निखिल सर एवढं तुम्ही जिवतोडून सांगितले मविआ बद्दल बोलताय मविआ ची सत्ता येता येता ति जावू शकते जो पर्यंत मविआचे वाद मिटत नाही तोपर्यंत सत्य बोलले निखिल सर धन्यवाद
काय Taii😂 हे राज्यघटना रक्षक नाही भक्षक आहेत, पहिले राहुल hero वाटायचा पण तेलंगाना karnataka मधे कांग्रेसी राहुल गाँधी ने creamy layer sc st reservation मधे लागू केले.. कांग्रेस दलित विरोधी आहे हेच दिसून येते. Fakt मत पाहिजे.. Now Vanchit🔥✌🏻❤
सर्व पक्षांनी उध्दवसाहेबांना अभिमन्यू करण्याचा प्रकार सुरू केला आहे काँग्रेसचे महाराष्ट्रात 2019ला किती खासदार होते ते आठवा शिवसैनिकांनी प्रमाणिक पणे काम केले म्हणून काँग्रेसचा खासदारकिची संख्या वाढली
काय सांगणार साहेब,काय चालले आहे ते कळत नाही,सुषमा अंधारे सारख्या नेत्यांना टिकिट नाही,विधानसभेत त्या पाहिजे,तरी त्या नाराज नाही ,पक्षा साठी अजून ही सभा घेत आहेत, त्या जेव्हा टीव्ही समोर येतात त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतात.
सर उध्दव ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारामुळे काँग्रेस ल पुनरुज्जीवन मिळाले महाराष्ट्रात पण नाना पटोले आता आडमुठेपणा करत आहेत. त्यांना उगाच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहेत त्यामुळे वाद आहेत.
मराठी माणसाला गद्दारी आवडली नाही त्यामुळे या विरोधात सर्वच पक्षांच्या लोकांनी उध्दवजींना पाठिंबा दिला काँग्रेस आ. आंदोलन आणि खोटे what's app msg मुळे आणि अदृश्य हवे मुळे मागे पडला
@@HemantKulkarni-t6t काँग्रेस च्या कोणत्या नेत्याचा झंझावात होता बरं सांगू शकाल का ? आणि उद्धव ठाकरे जर काँग्रेस च्या सभांना गेले नाहीत तर काय झालं असतं ?
सर उद्धव ठाकरे मुळेच काँग्रेस आज चांगल्या परिस्थितीत महाराष्ट्रात आली आहे... उद्धव ठाकरे यांच्या दोन जागा कमी आल्या म्हणून काँग्रेस त्यांना किंमत देत नाही... मोठ्या पक्षाने मोठे मन दाखवून सगळ्यांना सोबत घेऊन चालायला पाहिजे... नाहीतर हरियाणा सारखी परिस्थिती महाराष्ट्रात देखील होईल
निखिल सर,तुमचं विश्लेषण खूप छान आणि अभ्यासपूर्ण आणि रोखठोक असतो. महाविकास आघाडी यांना जर जागांचा फॉर्मुला जर ठरवता येत नसेल तर हे सरकार आल्यावर ही कसं सरकार चालवणार... पुन्हा रूसवेफुगे आणि पुन्हा यावेळी पाच वर्षे झाले तेच पुन्हा रामायण होणार आहेस का....? महाराष्ट्र या राजकारणाला खूप कंटाळला आहे.. व मतदान करून ही हे पक्ष पुन्हा पुन्हा आपल्या सोयी प्रमाणे युती करून सरकार स्थापन करतात...
पूर्वी गडचिरोलीचे आमदार हरिराम वरकडे हे शिवसेनेचे होते हे तुम्हाला माहीत नाही, तसेच रामटेकचे खासदार हे शिवसेनेचे होते हे हि तुम्हाला माहीत नाही असं समजायचे का?? हे एका पत्रकार म्हणुन माहित असणे आवश्यक आहे.
Uddhav ठाकरे आणि काँग्रेस नेते हेसध्या भाजप साठी सोयीस्कर भूमिका घेत आहेत.दोघांचे मतदार ही विभक्त होत आहेत.याची कोणालाच फिकीर नाही नाही.उद्धव साहेबांनी जरा नमतीभूमिका घेतली पाहिजे.
ऊद्धव ठाकरे २५वर्ष समंजस पणाने भाजपा बरोबर दाबुन राहीले आज काय झाले त्यामुळे उद्धव ठाकरेंचं काय चुकतंय रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यांच्यावर
राजकारणातला सर्वात मोठा गाढव म्हणजे उद्धव ठाकरे। ईकडे पत्रकार परिषद चालू आणि तिकडे एकटाच उमेदवार जाहीर करतो दुसर्या पक्षाच्या जागेवर सुद्धा। लहान बाळ सुद्धा असे वागत नाही
साहेब उध्दव ठाकरेंचे चाळीस आमदारांनी गद्दारी केली हे जग जाहिर झालय पन्नास खोके हे तर गद्दार च बोलून दाखवताय म्हणजे शिवरायांचं स्वराज्य उध्वस्त करणारे देश विध्वंसक समाज कंटक फडण्या अनाजी पंत देशमुख पंडित आता ही ती पैदास आहेच हे तुमचे कसं लक्षात येत नाही ?
