विधवा महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. आपले अभिनंदन. विधवा महिला, सधवा महीला असं न म्हणता सर्व विवाहित महिला हा शब्द दोन्ही महीलांसाठी योग्य आहे.
राम कृष्ण हरी माऊली.आपण विधवा महिलांना या हळदी, कुंकू समारंभतून जो मान, सन्मान,आनंद दिलात, स्वतःसाठी जगण्याची ऊर्जा देवून खुप मोठ पुण्य कमावले. त्या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला असेच सामाजिक कार्य करण्या साठी प्रेरणा देईल. मी पण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अहिल्या देवी पुरस्कर्ते सन्मानित आहे. चार मागण्या पुर्वीच माझ्या पतीचे अचानक निधन झाल्या नंतर खुप दुखी झाले, फार जवळण जग ,अचानक बदललेली आपली माणस पाहीलीत, आज आपला हा सतुत्य उपक्रम पाहुणे मला नव्याने जगण्याची ऊमेद वाढली. खुप, खुप धन्यवाद आणि पुढील सामाजिक कार्य साठी हार्दिक शुभेच्छा, अनेक, शुभ आशिर्वाद माऊली.
तुमच्या कार्यक्रमात मला बोलवा मी नक्कीच येईल व महिलांना मार्गदर्शन देखील करेल. abhiprek@yahoo.com माझा ईमेल आयडी सर्व महिलांना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद तुमची अभिलाषा ताई
हा कार्यक्रम पाहून महाराष्ट्रातील पूर्णागिणी भगिणीनी स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे. हा कार्यक्रम आपल्याच गावात झाला आहे असे समजून स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा
मिराताई विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी हेरवाड या गावाने फार मोठी क्रांती केली आहे आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हात ही विधवा प्रथा बंद झाली आहे प्रत्येक पूर्णागिणी महिलेने स्वतः कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे स्वतः पासून सुरूवात करायची म्हणजेच विधवा प्रथा बंद झाली असे म्हणायचे. लतादेवी बोराडे, शैलजा मोळक,अनिता पाटील यांचे युट्यूबवर विधवा प्रथा बंदचे भाषण, कार्यक्रम पहा. जोडव हा लघुपट पहा आपल्यात परीवर्तन होईल.
लोकशाही युगात स्त्रि पुरुष समानता आहे. विधुर पुरूष आयुष्याभर श्रीमान आहे.म्हणून विधवा स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे. म्हणून त्यांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करावेत. आपले नावात श्रीमती,गं.भा.विधवा या शब्दाचा वापर करू नये. आपले नाव लिहिताना सौ.......असे लिहावे. याची सुरुवात प्रत्येक विधवा महिलेने स्वतः पासून केली पाहिजे.
ताई तुम्ही कुठल्या आहात खूप छान कार्यक्रम घेत आहे तुम्ही ताई माझ्या मिस्टरांना जाऊन पण दोन महिने झाले मला पण वाटतं कुंकू टिकली लावायचे रोजची सवय होते गळ्यात मंगळसूत्र घालावे असे मला पण वाटते माझी मुलगी मला रोज म्हणते की मम्मी टिकली लाव मंगळसूत्राची माळ घाल चैन घातलेली तुला चांगली वाटत नाही तेव्हा मला तिला उत्तर कसं द्याव. हेच समजत नाही. ताई तुम्ही आमच्या गावाला या जळगाव.
