म्हणून अर्जुन श्रेष्ठ ठरतो | Sushil Kulkarni | Analyser | Divine | Mahabharat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2024
- Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
#analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar
ऐकायला फार छान वाटले... सुशील जी तुमचे विश्लेषण देखील खूपच भावते... हे असेच चालू ठेवा... धन्यवाद🙏
Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻
Thank You So Much Sushil Sir...... ❤❤❤❤
Jai hari🙏🙏
🙏🙏🙏
जय श्री राम 🌹💐🌹🙏
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे
खूप छान विश्लेषण केलात
धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली ❤
सुशील जी, मला वाटतय कुरू व॑साचे, सर्व कौरव होते, युद्धा नंतर फक्त पांच जण उरले ते पांडव संबोधिले गेले, जय श्री कृष्ण 🪅🙏
खूप छान 🎉🎉जय श्रीराम 🎉🎉
Khup khup chan maulee
जय श्रीराम
Good morning dada, there is nothing to say , only great explanation.
अभ्यास पूर्ण माहिती
जय जय राम कृष्ण हरी 🙏
श्री जय राम
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
खूप सुंदर विवेचन.
धन्यवाद 🙏
🙏🙏
सुशिलजी प्रणाम 🌹🙏👌👍🏻
परीपुर्ण विवेचन(कथानक)
खूपच सुंदर धन्यवाद आणि प्रणाम 🙏
राम कृष्ण हरी
जय श्रीराम नमस्कार
नमस्कार जय श्रीराम
शुभ सकाळ 💐💐
Sushilji namskar.
Aapan farachan Chan rangvun sangta pan palhal nahi. Agadi roj vat pahato aamhi..
Sakali Nashta kartana mazya sasubai..aai mhantat..ag sushil lav na... divasbhar mag te manat gholat rahate... tumhi sangta ani aamhi aikto hyapeksha aapan bolto aahot ekmekanshi ase vatate😊
🙏 कुलकर्णी सर
अर्जुनाचे श्वासावरही नियंत्रण होते हे पण ऐकले आहे
अधें नियंत्रण माझे परमेश्वरा वरी...
Indix online ने यावर जबरदस्त माहिती दिली आहे 👍👍
सुशील सर आपण जो अर्जुन जेवतानाचा संदर्भ सांगितला तो बरोबर आहे की महाभारतात भिम जेवतानाचा आहे.तो बरोबर करावा ही विनंती.धन्यावाद
साहेब गुरुकुलात कोणीही एकट्याने अन्न ग्रहण करीत नाही. त्यामुळे सगळे गुरुबंधू (कौरव आणि पांडव) एकाच वेळी जेवायला बसले असणार.
@@sandeepkocharekar3200नीट ऐकलं नाही का त्यांनी सांगितलं कि सगळे जेवत होते कौरव पांडव सगळे सोबत जेवण करत होते, प्रत्येकाचा हात बरोबर ताटात आणि घास बरोबर तोंडात जात होता, पण एकट्या अर्जुनालाच त्यातली विशेषता लक्षात अली कि आपण अंधारातही अचूक लक्षवेध करू शकतो.
नमस्कार
दांडगा अभयास व ओघवती शैलीदार भाषेमुळे कथा ऐकावीशी वाटते
Sushil ji, tumhi khoop ch chhan vivechan karat aahat. Thanks for repeating some stories... Karan khoop ch gunta gunti chya Katha ahet hya. Even otherwise me pratyek episode kamit kami 2 wela baghte ❤❤
तुम्हाला मागे पण विनंती केलीय....
...
सर्व धार्मिक संस्काराचे अर्थासहित विश्लेषण करावे.... one by one video बनवा....
नविन पिढीसाठी गरजेचे....
सुशील सर मनोहर जोशी सर मुख्यमंत्री कोणत्या तत्त्वावर झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कोणत्या तत्त्वावर झाले हा फॉर्म्युला कसा ठरला होता हे सांगा .मधूनच फिफ्टी फिफ्टी हा कोठून फॉर्म्युला आला ते जरा सांगा .
अर्जुन म्हणजेच accuracy अचूकता 👌
कर्णा वर video बनवा सर
Karna suddha Drona n cha shishya hota, hi goshta kunalach mahiti nahi mhanje tumhi original Mahabharat vachlele nahi fakt Rashmirathi, Mrityunjay, B. R. Chopra serial evdhech aadhar gheun sangtay.
वरून किर्तन आतून तमाशा😂😂😂
🙏🙏🙏