काँग्रेस पक्षाला बाकीच्या 2 पक्षांच्या जीवावर मुख्यमंत्री बसवायचा आहे स्वतः काँग्रेस पक्षाचा.. पूर्ण लोकसभा निवडणुकी मद्ये राहुल गांधी नाना पटोले दिसले नाहीत.. फक्त ठाकरे आणि पवार दिसले.. आत्ता त्यांच्या जीवावर स्वतः जास्त जागा निवडून आणायचा प्लॅन आहे
उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री पदाचे हव्यासापोटी भाजपला धोका देऊन पवार व काँग्रेस सोबत आघाडी केली होती. आताही ते मुख्यमंत्री पदाची मागणी हिरीरीने करीत होते. पण ठाकरे यांना हे कसे कळत नाही की भाजप पासून सेनेला तोडण्यासाठी शरद पवार यांनी टाकलेला डाव होता. 2014 सालीही पवारानी असाच डाव टाकला होता. भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सेनेला भाजप पासून दूर ठेवले होते. तसे पवार यांनी कबूल केले होते आता ठाकरे भाजप पासून तनमनाने दूर आहेत. पवार यांचा हेतू सफल झाल्यामुळे ते ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याइतके दूधखुळे नाहीत. पवार he अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या आमदाराला हातात असून मुख्यमंत्री करू शकले नाहीत तर आता उद्धव ठाकरे यांना कसे करतील.? आता महायुती शिवाय पर्याय नाही. हिंदूना लोकसभा निवडणुकीचे वेळी झालेली चूक ध्यानात आली आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यानी वेळोवेळी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यामुळे हिंदू समाज कमालीचा नाराज झाला असून तो महायुतीकडे वळला आहे. वागळे साहेब लक्षात घ्या व उद्धव ठाकरेंची काळजी करू नका.
लोक सभेची परिस्थिती वेगळी होती.आता बराच बदल झाला..सर्वांनी थोड थोड समजुतीने घेणे गरजेचे... चिन्हांची केस कोर्टाने आता घेणे उचित नव्हते..निवडणुका आल्या..
राजकारणात पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही ईथे संयम आणि दूरदृष्टी पाहिजे याबाबत शरद पवार यांना मानले पाहिजे तसे उध्दव ठाकरे.यांनी जबरदस्त संयम बाळगुण शिवसैनिकांना बळ देवून शिवसेना जाग्यावर आणावी. जय महाराष्ट्र.
याचा अर्थ असा होतो की सेना, सत्ता किंवा मुख्यमंत्री पदा साठी किंवा म.आ.च्या नेतृत्वा साठी वैफल्यग्रस्त झाली तर नसावी.! कारण लोक पुर्वीच उद्धवजी च्या प्रशासनीक कार्याचा फार आदर आज ही करतात. मात्र विवेकाला खिंडार पडू नये ही अपेक्षा.!🧐🤔
लोकसभेला काँग्रेसने आपली मतं शिवसेनेला transfer केली नाहीत आणि ठाकरेंनी त्यांचा प्रचार करून "आपण मोठा भाऊ " असं पाटोळे बोंबलायला लागले .त्याचाच हा परिणाम आहे. ठाकरेनी काँग्रेसचा प्रचार करूच नये. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे .सध्या भांडण सोडून आपल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
उद्धव साहेब ठाकरेंनी शरद पवार साहेबांच्या मागे लागू नये महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांची हवा आहे शरद पवार साहेबांनी त्यांची सत्ता असताना सुद्धा मराठा आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे सर्व लोकांना माहीत आहे. उद्धव साहेब ठाकरे मुळे दोन्ही काँग्रेसला फायदा होणार आहे हे नक्की
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुक लढवावी. दोन्ही काँग्रेसवर विसंबून राहूच नये कारण ते पक्के राजकारणी आहेत शिव,शाहू फुले, आंबेडकर यांचे फक्त नाव घेणार. लोकसभेतील उद्धव ठाकरेंच्या योगदानाचा येथे विचार होणारच नाही. नेहमीप्रमाणे शरद उवाच !
कॉंग्रेस ची मुंबई आणि maharastrat नसल्यात जमा होती. शिवसेना ठाकरे गट यांच्या सहकार्यामुळे कॉंग्रेस मूळ धरायला लागली आहे हा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. कॉँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेऊन bhajapa आणि मिंधे गट यांचा पराभव करणे हेच ध्येय असले पाहिजे. हीच जनतेची भावना आहे.