खर सांगायच तर हे समारंभ सौभाग्याचं लेणं म्हणून साजरे करतात हे चूकीचं आहे कारण माझ्या माहितीनुसार लग्नाआधीपण आपण देवळात जायचो तेव्हा देवाच्या नावानं हळद कुंकू कपाळावर लावत होतो बरोबर ना ..मग तेव्हा का कुणी बोलत नव्हत की तू कुमारी आहे तु हे लाऊ नको😊😊 मग मला सांगा हे सौभाग्य लेणं कसं बर ?? गुरूवारचे लक्ष्मीव्रत लग्ना अगोदर पण करत होते मी मग तेव्हा पण तर हळद कुंकू लावायचेच
एकदम बरोबर, कोणते दागिने, कुणी व कधी घालायचे, कोणते सणवार कसे साजरे करायचे हे संविधानाने सर्वाना सामान अधिकार दिले असताना कुणाचा म्हणून का विचार करायचा आपण आपले जीवन स्वच्छद पणे जगायचे
ताई मी पन वयाच्यै ३२ व्या वर्षिची आसताना विधवा झाले डोक्यावर छप्पर नाही लाखोचे कर्ज बँकाचा त्रास माझे आजारपन खूप भोगल ताई आशीच तू सगळ्याच्या पाठीशी उभी रहा ताई तूला खूप आशिर्वाद ताई तूझा नं देना
ताई मी पण एक विधवा आहे, माझ्या बाबत पण माझ्या सख्ख्या बहिणी दुजा भाव करतात, यात माझा काय दोष आहे,मी माझ्या मुलींसाठी जगते,मी विधवा आहे हे मला जाणवुन देतात खूप वाईट वाटत, अरे आम्हाला ही मन आहे आम्हाला ही जगु द्या....ताई तुम्ही हा खूप छान कार्यक्रम केलात😊
विधवा महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. आपले अभिनंदन.
विधवा महिला, सधवा महीला असं न म्हणता
सर्व विवाहित महिला हा शब्द दोन्ही महीलांसाठी योग्य आहे.
@@sanjaynalawade5541 please subscribe channel
राम कृष्ण हरी माऊली.आपण विधवा महिलांना या हळदी, कुंकू समारंभतून जो मान, सन्मान,आनंद दिलात, स्वतःसाठी जगण्याची ऊर्जा देवून खुप मोठ पुण्य कमावले. त्या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला असेच सामाजिक कार्य करण्या साठी प्रेरणा देईल. मी पण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अहिल्या देवी पुरस्कर्ते सन्मानित आहे. चार मागण्या पुर्वीच माझ्या पतीचे अचानक निधन झाल्या नंतर खुप दुखी झाले, फार जवळण जग ,अचानक बदललेली आपली माणस पाहीलीत, आज आपला हा सतुत्य उपक्रम पाहुणे मला नव्याने जगण्याची ऊमेद वाढली. खुप, खुप धन्यवाद आणि पुढील सामाजिक कार्य साठी हार्दिक शुभेच्छा, अनेक, शुभ आशिर्वाद माऊली.
Thank u 🙏
बरोबर आहे
Very good keep it up
Khup chan 🙏🙏😍
Superb 👌 Great thought 👍 👏
@@kavitamudaliar9802 please subscribe channel
मॅडम मी पण एक विधवा महिला आहे मी पण समाजकार्य करते मस्त वाटलं तुम्ही कार्यक्रम केला
Lovely
किती छान अस वाटल सावित्रीबाई कली युगात अवतरली आपल्या कार्याला सलाम
@@shallavichoudhari7100 please subscribe channel
असेच सर्व कार्य सगळीकडे कार्यक्रम झाले पाहिजेत आहे
❤खुपच.छान.वाटले
खूपच छान,धन्यवाद ता ई
@@SuryakantShirke-i7e please subscribe channel
अभिलाषा तू खूप छान कार्यक्रम करतेस.. धन्यवाद 🙏
खरच मनापासून धन्यवाद ताई आपल्या ह्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपल्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळो ❤❤🙏🙏
@@Mohit22youknow please subscribe channel
ताई खूप चागला उपक्रम करता आहात अभिनंदन 👍
खुप छान आशा आपल्या च घरातील महिला ना आदर दिला आहे खुप छान मंडम शब्द अपुरे
@@parvatinikam288 please subscribe channel
ताई साहेब तुमच्या कार्याला सलाम
@@prajktakesarkar6066 please subscribe channel
ताई तुम्ही जीवन विद्येत या कार्य करायला खूप छान कार्य आहे तुमचे आमचे सद्गुरू पण असेच सांगतात देव तुमचं खूप खूप भलं करो 🙏🙏
खूप छान
ताई आपण खूप छान काम करत आहेत अभिनंदन
Bhandara district madhye asa program kra
अगदी बरोबर खूप छान असे काम नासिक जिल्ह्यातील सर्व गावात मध्ये करा
तुमच्या कार्यक्रमात मला बोलवा मी नक्कीच येईल व महिलांना मार्गदर्शन देखील करेल. abhiprek@yahoo.com माझा ईमेल आयडी
सर्व महिलांना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद तुमची अभिलाषा ताई
हा कार्यक्रम पाहून महाराष्ट्रातील पूर्णागिणी भगिणीनी स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा
कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे.
