Kay Sangate Dnyanada | Bangladesh Protests |अस्वस्थ शेजाऱ्यांनी भारताला कसं घेरलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Kay Sangate Dnyanada | Bangladesh Protests |अस्वस्थ शेजाऱ्यांनी भारताला कसं घेरलं?
An "interim government" is taking shape in Bangladesh, a day after Sheikh Hasina resigned and fled the country and the military took control amid massive protests. Earlier in the day, Foreign Minister S Jaishankar chaired an all-party meeting to discuss the fall of Hasina government and the Army's takeover. The ousted leader, who landed in India yesterday, is still in the country. Later in the day, he also addressed the Parliament over the turmoil in the neighbouring country.
#kaysangatednyanada #bangladesh #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
भारताची पण अवस्था अशीच आहे कधी काय होईल सांगता येत नाही
मोदी अमित शहाजे दोघे असेल तर आशिक परिस्थिती होईल
फारच छान अभ्यास पूर्ण भविष्याचा वेध घेणारे विश्लेषण
nice
ज्ञानदा पक्ष का बदलला 😂
पगार जास्त आहे 😅😅
खूप छान बातमी झाली मॅडम 👍🙏
खूप छान बुलेटिन होतं खूप छान मांडणी केली बातम्यांची आणि महत्वपूर्ण विश्लेषण केले जे सर्व देशातील प्रमुखांनी लक्षात घेण्याजोगे आहे
भारतीय खासकरून हिंदू.....आतातरी सुधरा नाहितर अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही.
पक्षांतर केलं ज्ञानदा ताई ने😅
Nice Dayananda
Good
पाकिस्तान,, बांगलादेश,, अफगाणिस्तान,, श्रीलंका,, अस्थिर,,, भारत स्थिर,, यांचं कारण भारतच संविधान,,dr बाबासाहेब आंबेडकर 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सांगितल
अतिशय खूपच छान आमच्या ज्ञानामध्ये मध्ये भर पडली ज्ञानदा
जब तक मोदी हैं..तब तक अच्छा रहेगा..❤
मोदी हमेशा हुकूमशहा है तर ते होणार
जे चिनशी मैञी करतात त्याची आवस्ता आसीच होनार भुटान भारता सोबत आहे मनून चागली आहे
खुप छान विश्लेषण...
खुप छान👌🏻 मांडनी ज्ञानदा🙏🏻
छान वाटलं ताई
बायोमेट्रिक रेटिना स्कॅनर मशीन चा सार्वजनिक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी वापर सुरू करणे गरजेचे आहे जेणेकरून एखादी व्यक्ती एका ठिकाणी डिटेक्ट झाली की त्या व्यक्तीची सर्व ठिकाणीची मोमेंट कळून येते. शिवाय त्याची पूर्ण जीवन कुंडली आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारा वर्गीकृत करता येऊ शकते.
खुप छान ज्ञानदा. बर झालं ABP सोडलंत.
अतिशय चांगली माहिती सांगितली
मस्त एकच नंबर
खुप छान
Khup Chan explan Karta aahe
खूपच छान सांगितले
Abp कधी सोडल
मलाही तोच प्रश्न पडलाय
ABP माझा च्या माझा कट्ट्यावर शोधत होतो आणि आपण इकडे आहात, हे आता सदरचं विश्लेषण पाहिल्यावर लक्षात आलं. बाकी विश्लेषण नेहमीप्रमाणेच अतिशय चांगलं.
ज्ञानदा पक्ष का बदलला😂
आखड भारत आसता तर आशी शेजारी देशाची आवसता झाली नसती
अखंड भारत असता तर या मुसलमानांनी काय केले असते याचा विचार करा. फार शांतता प्रिय समाज आहे का हा?
लोकांच रोजगार महित नाय, पन हिचा रोजगार फिक्स आहे 😂😂😂😂😂😂😂
ज्ञानंदा कदम तुमलाही apb माझ्यावर अस्वस्थता जानू लागली का मुनुन तुम्ही न्यूज लोकमत आला आहे सागा ज्ञानंदा कदम😂😂
Bulletin verynice
भारतात रोजगार आहेका
Welcome Dnyanada
म्हणजे सरळ भाषेत बोलायचं ठरलं मोदी अमित शहा मीडिया ने टार्गेट केलं आणि हे खर आहे
एबीपी माझा सोडण्या मागे अशीच काही दडपशाही झाली होती काय?
आत्ता तरी राजकारणी नेत्यांनी एकजूट होऊन बाकी देशांचे नागे ठेचले पाहिजेत नाही तर तुम्हाला सुद्धा देश सोडावा लागेल.
Bjp .sarkar che doke thikanyvar kadhi yenar.
अणुबाँब टाका ४ बाजूला
Ho nakkich apan vishwa guru aahot nakkich bomb Taku
आरे ज्ञानदा तू ईथे.
मोदी मुळे भारतात देखील एखाद्या वेळेस अशीच वेळ येणार आहे,हुकूमशाही बंद नाही केली तर.
Aaple charhi bajuche shejari aswst astil tar tyat aapla kahi roll aahe ka tepan pahane garjech aahe.
या सर्व देशांमध्ये अस्थिरता आहे. पण कदाचित निर्माण होण्याचे एकमेव कारण असू शकते की त्या देशांमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे.
भारताची सत्ता शेतरीवर्गामधून उलटून टाकु.
Modiji ni yatun shahane vhave.
Shaha tadipar, tarihi home minister.
Kay honar aahe Bharatache
Konas thauk.
Bro Salam tere ko sachayi boli bat
भारतासाठी उपद्रवी ठरणारे चायना सारखे इतर देश भारताविरुद्ध षड्यंत्र करण्यासाठी आता बांगलादेश ची मदत घेऊ शकतात, गैरफायदा घेऊ शकतात
Jay shree ram🚩🚩🚩
पण हिंदू ना का त्रास देतोय मुस्लिम समाज बंगला मध्ये
भारत 1975 मध्ये स्वतंत्र नाही झाला बाई
Bhartalahi asthir karnyache aplyach lokanche prayog chalu ahe
आपल्या भारतात पण ते आरक्षण रुपी लोणचं आहे ना तेच कारणीभूत राहणार आहे नक्की
मला तरी असं वाट या की मोदी ने शेजारील देश आपले ना समजत काम केल्यामुळे तिथं अशा गोष्टी घडल्या या काँग्रेस होत त्या वेळेस ते व्यवस्थित होत 5 वर्ष अशे इम्पॅक्ट दिसत आहे यांनी bjp वाली नी त्याला अभ्यास केला नाही त्यामुळं हे झालं असा मला वाट त
Aplya maharastra pan arkshan Sarkar janar nakhi
BJP che hi Hal honar
Ajun army Kami kara aapli modi sahana patva laday tas pan gujrati paise kamavtat deshasati border var nahi jat
Neretive Madia ni pan deshala gherlay,,,,,.....
Itka Chhota desh Israel pan sarv islamic deshana purun urla aahe.....Aapka desh tar kiti motha aahe aalya samor Pakistan, Bangladesh, Shrilanka kis jhad ki patti
आपला देशात पन तीच परस्तीथी आहे शेतकराची खुप परस्तीथी बेकार आहे
BJP supada sap
Sri lanka la je jhala ati uttam aaj bangla desh la zala tehi ati uttam
Bjp ah toparyant aapan safe ahot
❤😊
ह्या सरकार ला पण काही कळत नाहीं सद्या जनता रस्त्यावर उतरी आहे मराठा समाजाला आरक्षण देत नाहीं
खुप छान