वागळे सर निकाल लागल्यावर काँग्रेस मी पणा, मी मोठा भाऊ लोकसभा निकलंनंतर हे बोलायला नको होते.... इथून खरी सुरुवात झाली.... शिवसेनेने त्याग केला आघाडी म्हणून मग प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवायला हवी होती.....
पाटोळे आणि राऊत यांना वाटतं सगळा गाडा आम्ही ओढतो असंख्य कार्यकर्ते आहे फक्त त्यांच्याकडे अधिकार नाही ते बोलत नाही खरोखर या दोघांनी जरा कमी बोललं पाहिजे अगदी बरोबर निखिल सर
साहेब रोखठोक पञकारितेबद्दल आम्ही आपला सदैव आदर करतो पण श्री. उद्धव साहेबांच्या चुकांचा उहापोह अशा कार्यक्रमातून नको. ते फक्त शिवसेनेचे नाहीत, महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांची सध्याची तब्येत विचारात घ्या.2014 ला एकटे लढून 63 आमदार विधानसभेत पाठवलेत त्यांच्या संघटन कौशल्यावर कृपया शंका घेऊ नका. जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ
खरा गेम पुढे सुरु होणार आहे कारण ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा आता ते बोलत आहेत त्यामुळे मित्रपक्षाचे जास्त आमदार आले तर त्याना मुख्यमंत्री पद जाणार असा विचार करून हे तिन्ही एका मेकांच्या विरोधात बंडखोर उभा करणार किंवा सीट पाडायचा शंभर टक्के प्रयत्न करणार हे आजच सांगतो
वागळे साहेब फार मोठे चांगले विश्लेषण केले.आपल्या मराठी माणूस ताट द्यायच्या अगोदरच पाट घेऊन जेवायला बसतात त्यामुळे ताट पण नाही जेवणाची सोय नाही.संजय राऊत यांना आवरा
संजय राऊत यांनी थोडे आपल तोड शांत ठेवले तर भविष्यात शिवसेनेला फायदाच होईल उध्दव साहेबांनी थोडा लगाम घालण महत्वाचे आहे. राऊत साहेब थोड कमी बोलले तर त्याच महत्व नक्की शिवसेनेत आहे ते कमी होणार नाही. ह्यावेळी थोडे उध्दव साहेबांच्या मार्गदर्शनपर बोलावे. ही विनंती जय महाराष्ट्र.
ठाकरे साहेब यांनी फार कठीण निर्णय घेणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्र हा शिवसेना या पक्षाला घराघरात मानते परंतु कांग्रेस सोबत जोडलेल्या नात्याने लोक रागावली वागळे साहेब यांनी सांगितले याचा विचार करा
या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफझल खानाचा, कोथळा बहादुर अवतार आहेत. हिंदू धर्म नष्ट करण्याची ताकद असणारा नेता. लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली आहे.
सर उद्धवजीं मुळे मविआचे दिवस चांगले आले आहेत हे विसरून चालणार नाही, काँग्रेस म्हणजे विना बापाचा परिवार असल्यासारखे वागताना दिसत आहे, उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले तरच मविआ सत्तेवर येईल
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गाढव म्हणजे उद्धव ठाकरे। अरे लहान बाळ सुद्धा असे वागत नाही। ईकडे पत्रकार परिषद चालू आणि तिकडे एकटाच उमेदवार जाहीर करतो दुसर्यांच्या जागेवर। हट्टीपणा आई मला विमान घेऊन दे
तुम्ही एक निर्भय पत्रकार आहेत काही वर्षांपूर्वी तुम्ही असेच बोलत होतात शिवसेनेच्या बाबतीत तसेच परत बोलू नका महाराष्ट्राची जनता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे
महाशक्ती ला 9 च आल्या😂😂😂😂😂 महाशक्ती= ED+CBI+IT+गोदी मीडिया +IT CELL+बिनडोक भक्त+Teleprompter+अंबानी+अदानी+अमाप काळा पैसा एवढे जण मिळून 9 सिट लोकसभेच्या😂😂😂😂😂
बरोबर बोलतात अति होतय मुंबई thane kokan मराठवाडा nashik कडे फक्त लक्ष दिलं पाहिजे
दोन गुजराती महाराष्ट्राची वाट लावत आहेत हे मराठी माणसाला कळले पाहिजे.महाविकास आघाडी जिंदाबाद.
INDIA गठबंधन जिंदाबाद 🎉❤
महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी आडमूठेपणा बाजूला ठेवून आता एकसंघ होऊन काम करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
निखील वागळे साहेब आपण निर्भिड पणे कान उघाडणी केलीत याबद्दल आपले अभिनंदन धनयवाद
सुषमा अंधारे यांना तिकिट दिलेच पाहिजे!!
उद्धव साहेब लक्षात घ्या!!!
मर मर मरतात त्या तुमच्या शिवसेनेसाठी!!
