politic started🥵