Farmer Loan : तेलंगणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीचे सुतोवाच; महाराष्ट्राचं काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #devendrafadnavis #karjamukt #pmkisan
२०२० साली महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ ९१ टक्के शेतकऱ्यांना मिळाला. पण त्यानंतर मात्र कर्जमाफीचं घोंगडं भिजत राहिलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्याची साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं खरं पण ते आश्वासनही गाजरच ठरलं.
In 2020, Mahatma Phule Farmers loan wavier Scheme was announced by Mahatma Vikas Aghadi Government. 91 percent farmers got the benefit of this scheme. But after that, the blanket of loan waiver continued to soak. After Eknath Shinde's rebellion, the Mahavikas Aghadi government fell. And Eknath Shinde and BJP came together to form the government.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला कधीच न्याय मिळत नाही त्याला सुध्दा कर्ज माफी व्हावी अन्यथा सरकारला घरी पाठू
सर्व शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे..
सरकारने नियमित तसेच थकीत कर्जदार असा भेदभाव न करता, सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे.
1 लाख टक्के 2017 पासून चे कर्ज माफ झाले पाहिजे 0
महाराष्ट्रात कर्जमाफी ची गरज आहे
कर्ज माफ केलेच पाहिजे महाराष्ट्रात सरकारने
कर्जमाफी होत काय नाही परंतु विज बिल सूट झाले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे या महाराष्ट्र सरकारकडे
2 लाख पर्यंत कर्ज माफी व्हाही कारण बियाणाचे वाढलेले भाव शेतीमालाचे पडलेले भाव शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे
कर्जमाफी झाली तरच महायुतीत सत्तेत येईल नाहितर परत राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर येईल आणी शेतकर्यांचे कर्ज माफ होईल अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे
Borobar
Sarkaar kaay swatachya khishatale dete kaay kaarj maafi karayala,
चालू बाकीचे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय कर्जमाफी तर झालीच पाहिजे
3 लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
Tuja bapachi pend hi ka😂😂
कर्ज माफी साठी बेंकेचे निकष नकोत सर्व बेंका हव्यात
जे सरकार कर्ज माफी देईल त्यालाच शेतकरी राजा सत्तेत बसवेल अन्याथा सरकार सत्ते पासुन वंचित राहिल
बरोबर
भाजप ला निवडून यायचे असेल तर ३ लाखापर्यंत कर्ज माफी करावीच लागणार आहे
100%
100%झाली पाहिजे
महाराष्ट्राचं शेतकरी कर्ज जे माफ करतील त्यांना सतेत बसवू
बरोबर
फडणवीस आणि bjp आहे तोपर्यंत कर्ज माफी नाही आणि शेतमालाला भाव पण नाही
किती पण खटाटोप करा....
कर्ज माफ जर महाराष्ट्रात भाजप किंवा शिवसेना उबाटा सरकार ने नाही केले तर भाजपला महाराष्ट्रातुन पाच वर्षांसाठी हद्दपार करू..जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय
लोकसभेचला शेतकऱ्याना नजरआदाज करू काय होत ते फडणवीसला कळाले आता पण तुम्हाला कधी कळत कळू
😅😅😅😅😅@@SonaliShankar-ih5xh
खरी कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारने केली फडणवीसने चुत्या बनवले...
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ करून टाका तरच भाजप निवडणुकीत निवडून येईल नाहीतर सुपडा साप
तेलंगणा आणि झारखंड राज्यातील निर्णय योग्य आहे महाराष्ट्र मध्ये जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत बसेल
2024 विधानसभा निवडणूक भाजपला जिंकायचे असेल तर महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिलीच पाहिजे
Right
बरोबर आहे.
Q1q😅@@gopalbodade4498
Barobar
ती पण छोटा शेतकरी, मोठा शेतकरी असे नाही,,,
सरसकट शेतकरी
सरकारने थकीत कर्जदारांसोबतच चालू असलेले कर्ज हे माफ करावे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही चालू कर्जदार शांत बसणार नाही
महाराष्ट्र सरकार ने कर्ज माफी केली तर बीजेपी ला मतदान करणार आहे ह्या वेळेस नाहीतर नाही
कर्जमाफी केली तरी तू भाजपला मत देत नसतो भावा
अगदी बरोबर भावा
100% कर्जमाफी झाली पाहिजे
हमी भावापेक्षा कर्जमाफी करणं महायुती सरकारला फायद्याचे ठरेल...