निखिल सर एवढं तुम्ही जिवतोडून सांगितले मविआ बद्दल बोलताय मविआ ची सत्ता येता येता ति जावू शकते जो पर्यंत मविआचे वाद मिटत नाही तोपर्यंत सत्य बोलले निखिल सर धन्यवाद
आपण महाविकास आघाडीसोबत आहोत , लोकशाही व राज्यघटना रक्षणासाठी
Kahi leka
लोकांचे .महविकस आघाडीवर विश्वास आहे
काय Taii😂 हे राज्यघटना रक्षक नाही भक्षक आहेत, पहिले राहुल hero वाटायचा पण तेलंगाना karnataka मधे कांग्रेसी राहुल गाँधी ने creamy layer sc st reservation मधे लागू केले.. कांग्रेस दलित विरोधी आहे हेच दिसून येते. Fakt मत पाहिजे..
Now Vanchit🔥✌🏻❤
Supreme Court ची कोणतीही बातमी आम्हाला देऊ नका आता!! Supreme Court has failed to deliver justice on time !!
मग पाकिस्तानात शिफ्ट वा, तिथे आपणास आपल्याच मनाप्रमाणे नक्किच न्याय मिळेल.
@@satishberde9664मोठ्ठा आला शहाणा बेरड
@@satishberde9664tula koni sangitla nhavta
@@satishberde9664what a pity
@@satishberde9664मग कोर्ट का निर्णय देत नाही.मी आपल तटस्थ राहून मत व्यक्त करतो.कारण कायदाच काय म्हणण कळत नाही.
सर्व पक्षांनी उध्दवसाहेबांना अभिमन्यू करण्याचा प्रकार सुरू केला आहे काँग्रेसचे महाराष्ट्रात 2019ला किती खासदार होते ते आठवा शिवसैनिकांनी प्रमाणिक पणे काम केले म्हणून काँग्रेसचा खासदारकिची संख्या वाढली
खुप चागल्या पध्दती ने सर तुम्ही मवि आचे कान टोचले आहेत धन्यवाद
वागळे सर आपण संजय राऊत/नाना पटोले /उद्यव साहेब याचे वाद निर्माण झाला त्यावर चांगला तोडगा चुलावला आपण ग्रेट पत्रकार आहात
वागले सर खुप चांगली माहिती दिली आशी च रोक ठोक माहेती दया वी बाजु धरु न बोलु नाही धन्न वाद
संजय राऊत मुर्खाच्या नदनवणात वावरतात उद्धव ठाकरे शहाणपणाने वागावं आता तर चुकीचा निर्णय घेतला उद्धव ठाकरे शिवसेना संपेल
काय सांगणार साहेब,काय चालले आहे ते कळत नाही,सुषमा अंधारे सारख्या नेत्यांना टिकिट नाही,विधानसभेत त्या पाहिजे,तरी त्या नाराज नाही ,पक्षा साठी अजून ही सभा घेत आहेत, त्या जेव्हा टीव्ही समोर येतात त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसतात.
पत्रकार निखिल वागळे आपण विश्लेषण चांगले केले आहे धन्यवाद अभिनंदन
निखिल जी हे लक्षात घ्या उद्धवमुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली. नाना जर विदर्भातील जागेबद्दल ताठर असेल तर उद्धव ने मुंबई बद्दल केले तर चालेल काय ❔??
Nirbhid patrakarita best vislesition
सर उध्दव ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारामुळे काँग्रेस ल पुनरुज्जीवन मिळाले महाराष्ट्रात पण नाना पटोले आता आडमुठेपणा करत आहेत. त्यांना उगाच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहेत त्यामुळे वाद आहेत.
उबाठा ल का नाही मिळालं हव ते यश लोकसभेत.. अश्याच चुकांमुळे एकनाथ शिंदे ल lifeline दिली गेली..३-४ च्या आत ठेवला असता त्याला निम्मे आमदार परत आले असते..
मराठी माणसाला गद्दारी आवडली नाही त्यामुळे या विरोधात सर्वच पक्षांच्या लोकांनी उध्दवजींना पाठिंबा दिला काँग्रेस आ. आंदोलन आणि खोटे what's app msg मुळे आणि अदृश्य हवे मुळे मागे पडला
Uddhav thakare ni Sangli loksabha la pn ashich ghan keleli.
@@HemantKulkarni-t6t काँग्रेस च्या कोणत्या नेत्याचा झंझावात होता बरं सांगू शकाल का ? आणि उद्धव ठाकरे जर काँग्रेस च्या सभांना गेले नाहीत तर काय झालं असतं ?
@@HemantKulkarni-t6t चिन्ह मुळे लोक कन्फयुज झाले,.,. मशाल नीट पोहचली नव्हती
सर उद्धव ठाकरे मुळेच काँग्रेस आज चांगल्या परिस्थितीत महाराष्ट्रात आली आहे...
उद्धव ठाकरे यांच्या दोन जागा कमी आल्या म्हणून काँग्रेस त्यांना किंमत देत नाही...
मोठ्या पक्षाने मोठे मन दाखवून सगळ्यांना सोबत घेऊन चालायला पाहिजे...
