मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर | Railway Budget | Inframtb | Mumbai local Maha MTB
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. आता दोन लोकलमधील अंतर दोन मिनिटे करण्यासोबतच गर्दीने खचाखच भरलेल्या डब्यांतही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करणे शक्य होणार आहे. मुंबईतील वातावरणानुसार नव्या पद्धतीचे डबे मुंबई लोकलसेवेत आता येणार आहेत.
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...
परेल नाही गं…. परळ……आपलीच माणसे माती खातात😢
दर तीन मिनिटाला लोकल हाच एक चमत्कार आहे. लोकलचे डबे वेळोवेळी वाढवले. त्याउपर दर दोन मिनिटाला लोकल म्हणजे अजूनच आश्चर्य. त्यापेक्षा मुंबईत येणारे लोंढे कसे थांबणार ते गांभीर्याने पहा
भारताचा संविधान त्याला होवू देणार नाही
@@aki-un8jwlavdya hota sagla South india KDE bg😂😂
@anandsondulkar2779 अरे हांडग्या दुनियाच नको बघू आपलं बघ
@@abhayhomkar1761 3 मिनिटाला लोकल येऊ पर्यंत रिटायर होऊन जातील किती जण
Double decker coaches must be implemented for mumbai local
मुंबईत येणारे परप्रांतीय लोंढे बंद करा. हीच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असेल.
परप्रांतीय लोकसभा मध्ये bjp च्या कामाची आहेत 5 चरणामध्ये निवडणूक होते पहिल्या चरणात मुंबई मध्ये करतात तर पुढील चरणात उत्तर प्रदेश व बिहार ला जाऊन करतात । आता हातून मुंबई यर गेलीच महाराष्ट्र मध्ये त्याचे अनेक नेते वजन ठेवतात राजकारण मध्ये मंत्री आहेत नवाब मलिक , ठाकूर , लोढा , दर्डा ,मुडदा , अनेक
महाराष्ट्रात ऊपरे ऊदंड झाले बापरे
ज्या राज्यांमधून प्रचंड लोंढे मुंबईत येतात सर्वात आधी ते लोंढे कमी करायला पाहिजेत.
मुंबई वरचा ताण कमी करायला पाहिजे.
खर आहे
Democracy aslya mule tumhi konalach kuthe jai pasna rokhu shakat nahit. Tya peksha Mumbai la MMR madhe expand karun vividh business centres banavle phaije. Purn Jagat asach hot asta. New York madhe loke gele karan tithe jobs ahet. Same Mumbai. Mumbai 3.0 la lavkar banwa. Navi Mumbai la job centre banwa. Vadhwan port javad ankhi mumbai la expand kara ani port che jobs tithech banwa. Ha plan already kelela ahe. Pan tumhi konalach Mumbai la yena pasna rokhu shakat nahi . BR Ambedkar cha constitution aaj pan lagu ahe Bhartat mahanun.
@harshalgawai746 लोंढे कमी करा म्हणजे
ज्या राज्यांमधून मुंबई मधे प्रचंड लोंढे येतात त्या राज्यात रोजगाराच्या आणि विकासाची संधी त्या
राज्य सरकारांनी निर्माण केली पाहिजेत.
म्हणजे मुंबई वरचा ताण कमी होईल.
I totaly agree with you. Unless you create employment in no 1 states in north
साहेब,
परप्रांतीयांचे लोंढे थांबवणार होते पण...😅
तमाम मराठी माणूस आडवा आला😅
रेल्वे प्रशासनाला एक विनंती! रेल्वे मध्ये महिलांसाठी जितके डबे आरक्षित असतात तितकेच डबे पुरुषांसाठीही आरक्षित ठेवावेत (जिथे महिलांना प्रवेश करण्यास मनाई असेल). महिला स्पेशल लोकलच्या मागोमाग जेन्ट्स स्पेशल लोकलसुद्धा ठेवावी (ज्यात सर्वच्या सर्व म्हणजे १२ डबे पुरुषांसाठी आरक्षित असतील). आम्ही पुरुष सुद्धा माणसे आहोत, आम्हालाही वाटते, दिवसभर १०-१२ तास काम केल्यावर घरी जाताना दोन क्षण जरा बसायला मिळावे!
आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे
रेल्वे स्टाफ ने आमच्या डब्यातून प्रवास करू नये,त्यांच्या गाडीत ते आम्हाला घेत नाहीत
याच्या आधी गोयल शेंडी लावून गेला आता हा आला
मी वसई मध्ये राहतो...... गेली 25 वर्षे नरक यातानेचा लोकल ट्रेन च प्रवास करत आहे....... सामान्य माणसाला कोणी वाली नाही.......
Potasathi kar re baba....
Kiti rupayee detos eka ticket che?
@@shirishsalunkhe9374 25 years kartayet mhanje pass kadat asatil te..
@@niteenkarne9424 tari kiticha asel? 57% fare railway bharte ani ha fuktya tari radtoy, sarkaar cha soda swataha chi jababdari tari tumhi kadhi paar paadta kay? Kahi khalla ki tasach takla kuthe hi, pichkarya maarne, vagere he sagla bindaas karaycha ani tari hi sarkaar chya navane radaycha!
महाराष्ट्र हित म्हणजेच राष्ट्रीय हित... विनाकारण परप्रांतीय लोकांनाचे ओझे नको. ७५ वर्ष झाली वाहतोय... बस्स झाले आता.
@@Shreenath234 बरोबर South च्या राज्यात स्थानिक भाषा बोलणारी लोक दुसऱ्या भाषेतल्या लोकांना सामावून घेत नाहीत का तर ती लोक उद्या त्यांना त्यांच्या शहरातून बाहेर काढतील. जसे मुंबई मध्ये परप्रांतीय जास्त, मराठी माणसं कमी असा गणित आहे.
अगोदर एक्स्प्रेस ट्रेन साठी वेगळा ट्रॅक आणि फास्ट गाडीसाठी वेगळा ट्रॅक केला तर 20 ते 30 मिनिटे लोकल ट्रेन्स लेट नाही होणार.
मी मुंबईत चाळीस वर्षे डोंबिवली सी एस एम टी प्रवास केला. आणि हे गेली चाळीस वर्षे हेच ऐकतोय.
हा विडिओ ऐकण्या च्या अगदरच सांगतो फक्त आणि फक्त मुंबई तच नव्हे तर संपूर्ण भारतात रेल्वे ची संख्या वाढवा नको त्या आशा बारा भानगडी फुकट जनतेचा रोश आणखी ओढवून नका घेऊ....जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम् वंदे वैदिक भारतम्.....
परराज्यातले लोंढे थांबवा, मुंबई वाचवा 🙄
पहिलं मराठी माणसाने मराठी माणसाचं पाय खेचणे बंद केले पाहिजे.
परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा
परप्रांतियांना घालवुन तुम्ही काय करणार
@@madhusudansalkar2309 are evdi public zali Maharastra madhe . Sagli बाहेरची आहे.
0:32 @@madhusudansalkar2309tuja gari thev anun samjel mag
@@RajendraGadekar-gg4wp😅 परप्रांतीय सोडा बांग्ला देशी रोहिंग्या भरपूर प्रमाणात मुंबई मध्ये घुसले आहेत 😂
@@madhusudansalkar2309 इतर शहरात तिथले लोक काय करतात? तेच करणार. आणि तुम्हाला जर उप्र्यांचा पुळका असेल तर त्यांच्याबरोबर तुम्हालापण हाकळवलेला बरं. शिवरायांच्या काळात पण होते ना काही मराठीच फितूर, लोभी, भ्रष्ट आणि लाचार. कसं आहे ज्यांना भोगावं लागतं नाही त्यांनी बोलूच नये
Thanks for this informetion!
लाईफ लाईन्स समजली जाणारी लोकल ट्रेनच्या लांब पाल्यच्या ट्रेनच्या प्रवासाच अंतर आर्धा तास जरी कमी झालेलं तर सरकारचे चाकरमान्यान वर फार, फार उपकार होतील .
