याबाबत मजुर पती पत्नी यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते टकले यांचीही बाजू दाखवली जाणार आहे. तरी दर्शकांना विनंती की दुसरी बाजू पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया देवु नये.
संदीप भाऊ त्यांचा रोज किती किंवा उचल किती किंवा काम कसं करतात हे तुम्ही आम्ही पाहिलं नाही, परंतू जे मालक आहेत ( टकले बाबा ) ते खूप विचित्र वागतात, वाईट बोलतात माणुसकी हा गुण त्यांच्यात मुळीच नाही आणी आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कामगार जोडपं टिकलं नाही सगळे यांच्या वागणुकी ला त्रासाला कंटाळून पळून गेले आहेत... _____ मी उसराण गावचा रहिवासी असल्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे 🙏🏼🙏🏼
मी पण एका गावातला शेतकरी चा येथे शेतात कामाला त्याने 30000हाजारा 50000हाजार घेतले ते बोलते खरं दादा गरीबावर असे अन्य अत्याचार करतात आशांना न्याय मिळाला पाहिजे सरकारने यांची दखल घ्यायला पाहिजे
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्यानंतर निर्णय असतो हे खरच सत्य असेल तर नक्कीच वाईट आहे आणि हा फक्त आरोप असेल तर न्याय हा सत्यता च दाखवत असतो. एकाच बाजूचा न्याय नसतो कधीच हे नक्कीच वाईट आहे (जशाप्रकारे हे सांगत आहेत . )
संदीप भाऊ आम्ही पण मजुरी आहोत आम्ही कुठलीही मुजरी करत असलो तरी हे पैसेवान लोक शेवटी वाकड्यात आल्यास धमकी देणे हा असे प्रकार कुठल्याही मोठ्या लोकांचे चालतातच
विषय काहीही असो त्या काकांना धन्यवाद. त्यानी त्या गोरगरीब मजुरांची तळमळ ओळखून त्याना मदत केली व जाती पाती न पाहता माणूस धर्म पाळला सर्वांनी काका चे आदर्श घ्या
हे सगळ मजूर पाळवा पळवी प्रकरण आहे......त्यामुळं मला अस वाटत की हे आधीच्या मालका वर चुकीचे आरोप करत आहे .......क्षेत्र कोणतेही असो....सगळीकड हेच प्रकार होतात....काम सोडायचं आणि दुसरीकं गेल्यावर आधीच्या मालकावर टीका करायची
हो तुम्ही जे बोलले ते पण खरं असु शकते कारण दोन्ही विडियो बघायच्या आगोदर मी एक वाईट कमेंट केली होती पण दोन्ही विडियो बघुन लक्षात आले की हे सर्व मजुर पळवापळवीचा प्रकार असणार पण दोन्ही विडियो बघुनच कमेंट केली पाहिजे मी पण चुकीची कमेंट केली होती स्वारी त्या बद्दल पण यात नाहक बदनामी होवु नये 🙏🏻
भाऊ विरभट्टी मजूर अॅडव्हास पैसे घेतात लाख 50 हजार दारु खाण्यापिण्याचे शोक असतात. यांना अॅडव्हास घेवून रातोरात पळुन जातात हे लोक यांना बाप भेटला तुम्ही दोन्ही बाजु पडताळून बघा अनुभवावरून बोलतो
पहिल्यांदा पत्रकार साहेब तुमचे अभिनंदन आणि जे मध्यस्ती आले त्यांना खूप धन्यवाद खूप चांगलं काम केले त्यांना न्याय तर मिळालाच पाहिजे नक्की पण सगळी चौकशी करूनच न्याय मिळाला पाहिजे कारण दोन्ही बाजू समजून घेतलं पाहिजे कारण कामगार पण कधी कधी गैरसमज करून घेतो म्हणून दोन्ही बाजू समजून घेतलं पाहिजे
मि प्रथम त्या देव मांसाचे आभार मानतो कि त्यांनी यांना त्या पिळवनुक करणार्या मानसा कडुन आनल त्यांना आश्रय दिला त्यांची मदत केली आणि पत्रकार साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद जर ते विट भट्टी मालक दोषी अपराधी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जेणेकरून गोरं गरीबावर असा अन्याय होणार नाही
जर हि खरी गोष्ट असली तर दादा आणि ताई तुम्ही अगोदर पोलिस ठाण्यात जा,,,, ते म्हणतात ना आमचे कोणी भारे भांदतय का,,ठाण्यात गेले ना जाळ आणि धुर सोबतच निघतय 🙏
आदरणिय,संपादक साहेब,हा प्रकार वेठबिगारीचाच प्रकार आहे,वेठबिगारीतुन मुक्त करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आधिकार स्थानिक तहसिलदारांना आहे,आणि वरील कायद्याप्रमाणे दोषीवर कार्यवाहीचे आदेश ही ते देतील कृपया यांची रितसर तक्रार मे.तहसिलदाराकडे करुन याना न्याय मिळवुन द्यावे ही आपणास विनंती
गरीब, कष्टकरी जर नसतील तर, रस्ते, ईमारती, शेती, कारखाने बंद पडतील, गरीब आहेत म्हणून श्रींमत आहेत. जेव्हा गरीब महीलांच्या ईज्जतीवर हाथ पडतो, तो क्षण आपल्या घरच्यांवर आला तर कसं वाटेल.