नाहीतर हरियाणा सारखी परिस्थिती महाराष्ट्रात देखील होईल
😂😂 ghast basun rajkarn krte
निखिल सर,तुमचं विश्लेषण खूप छान आणि अभ्यासपूर्ण आणि रोखठोक असतो. महाविकास आघाडी यांना जर जागांचा फॉर्मुला जर ठरवता येत नसेल तर हे सरकार आल्यावर ही कसं सरकार चालवणार... पुन्हा रूसवेफुगे आणि पुन्हा यावेळी पाच वर्षे झाले तेच पुन्हा रामायण होणार आहेस का....? महाराष्ट्र या राजकारणाला खूप कंटाळला आहे.. व मतदान करून ही हे पक्ष पुन्हा पुन्हा आपल्या सोयी प्रमाणे युती करून सरकार स्थापन करतात...
खूप छान निखिल सर पण आपल्याला विनंती आहे की निर्भय बनो मिशन लवकर चालू करा 9:09 9:11
जे भाजप ने केलं तेच काँग्रेस ऊद्धव ठाकरें सोबत करतेय..जनता ऊद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवू ईच्छीत आहे..🎉
लोकशाही टिकवायची असेल.. व चांगले सरकार हवे असेल. तर उमेदवार कोणीही असू द्या. आपले मते महाविकास आघाडी लाच द्या. जय भवानी जय शिवाजी जय संविधान
मी शिवसैनिक आहे, आपले निखील सर विश्लेषण खूप छान सामांज्यास आणि एकदम बरोबर आहे.
लोकसभेच्या वेळी असाच अनुभव आला, असताना आता मात्र सावध रहावे. जय महाराष्ट्र, जय संविधान.
लोकसभेला शिवसेना सोबत नसती तर कांग्रेस एक ते दोन जागांच्या पुढे गेली नसती
सांगली प्रकरणावरून ठाकरेंची सेना बोध घेत नाही हेच खरे।
निखिल जी जय महाराष्ट्र 2014 2019 कुठे होती काँग्रेस झिरो
काँग्रेस ने जास्त जागा लढवायला पाहिजे. कारण बाकीचे दोन पक्ष spilt झाले आहेत. त्यांच्याकडे आता उमेदवार कमी आहेत.पण काँग्रेसकडे उमेदवार जास्त असू शकतात.
निखिल वागळे सर, छान विश्लेषन!!
ही तूमची बातमी उध्दव साहेबांना पर्यंत कुणीतरी पोहोचवली पाहिजे.
जय महाराष्ट्र!!
🚩🚩🚩🚩🚩
Sir is not criticizing Uddhavji but friendly advising him.
पूर्वी गडचिरोलीचे आमदार हरिराम वरकडे हे शिवसेनेचे होते हे तुम्हाला माहीत नाही, तसेच रामटेकचे खासदार हे शिवसेनेचे होते हे हि तुम्हाला माहीत नाही असं समजायचे का?? हे एका पत्रकार म्हणुन माहित असणे आवश्यक आहे.
Uddhav ठाकरे आणि काँग्रेस नेते हेसध्या भाजप साठी सोयीस्कर भूमिका घेत आहेत.दोघांचे मतदार ही विभक्त होत आहेत.याची कोणालाच फिकीर नाही नाही.उद्धव साहेबांनी जरा नमतीभूमिका घेतली पाहिजे.
ऊद्धव ठाकरे २५वर्ष समंजस पणाने भाजपा बरोबर दाबुन राहीले आज काय झाले त्यामुळे उद्धव ठाकरेंचं काय चुकतंय रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यांच्यावर
राजकारणातला सर्वात मोठा गाढव म्हणजे उद्धव ठाकरे। ईकडे पत्रकार परिषद चालू आणि तिकडे एकटाच उमेदवार जाहीर करतो दुसर्या पक्षाच्या जागेवर सुद्धा। लहान बाळ सुद्धा असे वागत नाही
खरंच@@Yogedhanraj
साहेब उध्दव ठाकरेंचे चाळीस आमदारांनी गद्दारी केली हे जग जाहिर झालय पन्नास खोके हे तर गद्दार च बोलून दाखवताय
म्हणजे शिवरायांचं स्वराज्य उध्वस्त करणारे देश विध्वंसक समाज कंटक फडण्या अनाजी पंत देशमुख पंडित आता ही ती पैदास आहेच हे तुमचे कसं लक्षात येत नाही ?
आजचे तुमचे विश्लेषण छान होते . तुम्ही पत्रकार झाल्याचे पाहून आनंद वाटला
लोकसभेला 23 पैकी 9 जागा मिळूनही त्यांचे डोळे उघडत नाही।
त्यातही काँग्रेस व राष्ट्रवादी मुळे दलित आदिवासी मते सेनेला मिळालीत हे ते विसरताहेत।
21 पैकी 09
एक वरून किती ठाकरे सहेबामुळे
काँग्रेस पक्षाला बाकीच्या 2 पक्षांच्या जीवावर मुख्यमंत्री बसवायचा आहे स्वतः काँग्रेस पक्षाचा..