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏👍👍👍🙏🙏
2/2/2025 रोजी मुंबई लोकल 100 वर्षांची झाली. २/२/१९२५ रोजी
पहिली चार लाकडी डब्यांची इएमयू लोकल
छत्रपती शिवाजी टर्मिनस ( व्हीटी) ते कुर्ला हार्बर मार्गावर सुरू झाली.
एखाद्या राज्याच्या भूमीवर २८ राज्यातील लोक येणार असतील, तर त्या राज्यातील स्थानिकांचे काय हाल होणार?.
बसा एकमेकांना सल्ले देत.
आहे त्या ट्रेन नीट टाइम वर नसतात 😅😅😂😂
प्रथम मुंबईच्यालोकल्स पुर्णपणे बंद करन्यात याव्यात. सदरच्या जमिनीवर झोपड्या होवू द्यावेत, नंतर 20,25 वर्षांनी तेथे SRA योजना करून 15,20 मजली इमारती बांधल्या जाव्यात.
म्हणून तर एका महामाणवाने घोषणा केली होती.
"42लाख लोकांना मोफत घर"
आठवले का?
👍👍🤣🤣🤣🤣
Well done 🎉
फक्त भय्ये च नाही तर मारवाडी, पंजाबी, अण्णा, गुजराती सर्वानाच आवरा.. त्यांना इथल्या नागरी सुविधांवर ताण निर्माण करण्याचा आणि स्थानिक नागरिकांच्या हककांची पायमल्ली करण्याचा कोणताही अधिकार नाही. मुंबई आणि इतर शहर गुदमरत आहेत.
Baorbar aahe
Vasai virar laa metro chi khoob garaj ahe ani Bhayandar naigon bridge 🎉
मॅडम सद्ध्या सेंट्रल रेल्वेच्या दोन लोकल मधील अंतर वीस मीनिटांचे असते , त्याचे काय????
really professional way of speech
Bangladeshi aani pararajatil lokan karata ha khatatop aahe ka ?
ह्याला एकदा विरार लोकल मधून प्रवास करून दाखव म्हणून सांगा, आता तर एसी ट्रेन वाढवल्या आहेत, मला वाटते विरार प्रवास फारच वाईट अनुभव आहे.
अंधेरी विरार आणि विरार अंधेरी लोकल वाढवाल्या पाहिजेत
Csmt वरून रात्रीच्या गड्याचा वेळ कमी केला आहे, या भागात बरीच हॉटेल तसेच वृत्तपत्राची कार्यालये आहे. ती उशिरा सुटतात त्यामुळे बरेच वेळा ट्रेन चुकते.त्यामुळे वेस्टन प्रमाणे इथेही रात्री १ पर्यंत ट्रेन चालवण्यात यावी.
नॉन मराठी लोकांचे लोंढे आधी बंद करा.लोकल मध्ये होणारी गर्दी आपोआप कमी होईल. मराठी माणूस सुविधा पासून वंचित राहतो बाहेरचे उपरे जास्त फायदा घेतात
मराठी माणसांनी मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्र, ठाणे, रायगड, रत्नागिरी, Sindhu durg,ratnagiri जिल्हे केव्हाच विकून टाकले सुध्धा, आहात कुठे राव ?
मराठी माणसांनी इंग्लंड, अमेरिका, रशिया, युरोप, आफ्रिका,etc etc deshant jave. Mumbai, पुणे महाराष्ट्रात राहूच नये.
2 minute antarawar
Seva manje CST stn aaghodar 10 minute thambave.Churchgate purvi haloo seva chaalne.Railway la
Ataa private karave metro saarkhi chaangli seva jantela havi.Railway cha control ataa sampla karan railway la vede war train chalavta yet naahi.
Central line la kadhi
केवळ गुजरात आणि केवळ गुजरातला जोडणारी पश्चिम रेल्वे यांची अति अति अति प्रगती म्हणजे संपूर्ण देशाची प्रगती नव्हेच नव्हे !