हा कार्यक्रम आपल्याच गावात झाला आहे असे समजून स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा
ताई आपण विधवांना मान देऊन खुप अभिमानाचे काम केले आहे त्याबद्दल धन्यवाद
आमच्या सांगलीत देखील हा कार्यक्रम घ्यावा ताई हि विनंती आहे 🙏🙏
Nakki
मिराताई
विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी हेरवाड या गावाने फार मोठी क्रांती केली आहे
आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हात ही विधवा प्रथा बंद झाली आहे
प्रत्येक पूर्णागिणी महिलेने स्वतः कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून समाजात वागायचे स्वतः पासून सुरूवात करायची म्हणजेच विधवा प्रथा बंद झाली असे म्हणायचे.
लतादेवी बोराडे, शैलजा मोळक,अनिता पाटील यांचे युट्यूबवर विधवा प्रथा बंदचे भाषण, कार्यक्रम पहा. जोडव हा लघुपट पहा आपल्यात परीवर्तन होईल.
तुमचे खुप खुप अभिनंदन, तुम्ही खुप छान काम करतात.
प्रत्येक विधवा महिलेने समाजाची वाट न बघता स्वत:मध्ये बदल केला पाहिजे समाजाला काहीच देणे-घेणे नसते .एक स्त्रीच स्त्रीची खरी दुष्मन आहे.
Mala khup radayla yet
प्लीज रडू नका.
रडायचं नही आता जीवना सोबत मुक्तपणे जगायचं
@shamraokawale5060 subscribe channel
खूप छान कार्य केलं ताई तुम्ही
देवा या सर्वांचे भला कर तेव्हा सर्वांचे कल्याण कर सर्वांना सुखात ठेव 🙏
खुप छान ताई
@@jyotikakde9196 please subscribe channel
लोकशाही युगात स्त्रि पुरुष समानता आहे.
विधुर पुरूष आयुष्याभर श्रीमान आहे.म्हणून
विधवा स्त्रि ही सुध्दा आयुष्याभर सौभाग्यवतीच आहे.
म्हणून त्यांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करावेत.
आपले नावात श्रीमती,गं.भा.विधवा या शब्दाचा वापर करू नये.
आपले नाव लिहिताना सौ.......असे लिहावे.
याची सुरुवात प्रत्येक विधवा महिलेने स्वतः पासून केली पाहिजे.
Tumic karu sakata he
हा कार्यक्रम मुंबईत घ्या, माझ्या मिस्टरांचे हल्लीच निधन झाले, मला पण काही तरी करावे असे वाटते, हे जगणे फारच वाईट आहे.
@@SwatiYewale-m5y
आपण कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे.
समाज काही म्हणत नसतो समाजाला माहीती आहे कि, विधवा प्रथा बंद झाली आहे.
स्वातीताई
आपण कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करूनच समाजात वागायचे.
समाज काही म्हणत नसतो विधवा प्रथा बंद झाली आहे हे समाजाला माहीत आहे
तुम्ही बोलवा मला मी नक्की महिलांची संवाद साधायला.