पूर्ण लोकसभा निवडणुकी मद्ये राहुल गांधी नाना पटोले दिसले नाहीत.. फक्त ठाकरे आणि पवार दिसले.. आत्ता त्यांच्या जीवावर स्वतः जास्त जागा निवडून आणायचा प्लॅन आहे
उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री पदाचे हव्यासापोटी भाजपला धोका देऊन पवार व काँग्रेस सोबत आघाडी केली होती. आताही ते मुख्यमंत्री पदाची मागणी हिरीरीने करीत होते. पण ठाकरे यांना हे कसे कळत नाही की भाजप पासून सेनेला तोडण्यासाठी शरद पवार यांनी टाकलेला डाव होता. 2014 सालीही पवारानी असाच डाव टाकला होता. भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सेनेला भाजप पासून दूर ठेवले होते. तसे पवार यांनी कबूल केले होते
आता ठाकरे भाजप पासून तनमनाने दूर आहेत. पवार यांचा हेतू सफल झाल्यामुळे ते ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याइतके दूधखुळे नाहीत. पवार he अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या आमदाराला हातात असून मुख्यमंत्री करू शकले नाहीत तर आता उद्धव ठाकरे यांना कसे करतील.? आता महायुती शिवाय पर्याय नाही. हिंदूना लोकसभा निवडणुकीचे वेळी झालेली चूक ध्यानात आली आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यानी वेळोवेळी केलेल्या हिंदुविरोधी वक्तव्यामुळे हिंदू समाज कमालीचा नाराज झाला असून तो महायुतीकडे वळला आहे. वागळे साहेब लक्षात घ्या व उद्धव ठाकरेंची काळजी करू नका.
लोक सभेची परिस्थिती वेगळी होती.आता बराच बदल झाला..सर्वांनी थोड थोड समजुतीने घेणे गरजेचे...
चिन्हांची केस कोर्टाने आता घेणे उचित नव्हते..निवडणुका आल्या..
उध्दव ठाकरे स्वतःच्या हक्का साठी भांडतात त्यात चुकीचं काय आहे.
निखिल सर काँग्रेस लोकसभेला निवडणूक आले ते फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे साहेब यांच्या मुळेच हे सगळं काँग्रेस मुळेच होत आहे
खूप छान सर.तुमच्या मुळे राजकारण समजायला लागलंय.खूप निर्भिड आहात सर तुम्ही
राजकारणात पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही ईथे संयम आणि दूरदृष्टी पाहिजे याबाबत शरद पवार यांना मानले पाहिजे तसे उध्दव ठाकरे.यांनी जबरदस्त संयम बाळगुण शिवसैनिकांना बळ देवून शिवसेना जाग्यावर आणावी. जय महाराष्ट्र.
याचा अर्थ असा होतो की सेना, सत्ता किंवा मुख्यमंत्री पदा साठी किंवा म.आ.च्या नेतृत्वा साठी वैफल्यग्रस्त झाली तर नसावी.! कारण लोक पुर्वीच उद्धवजी च्या प्रशासनीक कार्याचा फार आदर आज ही करतात. मात्र विवेकाला खिंडार पडू नये ही अपेक्षा.!🧐🤔
महाराष्ट्र राज्य मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवाय कुणाला करमतं नाही
त्यांचा ऐवढी लोकप्रियता कुणाकडे ही नाही
लोकसभेला काँग्रेसने आपली मतं शिवसेनेला transfer केली नाहीत आणि ठाकरेंनी त्यांचा प्रचार करून "आपण मोठा भाऊ " असं पाटोळे बोंबलायला लागले .त्याचाच हा परिणाम आहे. ठाकरेनी काँग्रेसचा प्रचार करूच नये. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे .सध्या भांडण सोडून आपल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
गाढवा विदर्भात ठाकरेंना कुत्रा ओळखत नाही। मग कांग्रेस विदर्भात कशी 5 जागेवर जिंकली। तुला राजकारण कळत का?
Nikhil sir is not criticizing Uddhavji.He is in favour of him.but friendly advising him.
Bjp पुन्हा येणार नाही
🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र
Nana patolè बीजेपी ला for आहेत!
Nikhil saheb we r agreed with your analysis. And we think M.V.A. is now on difficult way. Yes especially because of uthav Thakre and Congress.
उध्दव ठाकरे यांनी 288 जागा लढायला पाहिजे होते
उद्धव साहेब ठाकरेंनी शरद पवार साहेबांच्या मागे लागू नये महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांची हवा आहे शरद पवार साहेबांनी त्यांची सत्ता असताना सुद्धा मराठा आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे सर्व लोकांना माहीत आहे. उद्धव साहेब ठाकरे मुळे दोन्ही काँग्रेसला फायदा होणार आहे हे नक्की
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुक लढवावी. दोन्ही काँग्रेसवर विसंबून राहूच नये कारण ते पक्के राजकारणी आहेत शिव,शाहू फुले, आंबेडकर यांचे फक्त नाव घेणार. लोकसभेतील उद्धव ठाकरेंच्या योगदानाचा येथे विचार होणारच नाही.