मुंबई चे सांगता सांगता कधी महाराष्ट्राची कामे सांगायला लागली तिचे तिलाच कळले नाही, मुंबई लोकल वाल्यांना त्याचा कसा फायदा होणार हीलाच ठाऊक 😢😢😢
मुंबईतल्या लोकांनी नुसत्या घोषणा केल्या
😅
"परप्रांतीयांचे लोंढे थांबवणार "
परिणाम उलटा झाला😢
Sir, you r the best & honest brain. Pls extend length of plate forms & no of compartments. Also provide more no of exit & entries points.
डबल डेकर लोकल झाली पाहिजे
Gap re lavdya😂
अपडेट कराच गरजेचे आहे
Ac local adhich time ghete. Tyachya nantr 10-15 min lagtat local yayla. Total 25-30 min wait karyla lagto. Ata pan 2 mintala locals yetyt pan tya already 15-20 late run kartat. Train infrastructure var laksh dya.
नेते लोक गप्प आहेत 😊😊😊😊
मुंबईत रोज मध्य रेल्वे 10-15 मिनिट हुशीराने धावते. हे बिघडलेले वेळापत्रक आधी सुधारा.मग मोठया गप्पा मारा.
Jithe dupadari karan hohu shakya aahe tethe l
मंत्रालय हायकोर्ट बॉलिवूड माझगाव डॉक बिपीसिल आरबीआय एमनसी ऑफिस नेव्ही एअरपोर्ट मुंबई आणि मुंबई उपनगराच्या बाहेर हाकलून द्या. थोडीफार गर्दी कमी होईल.
परवा एक जण मेट्रो मध्ये बोलला की अजून थोडी मोठी हवी होती मेट्रो.. अरे पण किती ही मोठी केली तरी जी परप्रांतीय लोकसंख्या वाढेतेय त्याचं काय? एकाच शहरावर किती भार टाकणार...!
Arda tass train late astat
18 डब्बे डबल डेकर लोकल 1 पर्याय आहे.....
मुंबईच्या बाहेर राहणारयांनी मुंबईत नोकरी करू नये. घराजवळ जॉब बघावा.
कोकण रेल्वे ची डब्बल लाईन कधी पूर्ण होणार मुंबईत येणारे लोंढे थांबवा
Lavkar jag ali
Good news thanks cm of maharashtra and rly minister ❤
आणखीन मुंबईत सुविधा वाढवा म्हणजे मुंबई जाम होईल मग पायी चालत जाऊ
नको रेल्वे प्रवास काही केलेत तरी काय फरक पडणार नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
👍👍👍🙏🙏🙏😭😭😭😭
Mumbai mahapalika nivadnukisathi gajar
Goregaon panvel gadya vadhnar ahet ki nahi.ac chi swapne nakot
Aandachi batami aahe,pan Thane T Badalapur local chalu kele tar tan khup kami hoil. tasech Kalyan yethe Mail gadyan mule Local rahadtat. tya var kalyan t Badlapur 3 v 4 rail line takli pahi j, baki lok kamdhandya sathi yethe yenarch karan Mumbait mehanat karnar koni h upashi zopat nahi.aata Metro thane Badalapur Roads banun Bus seva suru kele pahij t aata Poiticians chya hatat aahe.
Mimbait Yenare Londhe Vadhavayache Asatil.
रेल्वे चे किमान तिकीट 5 रुपये वरून दहा रुपये करायला हवे व ते दहा च्या multiple मध्ये असायला हवे
No Use. People will styrat tavelling WT
जय हिन्द जय महाराष्ट्र।
10 min. Antar ठेवावे..अन्यथा गोंधळ उडेल.. म्हणजे रेल्वे येणार 5 min. थांबणार आणि 5 min. नंतर हलणार. आणि दरम्यानच्या काळात पहिली गाडी हलल्यानंतर दुसरी गाडी येईल आणि ती सुद्धा 5 min. नंतर निघेल..
जास्त गर्दीच्या ठिकाणी अगदी शटल st ला सुद्धा असेच करता येईल..असे वाटते. त्याने गर्दी कमी होईल..
माल विक्रेत्यांचा डबा बदलून सिनीयर सीटीझन्ससाठी पूर्णवेळ राखीव करण्याची घोषणा दीड वर्षापूर्वी केली.