तुम्ही बोलवा मला मी नक्की येईल महिलांशी संवाद साधायला
@@sanjaynalawade5541अगदी बरोबर आहे
Dhanyawad myadam tumi pratek dilyat rabva ha karyakram plz khedegavat lokana patat ny na
Tai me pan vediva ahe
हाय ❤मंगल
ताई तुम्ही कुठल्या आहात खूप छान कार्यक्रम घेत आहे तुम्ही ताई माझ्या मिस्टरांना जाऊन पण दोन महिने झाले मला पण वाटतं कुंकू टिकली लावायचे रोजची सवय होते गळ्यात मंगळसूत्र घालावे असे मला पण वाटते माझी मुलगी मला रोज म्हणते की मम्मी टिकली लाव मंगळसूत्राची माळ घाल चैन घातलेली तुला चांगली वाटत नाही तेव्हा मला तिला उत्तर कसं द्याव. हेच समजत नाही. ताई तुम्ही आमच्या गावाला या जळगाव.
तुम्ही बोलवा मी नक्की येईल. मुंबई वसई.
चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा सर्व महिलांना.
abhiprek@yahoo.com माझा ईमेल आयडी
ज्योती ताई
आपणहून स्वतः कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करायला सुरुवात करायची.
हळदीकुंकू कार्यक्रमाला.
सर्व विवाहित महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम.
असे शिर्षक देत जाणे.
सर्व विवाहित ( अर्धांगिनी व पूर्णागिणी ) महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम.
असे शिर्षक देणे.
विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी जोडवं हा लघुपट पहा.
विधवा महिला विकास प्रतिष्ठान आवळाई.
लतादेवी बोराडे यांची मुलाखत ऐका.
खर सांगायच तर हे समारंभ सौभाग्याचं लेणं म्हणून साजरे करतात हे चूकीचं आहे कारण माझ्या माहितीनुसार लग्नाआधीपण आपण देवळात जायचो तेव्हा देवाच्या नावानं हळद कुंकू कपाळावर लावत होतो बरोबर ना ..मग तेव्हा का कुणी बोलत नव्हत की तू कुमारी आहे तु हे लाऊ नको😊😊 मग मला सांगा हे सौभाग्य लेणं कसं बर ?? गुरूवारचे लक्ष्मीव्रत लग्ना अगोदर पण करत होते मी मग तेव्हा पण तर हळद कुंकू लावायचेच
एकदम बरोबर, कोणते दागिने, कुणी व कधी घालायचे, कोणते सणवार कसे साजरे करायचे हे संविधानाने सर्वाना सामान अधिकार दिले असताना कुणाचा म्हणून का विचार करायचा आपण आपले जीवन स्वच्छद पणे जगायचे
मॅडम आपण कुठं भेटाल तुमचा नंबर द्या मला पण बोलायचे आहे आमच्या गावात पण कार्यक्रम घ्यायचा आहे
Mail kara.. mi number deil. abhiprek@yahoo.com
35 मैं एक विद्या है एक मुलाकात मुलगी है बड़ौदा शहर मधे
ताई मी पन वयाच्यै ३२ व्या वर्षिची आसताना विधवा झाले डोक्यावर छप्पर नाही लाखोचे कर्ज बँकाचा त्रास माझे आजारपन खूप भोगल ताई आशीच तू सगळ्याच्या पाठीशी उभी रहा ताई तूला खूप आशिर्वाद ताई तूझा नं देना
ताईमीपणविधवा
किती वय ❤️आहे
@shamraokawale5060 21
ताई मी पण एक विधवा आहे, माझ्या बाबत पण माझ्या सख्ख्या बहिणी दुजा भाव करतात, यात माझा काय दोष आहे,मी माझ्या मुलींसाठी जगते,मी विधवा आहे हे मला जाणवुन देतात खूप वाईट वाटत, अरे आम्हाला ही मन आहे आम्हाला ही जगु द्या....ताई तुम्ही हा खूप छान कार्यक्रम केलात😊
अगोदर घरातील नातेवाईकांनी सांभाळून घेतले पाहिजे
नंतर समाज आपोआप सांभाळून घेतो.
सख्या बहिणीवर तशी वेळ यऊ नये, तशी वेळ आल्या नंतर त्यांना कळेल, विधवापण काय असते ते, अरुणा, टेन्शन घेऊ नका, खंबीरपने राहा,
अरुणा वय किती आहे, सांगणार का