पत्रकार साहेब माझी तुम्हाला विनंती आहे.. ह्यांना न्याय मिळवून द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👏
न्याय मीळाला पाहीजे या गरीब कुंटुबाला ❤❤❤
याबाबत मजुर पती पत्नी यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते टकले यांचीही बाजू दाखवली जाणार आहे. तरी दर्शकांना विनंती की दुसरी बाजू पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया देवु नये.
बरोबर आहे
नक्की काय आहे हे, दोन्ही बाजू ऐकणे गरजेचे आहे.
बरोबर आहे
@@minakashidhengle barobar aahe madam tumcha
संदीप भाऊ त्यांचा रोज किती किंवा उचल किती किंवा काम कसं करतात हे तुम्ही आम्ही पाहिलं नाही, परंतू जे मालक आहेत ( टकले बाबा ) ते खूप विचित्र वागतात, वाईट बोलतात माणुसकी हा गुण त्यांच्यात मुळीच नाही आणी आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कामगार जोडपं टिकलं नाही सगळे यांच्या वागणुकी ला त्रासाला कंटाळून पळून गेले आहेत...
_____ मी उसराण गावचा रहिवासी असल्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे 🙏🏼🙏🏼
मी पण एका गावातला शेतकरी चा येथे शेतात कामाला त्याने 30000हाजारा 50000हाजार घेतले ते बोलते खरं दादा गरीबावर असे अन्य अत्याचार करतात आशांना न्याय मिळाला पाहिजे सरकारने यांची दखल घ्यायला पाहिजे
गरीबांचा तळतळाट घेऊ नये, ज्यांनी तळतळाट घेतला त्यांना नियती सोडणार नाही.
ही झाली ह्या प्रकरणाची पहिली बाजू परंतु दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय comment करणाऱ्या अभ्यासू आणि ज्ञानी पंडितांनी आपले मत मांडू नये हीच अपेक्षा
🤣🦮🦮🦮
आम्ही,,कोमेन्ट,,करणार,,दुसरी,,बाजु,,एकल्याशिवाय,,,कारण,,हे,,लोक,,लाचार,,आहेत,,आणी,,अश्या,,लोकांचा फायदा,,,हलकट,,माणुसच,,घेतो
बरेच लोक शेतकऱ्यांचे पैसे घेवुन पळून जात आहेत हे पण दाखवा
हि लोक पहिली उचल घेतात साहेब
जुन्नर तालुक्यात गोर गरीब मजुरांनी कामाला जाऊ नका खूप लोकांना फसलवे आहे
गरीब लोकांना त्रास देऊ नका .शेवटी ते पन माणसच आहे .अशी वेळ आपल्यावर पन येऊ शकते .हा आपला महाराष्ट्र आहे आहे ...
आदिवासी वादळ ने यात लक्ष द्याला पाहिजे
तेच नाय मिळवून देऊ श्क्त्तात्
अवघड आहे राव ,अस पाहिलं की वाट लोकशाही आहे की नाही की हुकुमशाही च आहे
Aaho saheb bhartat naavala lokshahi aahe .kahi zale ki savidhan cha navane ordayche savidhan aahe manun.ajun pan bhartat gulam giri aahe.
जो गरीबाचे पैसे खातो ,तो,कधी सुखी,,नाही,राहनार
Tu sukhi ahe na Mag gap na
पत्रकार तुम्ही या गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा वीटभट्टी मालकाचा माज उतरवा
पञकारभाऊ धन्यवाद आपले.
माझ्या कडे पण 10मजूर कामाला आहेत पण मी गरिबांना फसवत नाही.
