सर आम्ही धरणग्रस्त आहे आम्हाच्या जमीनी पैठणच्या तलावात गेल्यानंतर आम्हाला जि.जालना ता.अंबड ईथे जमीनी भेटल्या राहायला गायरानात जागा दाखवली आणी आम्ही 40ते50वर्षापासुन रहातो आणी आता नोटीस आली या महत्त्वाच्या विषयावर ऐक व्हीडीओ करा सर
खासगी संस्था गायरान मध्ये अतिक्रमण करून शाळेच्या बांधकाम वस्तीगृह संरक्षक भिंत मिळून दोन एकर जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आहेत,ते काढण्यासाठी जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या कडे अर्ज केला आहे, विलंब होत आहे त्यासाठी काय करावे लागेल
सर आमच्या वडिलाला पाच भाऊ आहेत एक आमचा चुलता शिकलेला आहे तो लपून नावावर करून घेतला आहे आणि आता करून देत नाही म्हणतो स्वतः पैसे खर्च करून नावावर करून घ्या असं म्हणतो
फुलंब्री तालुक्यामध्ये सुद्धा अशी अनेक प्रकरणं आहे जेथळल चांगल्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या नाही व भूमिहीन बेघर लोकांना नोटिसा येत आहे आम्ही जावा तू कुठे प्रश्न निर्माण
साहेब...!माझ्या गावापासुन दोन कि.मी.अंतरावर गायरान जमीन आहे ती मि शेती करण्यासाठी वापरु शकतो का?शासनाचा किंवा कुणाचा दबाव आल्यावर मी काय करायला पाहिजे.कारण गावातील लोकांना किंवा आजुबाजूचे ला बरं दिसत नाही.तर काय करु....!
गायरान जमीन झाडे 🌲 नष्ट करून फुकट अतिक्रमण धारकांना द्या, अन् जनावरं कापायला न्या..यांच्या बापाचा कायदा आहे ? थोडी तरी लाज वाटली पाहीजेत यांना ? जनावरा करिता कायदा तयार करा ,, उपाशी मरत आहे हे भीक मागून ही जगतील.. जनावरं कूठ चार्याची भीक मागतील ? जना
वकील साहेब आदिवासी समाजातील लोकांच नाव घेता येत नाही का ,आदिवासी गायरान जमीनीचा मालक आहे हे मी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सवीधानात नमुद केले आहेना
धन्यवाद सर.खुप खुप आभारी अपण कोर्टा चा निकाल दिलेल्या सवितार सांगितलं 👉सर जीं स्थानिक प्रशासन काय ठीकानी नोष्टीस दिले आणि घरे निरक्ससी करण्यात आले.यंचंसाठी काय या बेघर,मजूर, भूमीहीण,सर्वासाठी न्यमिळाला. सर जीं 🙏🙏🙏नम्रपूर्व आभार.जय हिंद 🇮🇳
Bhumihin nagrikala ghar bandhni sathi v kasun khany sathi shashnane padik gayran niroupyogi jamini na vikri na kharedi tatvavar gor garibana Dhily pahijat ani dar 5 varshyni odit karych. As kahitri kel pahij .
वकील साहेब आदिवासी समाजातील लोकांच नाव घेता येत नाही का ,आदिवासी गायरान जमीनीचा मालक आहे हे मी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सवीधानात नमुद केले आहेना
सर आम्ही धरणग्रस्त आहे आम्हाच्या जमीनी पैठणच्या तलावात गेल्यानंतर आम्हाला जि.जालना ता.अंबड ईथे जमीनी भेटल्या राहायला गायरानात जागा दाखवली आणी आम्ही 40ते50वर्षापासुन रहातो आणी आता नोटीस आली या महत्त्वाच्या विषयावर ऐक व्हीडीओ करा सर
Adv good 👍 nice video गरिबांना न्याय देणारे वकील...❤️❤️
गायरान जमीन गोशाळेसाठी
Great sir
खासगी संस्था गायरान मध्ये अतिक्रमण करून शाळेच्या बांधकाम वस्तीगृह संरक्षक भिंत मिळून दोन एकर जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आहेत,ते काढण्यासाठी जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या कडे अर्ज केला आहे, विलंब होत आहे त्यासाठी काय करावे लागेल
अतिशय सुंदर माहीती दिल्याबद्दल अभिनंदन
सर आमच्या वडिलाला पाच भाऊ आहेत एक आमचा चुलता शिकलेला आहे तो लपून नावावर करून घेतला आहे आणि आता करून देत नाही म्हणतो स्वतः पैसे खर्च करून नावावर करून घ्या असं म्हणतो
त्या शेताला नावावर करून घेऊन पाच-सात वर्षे झाले आहेत
सर आम्ही धरणग्रस्त आहोत 50 वर्षांपासून गायरान जमिनीवर राहतोत. आठ ते दहा लाखापर्यंत घरावर खर्च केला. याविषयी एक व्हिडिओ टाकाला तर बर होईल.