अद्याप काही झाले नाही.
जीएम, सेन्ट्रल रेल्वे व रेल्वे मंत्रालयाकडे पाच-सहा पत्रे, ई मेल, ट्विटर मेसेज पाठवून विचारणा केली पण काही ऊतर नाही.
Mumbai madhe lokal visa ani tourist visa💳 card lagu kara bagha 2divsat mumbai khali honar polisanna pan bharpur paise miltil anandi anand
आधी चालू असलेल्या लोकल वेळेत चालवा 😢
आज जी मुंबई उभी आहे त्यात ब्रिटिशांचे योगदान मोठं आहे पुढील 150 वर्षाचे नियोजन त्याने करून ठेवले होते म्हणून आज आपण ते उपभोक्ता आहे ...आजचे आपले नियोजन हे पुढील निदान 50 वर्षाचे होत नाही ... आपण तहान लागली की विहीर खोदतो अशी आपली अवस्था आहे ...कारण 50 वर्षच विचार केला तर .... पैसा कसा मिळणार
आणि जेव्हा सरकार पुढचा विचार करून मेट्रो च काम चालू करते तेव्हा त्याला विरोध करण्यापासून ती सुरू झाल्यावर त्यात सुरुवातीला कशी कमी गर्दी आहे यावरून काही लोक बोंबाबोंब करतात.
Only misal kanda pohe ani bhaji
Idli vada
Khaman dhokla
Fafla jalebi
Momo piza hat fukatcha chakna
Chav soda daru soda ( marathi)
ही रेल्वे मिनिस्टरची फसवे गिरी, ते तिकीट दर वाढवणार हे सत्य ,जनतेची फसवणूक
सोय पाहिजे पण पैसे द्यायला नको वारे दुनिया 😅
मुंबई ला येणाऱ्या लोकांना नोकरी त्यांच्या राज्यात किंवा त्या त्या जिल्ह्यात द्या. मग तिकिटाचे ज्यादा पैसे देऊ तेव्हा.
@@Hindu_2003.Railway public sector company ahe Mitra apn tax bhartoy ki ani ticket pn kadhto tyat pn full gardit jaych😂
Tas pan 95% mumbai Local madye ticket kadat nahi koni😂 railway maintaince sathi paise kutun yenar mag.
@@marutizore9452 टीसी लगेच fine मारतो. तुला पण फाईन लागली म्हणून काही पण आकडेवारी सांगतोय 95 % तिकीट काढत नाही.
He kadhich shak nhi😊
आहेत त्या वेळेवर आल्या तरी खूप आहे
Ashwini ji is great leader clever educated workaholic decision maker will do something for us
दर दोन मिनिटाला नको, अपघाताची शक्यता वाटते.दर पांच मिनिटाला करा.
फास्ट गाड़ी रडते दिवस बाय दिवस खूब स्लो आहे पश्चिम रेलवे
Aamchya kokan railway la. Tevdh rakhdavun thevlay
मुंबई रत्नागिरी लोकल चालू होणार पण कधी
हे सार्व चांगले aahe. परंतु CR var kalwa te Airoli hi link kenvha chalu honar aahe. गेले 10 years काम चालू aahe for making through a link of one km rail track out of total distance of 7-8 km track.Railway minister ना request aahe जरा Thane station var down line platform var (trains going towards kalyan) संध्याकली 7 vajalya nantar ladies डब्य जवल होनारा महिलांचा त्रास jara अनुभबय्ला please sanga
Multiplication of Tracks are giving all over india. Even t remotest place. It's not only in Maharashtra.