गरिब लोकांना फसवणूक करण मोठे होत नाही
पत्रकार साहेब वा..... मानना पड़ेगा 💯👌
गरिबांची आसे लोक पिळवणूक करतात धन्यवाद पत्रकार भाऊ या गरीब कुटुंबाला तुम्ही न्याय मिळवून द्या हि नम्र विनंती
Close
Good
@@subhashsase1689😂
केशकरापोलीसमधेजा
काका आणि पत्रकार बंधुचं खूपच छान कार्य
Garib praise Uchalun Ghete Ani Malakache Kam think Karat Nahi
पत्रकार भाऊ गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती त्या वीटभट्टी मालकाला कडक शिक्षा झाली पाहिजे
त्यांची डायरी असेल ना किती माल झाला समजेल ना यांनी उचल भरपुर घेतली असेल
Article 32 In supreme court and Article 226 in High Court madhe fundamental rights violation under court madhe petition dakhal karu shakato.
जे बोलतात ना शिवी गाळ करतात ना त्यांनी आधी चौकशी करून दोषीं ठरवायचं माणसांना 🙏
आशा लोकांमुळे विटभटी मालक अडचणींत आहेत आधी पन्नास हजार रुपये घेतात पळून जात आहे
पञकार बाजु लावुन धरा गरीबांना नर्य देवा हि विनंती
करार करणे गरजेचे असते त्यामुळे दोन्ही बाजूला अडचणी येत नाहीत.
गरीबाला न्याय मिळाला पाहिजे
पत्रकार साहेब,
माणुसकी शिल्लक नाही
गरीबाचा तळतळाट घेतला तर वाटोळं होईल.
Khar asl trr hoyil pn he jar khot asl trr jeni he khot natk kel aahe techa hoyil vatol
Tu tuz kay hoty te bhag amch amhi bhagu
गरिबांचा आवाज जगासमोर आणल्याबद्दल धन्यवाद
लोक खोटं बोलतात पिसे बुडा साठी
हे हे लोक भट्टी वाल्यांकडून 50 50 हजार रुपये उचल घेतात आणि पळून जातात
दादा अशा किती लोकांचे शोषण होत असेल. गरीबांचे कष्ट असतात. ते उलट बोलू शकत नाही त्याना कडक शिक्षा झाली पाहिजे.
असं कष्टाचं दुसऱ्याचं खाल्लेलं पचत नाही कीडे पडतील याना
धन्यवाद पत्रकार ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
मजुरांचे पैसे त्वरीत मिळाले पाहिजेत
@@deepalibhoye3618 हो ना
उचल किती घेतली ते पण सांग
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्यानंतर निर्णय असतो हे खरच सत्य असेल तर नक्कीच वाईट आहे आणि हा फक्त आरोप असेल तर न्याय हा सत्यता च दाखवत असतो. एकाच बाजूचा न्याय नसतो कधीच हे नक्कीच वाईट आहे (जशाप्रकारे हे सांगत आहेत . )
जवा हे लोक पळून जातील तवा समजेल बाबाला . तालुक्याचे नाव कस उज्वल होत ते.
Yanna nyay milala pahije
ही लोक विटभट्टीवर काम का करतात,विटभट्टीवाले असेच फसवता गरीब,अडाणी लोकांना.
कामगार कल्याण विभागात तक्रार करा त्यांची
संदीप भाऊ आम्ही पण मजुरी आहोत आम्ही कुठलीही मुजरी करत असलो तरी हे पैसेवान लोक शेवटी वाकड्यात आल्यास धमकी देणे हा असे प्रकार कुठल्याही मोठ्या लोकांचे चालतातच
उत्तीरडे.साहेब.गरीबाला. न्याय द्या
Kay भयानक प्रकार आहे महाराष्ट्र मध्ये अशा लोकांची पिळवणूक करणाऱ्यांचे वंश टिकून नको देऊ देवा ...दोघानाही मालकाला देवा शिक्षा दे रे देवा ....
Kawlyachya shapane gai marat nahi he aikle asel tumhi tasch amchahi ahe amchi khari ahe & amch vansh hi sahi salamat ahe tumchya krupene kalal ka dusri gost he prakran mitle ahe kashala tumcha kimti vel waya ghalwta
बाबांचे खूप खूप आभार
News walya n che dhanyawad..