कर्जे माफी झाली पाहिजे 300000 तीन लाख❤ माग ची कर्जे बरोबर नाही जाली❤ मी शेतकरी निकश मुळे वचीत राहिलो
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खरिप पिक विमा 2023 (75%) नांदेड जिल्हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच हक्काचे माध्यम अँग्रोवन ने आवाज उठवुन शेतकर्यांची मदत करावी
तीन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांना सरसकट सर्वच कर्ज माफ करा
भाजपने महाराष्ट्रातील कर्ज माफी दिल्ली नाहीतर विधानसभेमध्ये भाजपचा सुपळा साफ होणार आहे
🎉 जो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्याला सत्तेत बसू
मागील प्रोत्साहन अनुदान अद्याप दिले नाही, विधानसभा निवडणुकीत जिंकायची असेल तर 2-3 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफी केली पाहिजे नाही तर लोकसभेला जी गत झाली त्यापेक्षाही भयानक परीस्थिती सत्ताधारी पक्षांवर येईल.
भाऊ तुम्ही च शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देऊ शकता शेतकऱ्यांचे कैवारी तुम्हीच आहात आमच्या नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूला जागा तयार करता तुमचे मनापासून
धन्यवाद
या सरकारच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना १०००रू मोदी पिक विमा भरल्यास दोन वर्षांनी 1100 रू😂२०००रू निधी बांबु घ्यायला , कपाशीच्या डब्याला ₹100 अनुदान
जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल जनता त्यांनाच निवडून देणार.
सर्व शेतकर्यान एकजुटीने सरकारवर दबाव टाकावा कुठलाही पक्षपात करूनये तरच हे सरकार झुकू शकते
सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कर्ज माफी झाली पाहिजे.
त्रिकुट सरकार वर विश्वास राहीलेला नाही
शेतकऱ्यांनी लोकसभा त चमत्कार दाखवला आहे
पिक विमा एक रुपया नाही
दुसरा पिक विमा भरण्याची वेळ आली आहे तरी
शेतकऱ्यांनी ह्याची घमंड तोडने गरजेचे आहे
लोक सभा झाली आता विधानसभा आता वाचवतिल का❓ मला तर अजून प्रोत्साहन पर मिळाले नाही का❓ पण 4300 सोयाबीन बग 4000 पण का❓ पोट्याश आधी 530 होते आता 1800 का❓
फडणवीस साहेब एकदा करूनच दाखवा म्हणजे तोंड बंद होतील
*यांना कस पाडायच है आम्हाला चांगलच माहीती आहे एक शेतकरी*
कर्ज माफी करा
कर्ज माफी ही फक्त जवळचे लोकं मोठे लोकं यांची होणार सर्वसाधारण शेतकऱ्यांची होणार नाही
कर्ज माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या नाहीतर लोकसभे सारखं विधानसभेत होईल पिक विमा लवकर द्यावा
कर्ज माफी झाली पाहीजे
कर्जमाफी हवी
शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत
चालू व 100%कर्ज माफी करा
कर्ज माफी झाली पाहिजे
प्रत्येक निवडणूकी अगोदर कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव द्दा. बाहेरून तूर आयातीवर करोडो डाॅलर खर्च करता,बाहेरून तेल आयातीवरून शुल्क हटवीता, कांद्याचे थोडे भाव वाढले की निर्यात बंदी करता,विचार करा.
100 टक्के कर्ज माफी झाली पाहिजे
100% कर्जमाफी झालीच पाहिजे कारण की आजच्या दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकरी फार संकटामध्ये आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कडे लक्ष दिलंच पाहिजे जय जवान जय किसान🎉❤
सर सकट कर्ज माफी करावी
सरसकट करज माफ करा
5 लाख पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर टरबूज फुटणार
100% कर्ज माफी झाली पाहिजे
महाराष्ट्राची कर्जमाफी होईल पाहिजे
Jo paryant devendra fadnavis ahe to parent shetakari asach maranar shetakari jaga ho
100टके कजमाफी कराला पाहीजे शेतकऱ्यांना वार्यावर सोडले शिदे सरकार नालायक आहे जानता राजा शरद पवार साहेब जिदाबाद
तेलंगणा आणि झारखंड योग्य आहे आणि महाराष्ट्राने निर्णय घ्यावा कर्जमाफीचा
कर्ज माफी झाली पाहिजे 2024
Bjp शासनाकडून कर्ज माफी नको कारण त्यांचे निकष शेतकरी विरोधी आहे त्यामुळे कर्ज माफी करेल फक्त .....ठाकरे शासन ...म्हणून सपोर्ट करा ठाकरे शासनाला.
महाराष्ट्र सर सगट कर्ज माफी करा
Maghi.karj.mafi.nahi.zali
💯✅ झाली पाहिजे
सरसघत कर्ज माफी करावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला माफी मिळावी
कर्जमाफी नको मालाला हमीभाव द्या आणि निर्यात कोणते शुल्क न लावता 12 महिने चालू ठेवा
कर्ज
💯टक्के. माफी. पाहिजे. नाही तर विधानसभा. आल्यात. मग. पाहू
75% राहिलेला विमा मिळाला नाही नांदेड जिल्हा भोकर तालुका
बीजेपी सरकारने जी कर्जमाफी केली होती. त्यापासून बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत, बीजेपी सरकार फक्त घोषणा करते प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही.