घंटा इकडून विरार वसई वरून बोरवली ला यायला पाऊण तास लागतो.. 😂😂😂
Arey sagla bajula rahudya yaar adhi population control bill pass kara Parliament madhe....aksharsha loka dukra sarkhe lekra kadhat suthle ahet....kahi law kahi rule kahi act asayla hava ki nako....ki koni hi uthun pahije titke lekra kadhat rahnar mag gardi, upaasmaari ani berozgari vadhat jaanar
आहे त्याच वेळेवर चालावा आधी
KALYAN KARJAT LOCAL TR HAMESHA LATE CHASTE 5 TO 7MINASTO
Lokana ghai khup ahe . Samorchyala utaru det nah n chadhaych try krtat. Lokana shisht asli ki easy hoil. Tasech ajun fast local ani jast dabe ani additional gadya lavlya tr thod easy hoil
सर्व रेल्वे लोकल गाड्या 50 डब्यान्च्या करा गर्दी कमी होईल
एक्स्प्रेस मेल आणि लाँग distance ट्रेन्स चा लोकल्स शी interference आधी बंद करा. अरे लोकल ट्रेन अर्धा मिनिट जरी उशिरा आली तरी गर्दी हजारोंनी वाढते आणि ह्या साळ्या गुजरात आणि राजधानी वगैरेंना कितीही late असल्या तरी फालतू मध्ये priority कशाला?
More local train need Dhanu road local
होनार ? वातावरन? आनी ?
'ण चा उच्चार 'न ' ...फार विचित्र उच्चारण ..
हो ना, किती अशुद्ध बोलतेय. 😡
Aahet tya train velevar chalva
Kadhi milnar gati.
Gujrat gadya yet aslyanr local
train 15 minite roj late astat.
Tyachw kay karnar.time hvun sudhha train sodat nahit.
Don mahune hech chalu ahe
काहीच उपयोग होणार नाही। लोंढा कमी करण्यासाठी मुंबईतील घाऊक मार्केट, शेर मार्केट, कॉर्पोरेट कार्यालय, आयटी हब विभागून विरार, डहाणू, टिटवाळा, बदलापुर पर्यंत स्थापन करा। मुंबईची बूजबूज थांबवा। भविष्यात वाढवण बंदर होतच आहे। 😅😅😅😅
लॉंग रूट ला जसे कर्जत,/ कसारा डब्बल डेकर.. 18 डब्बे लोकल...
हे आम्ही कधी पासून ऐकतोय पान अजून झाले नाही
तुम्ही पेपर मीडिया सरकार ला प्रश्न विचारायचं सोडून कायच्या काय बोंबलत बसता..... एकदा रेल्वे च्या general डब्यात बसून बघा मग समजेल... डबे वाढवा, रेल्वे वाढवा पण तसं कायचं झालं नाय 10 वर्ष
CR var peak hour la 20/30 min train yet naahi, specially at Dombivali....Aadhi hye sudrava....
Ek bhi local time pe nahi aati aur AÇ to sabse late ati hai
😅 बांग्ला देशी रोहिंग्या भरपूर प्रमाणात मुंबई मध्ये घुसले आहेत प्रथम त्यांना बाहेर काढा 😂
सिनिअर सिटीझनचे फायदे कधी देणार हे रेल्वे मिनिस्टर, पंतप्रधान काहीच बोलत नाही, मत मागता काम काही नाही
हि सुविधा केवळ केवळ पश्चिम रेल्वे वरच होणार ह्याचा मध्य रेल्वे आणि तिच्या अंतर्गत रेल्वेशी काही एक संबंध नाही 😅😅😅
आरामदायक प्रवास सोडा आदि वेळेस तरी ट्रेन सोडलि तरी बर होईल मुंबईकरच चे जिव तरी वाचेल, सरकारने नुकतेच बातम्या पसरवताय
Harbour line la kahich samzat nahi........sarv old local detat
First complete the 5th line on western railway
It is pending for 20 years. If that is done, many express trains can be diverted on the 5th track
Also need a 3rd line on kalyan karjat as well as kalyan kasara to divert outstation trains ,
Tu anchoring sodun de😂
दर दोन मिनिटांआ सोडा नाहितर आरद्या मिनिटांनी सोडा गर्दि काय बाबा कमी नाही व्यायची नको ती मुंबई बाबा
BMC election jawal aal aahe😂
trains stops in between and runs slowly and gets late. That should be stopped
ज्या चालू गाड्या आहेत त्याच वेळेत करा A/c लोकल काय चालू झाली आणि सगळ्या गाड्या वीस मिनिट उशिरा धावू लागल्या
Bhasha sudhra rao