काम केल्यावर पैसे मिळतात
पैसे फूकट मिळत नाहीत याची तोंड सांगतंय किती
विषय काहीही असो त्या काकांना धन्यवाद. त्यानी त्या गोरगरीब मजुरांची तळमळ ओळखून त्याना मदत केली व
जाती पाती न पाहता माणूस धर्म पाळला
सर्वांनी काका चे आदर्श घ्या
शासन सबंधित पोलीस खात्याचे लोक काय करतात
बिरसा ब्रिगेड यात लक्ष घालनार गरिबाला न्याय मिलवुन देनार तो कोणीही असो
Pahili chukashi kara mag bola saheb
माझं विट भट्टी मजुरांच्या जीवनावर एक इमोशनल गाणं येत आहे.
Kes keli pahije
हा दारूडे दिसतो हा खोट बोलतो आहे त्याचे रूबाब दिसतो
हे सगळ मजूर पाळवा पळवी प्रकरण आहे......त्यामुळं मला अस वाटत की हे आधीच्या मालका वर चुकीचे आरोप करत आहे .......क्षेत्र कोणतेही असो....सगळीकड हेच प्रकार होतात....काम सोडायचं आणि दुसरीकं गेल्यावर आधीच्या मालकावर टीका करायची
Barobar ahe bhawa
@@dattatakle8781 भाऊ मी पण जुन्नर तालुक्यातील व्यक्ती आहे त्यामुळं मला सगळं अनुभव आहे
Ho
Kam nahi zalayvar he lok arop kartat
हो तुम्ही जे बोलले ते पण खरं असु शकते कारण दोन्ही विडियो बघायच्या आगोदर मी एक वाईट कमेंट केली होती पण दोन्ही विडियो बघुन लक्षात आले की हे सर्व मजुर पळवापळवीचा प्रकार असणार
पण दोन्ही विडियो बघुनच कमेंट केली पाहिजे मी पण चुकीची कमेंट केली होती स्वारी त्या बद्दल
पण यात नाहक बदनामी होवु नये 🙏🏻
तिकडचे लोकं अशीच मजुराची फसवणूक करतात व्हिडीओ बनवला त्याबद्दल अभिनंदन
भाऊ सगळी लोकं सारखी नसतात आणि वीटभट्टी मालकाचं म्हणनही ऐकावं लागेल.
हा माणूस खोटं बोलतो 1000 विटा छापल्या तर 450 ते 500 चा भाव आहे
या गरीब लोकांना ज्या व्यक्तीनी त्रास दिला आहे.त्या व्यक्ती वर लवकर कारवाई झाली पाहिजे.
35kby 7thny crby
GHANTA KAHI HOT NAHI, 3RD CLASS NYAY VAVASTHA ANI POLICE
Patrakaar bahut dhanyvad
पहिले असेच हे लोक दमदाटी करून शोषण करत होते. मनुवादि व्यवस्थेत.
सरळ याच्या बोलन्यात लबाडी दिसत आहे.
भाऊ विरभट्टी मजूर अॅडव्हास पैसे घेतात लाख 50 हजार दारु खाण्यापिण्याचे शोक असतात. यांना अॅडव्हास घेवून रातोरात पळुन जातात हे लोक यांना बाप भेटला तुम्ही दोन्ही बाजु पडताळून बघा अनुभवावरून बोलतो
हे खरं आहे
समोरासमोर काम करायला लावून एका दिवसात कीती विटा तयार करतात त्यावर अंदाज काठावा मग खरी आहे ते कळेल
जुन्नर तालुका आंबेगाव तालुका खेड तालुका ह्या जिल्ह्यातील लोकांनी असे करायला नको आपण ह्या लोकांना न्याय मिळवून द्यावा. हि विनंती
Tya bhagatle lok tasech ahe jabardsti kartat mazya bhavala pn tasch kela hot Kamala fasvun nel Ani sodat navat takrar Kel tri pn sodat navat shevti gopinat munde kade jaun baithk ghetl tari pn sodat navte jive marnyahi dhamki detat ,, paise bharun sodvale mazya bhavala
पहिल्यांदा पत्रकार साहेब तुमचे अभिनंदन आणि जे मध्यस्ती आले त्यांना खूप धन्यवाद खूप चांगलं काम केले त्यांना न्याय तर मिळालाच पाहिजे नक्की पण सगळी चौकशी करूनच न्याय मिळाला पाहिजे कारण दोन्ही बाजू समजून घेतलं पाहिजे कारण कामगार पण कधी कधी गैरसमज करून घेतो म्हणून दोन्ही बाजू समजून घेतलं पाहिजे
Police.complain.kara
पत्रकार साहेब हाता वर जगनार्या मजुर लोकाचें खुप हाल आहेत न्याय करा😊😊😊
ह्याआश्या वीठ भठी वाल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजेत येनला न्याय मिळूनदया पत्रकार दादा
दादा धन्यवाद
आहो बाबा तुमालाही धोका देनार 100 टके
है लोक आधी दोनी बाजु आयकुन घया मग
खर काय ते बगा
सर धन्यवाद तुम्हाला❤
मि प्रथम त्या देव मांसाचे आभार मानतो कि त्यांनी यांना त्या पिळवनुक करणार्या मानसा कडुन आनल त्यांना आश्रय दिला त्यांची मदत केली आणि पत्रकार साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद जर ते विट भट्टी मालक दोषी अपराधी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जेणेकरून गोरं गरीबावर असा अन्याय होणार नाही
Khup Dukh vatle Bichryanchi kata aikun yanna nyay betla pahije..