जय भिम वकिल साहेब 1:18
साहेब जयाची शेती होती तयानी शेती विकली भूमीहीन झाले गायरान जमिन खाजगी सवे मथये सुदधा अतिकरमन केले आहे याचे काय करावे सलला मिळावा ही विनती
फुलंब्री तालुक्यामध्ये सुद्धा अशी अनेक प्रकरणं आहे जेथळल चांगल्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या नाही व भूमिहीन बेघर लोकांना नोटिसा येत आहे आम्ही जावा तू कुठे प्रश्न निर्माण
गोशाळेसाठी देऊन टाका
2.47min चया पुढे कट केलेलं आहे video नीट बघा बाबांनो किती frod kartat आपल्याला
साहेब...!माझ्या गावापासुन दोन कि.मी.अंतरावर गायरान जमीन आहे ती मि शेती करण्यासाठी वापरु शकतो का?शासनाचा किंवा कुणाचा दबाव आल्यावर मी काय करायला पाहिजे.कारण गावातील लोकांना किंवा आजुबाजूचे ला बरं दिसत नाही.तर काय करु....!
Sir गायरान जमीन हया जनावरांसाठी असतात अस काही करू नकात
गायरान जमीन झाडे 🌲 नष्ट करून फुकट अतिक्रमण धारकांना द्या, अन्
जनावरं कापायला न्या..यांच्या बापाचा कायदा आहे ? थोडी तरी लाज वाटली पाहीजेत यांना ?
जनावरा करिता कायदा तयार करा ,, उपाशी मरत आहे हे भीक मागून ही जगतील..
जनावरं कूठ चार्याची भीक मागतील ?
जना
वकील साहेब आदिवासी समाजातील लोकांच नाव घेता येत नाही का ,आदिवासी गायरान जमीनीचा मालक आहे हे मी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सवीधानात नमुद केले आहेना
Gayaran land should be regularize because of these people are SC., ST, and OBC.
मुख्य निकाल काय.......
❤❤❤❤
सर भूमिहीनांना गायरान मिळेल का 1971 नियम 14 नुसार मिळेल का
गावकऱ्यांनी पण केलेले आहेत
👍👍
Gr no aahe ka kuna kade
गावठाण कोणालाही दिली तरी हरकत नाही पण पण गायराण नको
Nice
कमजोर न्यायव्यवस्था 😂
🙏नमस्कार सर
धन्यवाद सर.खुप खुप आभारी अपण कोर्टा चा निकाल दिलेल्या सवितार सांगितलं 👉सर जीं स्थानिक प्रशासन काय ठीकानी नोष्टीस दिले आणि घरे निरक्ससी करण्यात आले.यंचंसाठी काय या बेघर,मजूर, भूमीहीण,सर्वासाठी न्यमिळाला. सर जीं 🙏🙏🙏नम्रपूर्व आभार.जय हिंद 🇮🇳
.या.मागासवरगीय.आमी.
2011 निवासी व भूमीहीन व SCst यांचे नाही हटवता येणार...हे नाही तुम्ही सांगीतले
Sir shetisathi nhi jamnar ka
सुप्रिम कोर्टाचा अपमान केला आहे तुम्ही सरकारने तरी ती आणायला नाही पाहिजे होती गाईंचा प्रश्न आहे हा
Bhumihin nagrikala ghar bandhni sathi v kasun khany sathi shashnane padik gayran niroupyogi jamini na vikri na kharedi tatvavar gor garibana
Dhily pahijat ani dar 5 varshyni odit karych. As kahitri kel pahij .
Sir mob no dya please
Barobar bolta, Ghandandgyanche Virudh , Aawaz uthwa.
Tyat upvad kai mhanje kontya upvad at nhi kadu shakt
Saheb, Garib shetkariyanchi , Jamin, Paise Khau ghaloon, Hadaplya ahet, Tya Lakonwar action ghay.
¹
सर आपला मोबाईल नंबर भेटेल का
वकील साहेब आदिवासी समाजातील लोकांच नाव घेता येत नाही का ,आदिवासी गायरान जमीनीचा मालक आहे हे मी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सवीधानात नमुद केले आहेना
Nice
साहेब गायरान जमीनी तुम्ही बोलल्या प्रमाने धन दाडगे व शिक्षण सम्राट यानी घेऊन शाळा कॅलेज काढून बखळ पैसा छापत आहे मग गोरगरीबा च त्रास का