नेहमीप्रमाणे शरद उवाच !
पण सर आपण ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की आज जे पण मविआ चे यश आहे ते त्यांच्यामुळेच आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे
उद्धव ठाकरे यांनी थंड घ्यावे त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्या नंतर त्यांना मिळालेली सहानुभूतीची लाट ओसरत आहे . सावध!
कॉंग्रेस ची मुंबई आणि maharastrat नसल्यात जमा होती. शिवसेना ठाकरे गट यांच्या सहकार्यामुळे कॉंग्रेस मूळ धरायला लागली आहे हा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. कॉँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेऊन bhajapa आणि मिंधे गट यांचा पराभव करणे हेच ध्येय असले पाहिजे. हीच जनतेची भावना आहे.
Now it looks as Congress + NCP may touch the total of 145 wins
Being ORGANISED is the Most important Factor for the MVA. Internal Misunderstandings Should be Resolved on the Quiet internally
निखिल वागळे साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
Exactly right.
वागळे सर निकाल लागल्यावर काँग्रेस मी पणा, मी मोठा भाऊ लोकसभा निकलंनंतर हे बोलायला नको होते....
इथून खरी सुरुवात झाली....
शिवसेनेने त्याग केला आघाडी म्हणून
मग प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवायला हवी होती.....
वागळे साहेब आपण आजच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे नवे महाविकास आघाडीच्या डोळ्यात अगदी अंजन घातलेला आहे
पाटोळे आणि राऊत यांना वाटतं सगळा गाडा आम्ही ओढतो असंख्य कार्यकर्ते आहे फक्त त्यांच्याकडे अधिकार नाही ते बोलत नाही खरोखर या दोघांनी जरा कमी बोललं पाहिजे अगदी बरोबर निखिल सर
मुळात,bjp ने छद्मीपणे शिवसेनेची मते घ्यायचे पण शिवसेनेच्या उमेदवारास मते देत नसतं म्हणुन सेनेचे उमेदवार कमी निवडून येत असतं, हि खरी वस्तुस्थिती आहे.
Best vishleshan, aaj satya bolat..🙏
खुप रास्त विश्लेषण, नमस्कार सर
साहेब रोखठोक पञकारितेबद्दल आम्ही आपला सदैव आदर करतो पण श्री. उद्धव साहेबांच्या चुकांचा उहापोह अशा कार्यक्रमातून नको. ते फक्त शिवसेनेचे नाहीत, महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांची सध्याची तब्येत विचारात घ्या.2014 ला एकटे लढून 63 आमदार विधानसभेत पाठवलेत त्यांच्या संघटन कौशल्यावर कृपया शंका घेऊ नका.
जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ
संजय राऊत यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे हुशार आहेत त्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी सोपवली असती तर लवकरात लवकर निर्णय लागला असता
योग्य विश्लेषण हट्टी स्वभावाने खूप नुकसान होणार आहे ठाकरे गटाचे ...
Other patrakar don't says Direct that what happening....But waghale Saheb is bold and truth patrakar 🎉
जिंकणाऱ्या जागा लक्ष्य ठेवा व निवडणूक लढवा विजय तुमचा आहे
रामटेक अमरावती कोल्हापूर इचलकरंजी या लोकसभेचा जागा काँग्रेस ला दिल्या आता जास्त मागितल्या तर काय चूक आहें
खरा गेम पुढे सुरु होणार आहे कारण ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा आता ते बोलत आहेत त्यामुळे मित्रपक्षाचे जास्त आमदार आले तर त्याना मुख्यमंत्री पद जाणार असा विचार करून हे तिन्ही एका मेकांच्या विरोधात बंडखोर उभा करणार किंवा सीट पाडायचा शंभर टक्के प्रयत्न करणार हे आजच सांगतो
तेव्हा उध्दव ठाकरे हे भाजपा बरोबर जातील
वागळे साहेब फार मोठे चांगले विश्लेषण केले.आपल्या मराठी माणूस ताट द्यायच्या अगोदरच पाट घेऊन जेवायला बसतात त्यामुळे ताट पण नाही जेवणाची सोय नाही.संजय राऊत यांना आवरा
छानच सल्ला निखिलजी,आता तरी सुधारणा होईल असी आशा करूया.आडमुठीपणा आणि अहंकार कमी हो ही ईच्छा देवा.