Asha patrakarala koti koti naman
जुन्नरच्या लोकांचे कारनामे असेच आहेत
जर हि खरी गोष्ट असली तर दादा आणि ताई तुम्ही अगोदर पोलिस ठाण्यात जा,,,, ते म्हणतात ना आमचे कोणी भारे भांदतय का,,ठाण्यात गेले ना जाळ आणि धुर सोबतच निघतय 🙏
त्रास देणार्याला शिक्षा झाली पाहिजे
देव माणूस भेटला खरंच 💐🙏
सर हिशोब योग्य लावा त्याचा गरीब लोक ते आसे भाडखाऊ हाणले पाहीजेत ❤
गरीबांना न्याय मिळवून देणारे पत्र कार भाऊ तुम्हाला खूप खुप धन्यवाद.👍
संदीप भाऊ पैसे दिले नाहीत मग वसुल कशा पद्धतीनं केले ते नाही समजलं
हे बरोबर आहे साहेब.....
आधी ऊचल कीती घेतली होती ते सागां की
लबाडो हो
जो गरीबांना त्रास देत असल त्या लोकांना कडक कारवाई करावी 13:21
मी भारतीय लहुजी सेना संघटना स्रीरामपुर युनियन तालुका अध्यक्ष आहे योग्य तो न्याय मिळवून दिला पाहिजे काळजी पुर्वक
मालकाची मुलाखत दाखवा त्याना पण धंद्याची गरज असते
कायदेशीर कारवाई करा
पत्रकार साहेब असेच काम करा समाजात खुप प्रशन आहे.
अशा गरीब व कष्टाळू लोकांना खरोखरच भारतात न्याय मिळेनासा झालाय दु:ख वाटते.
ह्याचा अर्थ न्याय व्यवस्था चूकिच्या हताहत आहे
हे तेव्हाच होते ह्या करता शिक्षण आणि आपल्या मताचा योग्य वापर आणि संविधानीक साक्षर असने खुप गरजेचे आहे 🙏
हे खोटे आहे,,,, भट्टी वाले व ऊसतोड मजूर असे च आहे
🥱🥱🥱
Fkt व्हिडिओ kadnar ahe ka madat bhi karnar ahe bhavu
मी तुमचे दोन्हीही व्हिडीओ पाहिले खरं काय ते त्यांनाच माहिती पण कामगार आणि त्यांचा कथित 'वाली' यांचेच सर्व खरं आहे असं समजू नका.
आदरणिय,संपादक साहेब,हा प्रकार वेठबिगारीचाच प्रकार आहे,वेठबिगारीतुन मुक्त करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आधिकार स्थानिक तहसिलदारांना आहे,आणि वरील कायद्याप्रमाणे दोषीवर कार्यवाहीचे आदेश ही ते देतील कृपया यांची रितसर तक्रार मे.तहसिलदाराकडे करुन याना न्याय मिळवुन द्यावे ही आपणास विनंती
Junnar talukyala mi khup bhari samjat hoto pn ata ny
Good work nice Bhava
गरीब, कष्टकरी जर नसतील तर, रस्ते, ईमारती, शेती, कारखाने बंद पडतील, गरीब आहेत म्हणून श्रींमत आहेत. जेव्हा गरीब महीलांच्या ईज्जतीवर हाथ पडतो, तो क्षण आपल्या घरच्यांवर आला तर कसं वाटेल.
संपादक.साहेब.तुमच.मनपूर्वक आभीनंद आणी.तुमची.1.क्षमा.मागतो.आणी.टकले.यांची.मुलगा.आणी.सुन.2.मानसाना.प्रतेकी.500.रु.न.काम.करता.देतो.त्यांनां.आमच्या.नांदेड.ला.पाठवा
पत्रकार साहेब या गरिबांना न्याय मिळवून दिला पाहिजे
तेचा नंबर दया
मंजुर पण लई बेकर आसतात