कर्जमाफी होने गरजेचे आहे 🙏
वस्तूस्थिती : जो पर्यंत शेतकरी एकजूट होऊन सरकारला धडा शिकवत नाही तोपर्यंत कर्जमाफी होत नाही आणि हमीभाव पण भेटणार नाही.
शेतकऱ्याच्या नावात तफावत असेल तर पीकविमा निघणारच नाही संगणक प्रणाली अद्ययावत करतातांना त्यात प्रतिज्ञा पत्राचा वापर करून चुकीला सुट देण्याची तरतुद नाही यावर माहिती द्या.🙏🏼
100 ℅ कर्ज माफी झाली पाहिजे.
100 💯 कर्ज मापी झाली पाहिजे
Karj mafi nako, raytu bhandhu yojna lagu kara
Maharastrat.shetkaryana.madar.deta na.kyc.bankbarober.passbook.la.kashala.karala.lagta..tyamude.shetkaryana.labh.midatnahi
निरनय योग्य आहे
सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढी मोठी घोषणा करण्याची हिंमत सध्या दिसत नाही
शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
100./. कर्जमाफी झालीच पाहिजे3 लाखापर्यंत
जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज नील केलं तर सरकारचे आभार मानू
जून महिन्यात एकरी 10 हजार पेरणीसाठी दिले तर शेतकरी सुखी होईल
Udyav thakare karjmaf krnar aahe setkaranho😅
सरकार च्या धोरणामुळे जनता कंगाल झाली आहे. आणि शेती धोरणामुळे शेती तोटृयाची झाली आहे. पण सरकारनी आणि खाणार्यानी पिकवणाऱ्यांची काळजी घेतली नाही. तर भविष्यात उपासमारीची वेळ आपल्या वर येणार आहे.
खाणाऱ्याने पिकविणाऱ्याची काय काळजी घ्यायची?
खाणारा पैसे देतो आणि विकत घेतो, मॅटर क्लोज.
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शेतकऱ्यांना साठी सरकारन थापणा केली आहे निर्णय घेण्यात येईल असे म्हटले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना साठी कर्ज माफ करणार पिक विमा 2023, देण्यात येणार असल्याचे संकेत आहे शेतकऱ्यांवरील सरकार चा विश्वास आहे प्रत्येक वर्षी शेतकरी अडचणीत आला आहे की नाही
7/12 कोरा केला तरच महायुतीच सरकार येईल, नाहितर येत नसतं
कर्ज माफी झाली पाहिजे 2017 साल पासून ची
कर्ज माफ करा किंवा माजी आयुक्त केंद्रेकर यांनी दिलेल्या सूचना अंमलात आणा
योग्य आहे 100% केलेच पाहिजे
Pach lakh rupaya प्रraynt mafi zali पाहेजे
हो क र्ज माफी योग्य आहे
पाऊस पडण्याआधीच युरिया खताच्या काळा बाजाराला सुरुवात झाली आहे मी कळवण मध्ये ख ते विक्रेता दुकानदाराकडे युरिया घेण्यासाठी गेलो असता सदर दुकानदाराने मला ₹300 प्रमाणे भाव सांगितला कारण वाहतुकीचे भाडे आम्हाला घरातून द्यावे लागते असे सांगितले असता पक्या पावतीची मागणी केली असता नकार दिला नाईलाजाने मला युरियाचे गरज असल्यामुळे दोन नग घ्यावे लागले माझी मीडिया आणि सरकारला विनंती आहे की अशा ज्यादा दराने खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर लवकरात लवकर कायमस्वरूपी कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांचे लायसन्स बंद करण्यात यावी
३ लाखांपर्यंत कर्ज माफी झालीच पाहिजे
100 % कर्ज माफी झाली पाहिजे तरच बिजेपी सत्तेत ऐईल
Mohan.mali
100taky
Bjp karj mag keli tar cha Vidhan sabha election nivdun yetil
*" सोयाबिन ला भाव वाढ (६०००|-) मिळावा नाहीतर महाराष्ट्रसरकार बदलेलं यात शंका नाही ::::!! ?? "* 😭😘
किती ही करा पन सरसकट करा कर्ज नियमित भरनाराला कुठलाही लाभ होत नाही
यैग आहै पन बुढान जी पिकवीमयसटी
कर्जमाफी झाली पाहिजे
100% कर्ज माफी झाली पाहिजे
जे सरकार शेतकऱ्याचं कर माफ करेल त्यांनाच आम्ही वोटिंग करू
थकीत कर्जमाफी झालीच पाहिजे.