संजय राऊत यांनी थोडे आपल तोड शांत ठेवले तर भविष्यात शिवसेनेला फायदाच होईल उध्दव साहेबांनी थोडा लगाम घालण महत्वाचे आहे. राऊत साहेब थोड कमी बोलले तर त्याच महत्व नक्की शिवसेनेत आहे ते कमी होणार नाही. ह्यावेळी थोडे उध्दव साहेबांच्या मार्गदर्शनपर बोलावे. ही विनंती जय महाराष्ट्र.
ठाकरे विचित्र माणूस आहे
निखिल आज खूप दिवसांनी चांगले विश्लेषण केल निष्पक्ष वाटले
एकदम बरोबर आहे निखिल सर उद्धव ठाकरे ताकद नसलेल्या ठिकाणी जागा मागत आहे हे बरोबर नाही
छान विश्लेषण
निखिलजी चांगली उद्धवजींना सल्ला दिला थँक्यू
महाविकास आघाडी च्या नेत्यांनी आडमुठेपणा सोडून समंजसपणे जागा वाटप करून निवडणुकीला सामोरे जावे अहंकार बाजूला ठेवून 👍
ठाकरे कितीही जागा लढले.. तरी आघाडी मधे तीन नंबरचा पक्ष ठरतील..
ठाकरे साहेब यांनी फार कठीण निर्णय घेणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्र हा शिवसेना या पक्षाला घराघरात मानते परंतु कांग्रेस सोबत जोडलेल्या नात्याने लोक रागावली वागळे साहेब यांनी सांगितले याचा विचार करा
कधीतरी खर आणि चांगले बोललात. धन्यवाद.
एवढे विश्लेषण करण्याची आवश्यकता वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता जाणकार आहे. मतदानातून योग्य निर्णय घेतील. राजकारणात हे कमी जास्त चालायचंच.
या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफझल खानाचा, कोथळा बहादुर अवतार आहेत.
हिंदू धर्म नष्ट करण्याची ताकद असणारा नेता. लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली आहे.
Very very nice 👍 topic 👍
ठाकरे शिव सेनेला सावध होऊन वाटचाल करावी लागेल.
अचूक विश्लेषण 👍👍
दुर्दैवाने महा विकास आघाडी चे हातातून निवडणूक गेली आहे
Shivsena पक्षात झालेला मोठ्या फुटी वेळेस काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खुप sapport केला होता. उद्धव ठाकरें यांना माहिती आहे
अति आत्मविश्वास आहे..नुकसान होणार भविष्यात
सर उद्धवजीं मुळे मविआचे दिवस चांगले आले आहेत हे विसरून चालणार नाही, काँग्रेस म्हणजे विना बापाचा परिवार असल्यासारखे वागताना दिसत आहे, उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले तरच मविआ सत्तेवर येईल
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गाढव म्हणजे उद्धव ठाकरे। अरे लहान बाळ सुद्धा असे वागत नाही। ईकडे पत्रकार परिषद चालू आणि तिकडे एकटाच उमेदवार जाहीर करतो दुसर्यांच्या जागेवर। हट्टीपणा आई मला विमान घेऊन दे
तुम्ही राऊत आणि पटोळे यांना भारी इंजेक्शन दिले
तुम्ही एक निर्भय पत्रकार आहेत काही वर्षांपूर्वी तुम्ही असेच बोलत होतात शिवसेनेच्या बाबतीत तसेच परत बोलू नका महाराष्ट्राची जनता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे
ठाकरेंचा आततायीपणा आणि राऊतांचा नसता बोलभांडपणा पाहता खरंच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला गेला होता का हा प्रश्न पडतो!
शरद पवार साहेबांची साथ आहे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या कडून इतर दोन्ही पक्षांनी शिकावं .
या विषयावर विश्लेषणाचि आत्यंतिक गरज होती . जागते रहो विश्लेषण उबाठा पक्षाने राजकारणातील अपरिपक्वता दाखवून दिली आहे (मॅच्युर ) मोठे व्हा
निखिल सर तुम्ही उद्धव ठाकरेंची सतत बाजू घेतात. आणि महायुतीच्या विरोधात बोलत राहतात.
उद्धवजी जमिनीवर या , 23 पैकी 9 जागा मिळतात लोकसभेला . यात सर्व काही आहे
are yeadya tuja jaga kiti ayala
बीजेपीला 29 लढवून 9 आल्या मग ते 155 जागा कशाच्या जिवावर लढताहेत 😂
उद्धव हा मूर्ख आहे महाविकास आघाडी त्याच्यामुळे हरणार आहे!
महाशक्ती ला 9 च आल्या😂😂😂😂😂
महाशक्ती= ED+CBI+IT+गोदी मीडिया +IT CELL+बिनडोक भक्त+Teleprompter+अंबानी+अदानी+अमाप काळा पैसा
एवढे जण मिळून 9 सिट लोकसभेच्या😂😂😂😂😂
निखील वागळे सर तुम्ही हे करताय ते खुपच चांगल आहे
पण मला आस वाटत तुम्ही तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या तुम्हाला बोलताना दम लागतोय.
I really like you, please keep up the good work, God bless you with good health.