@@appabote9589 त्याच्यामुळच आम्ही अविश्वास आणून आमच्या गावात मराठ्याचा सरपंच बाजूला केला आणि वंजाऱ्याचा केला आहे आणि एक वंजारी समोर आला ना तुमची ट र फाटते रोज पाहतो त आम्ही जास्त नका बोलू
जरांगे साहेब तुम्हाला आमची सुपारी दिली नाही वंजारी समाज ओबीसी समाज समर्थ आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षाला मोठा करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी जय भगवान जय गोपीनाथ जे ओबीसी जय मल्हार
@@Wgbo5158tumach kas ahe mahit ahe ka...tumhala na ghari ky zal hyach kahi ghen den nahi pan satta aplyach jatila pahije...sudhra re निजामाच्या auladino
जरांगे तुम्ही तुमचे पहा ओबीसी ची चिंता करू नका आम्ही ओबीसी समर्थ आहोत.. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ओबीसी उमेदवारांना मतदान करू नका म्हणून आवाहन केले आणि मराठा समाजाचे तुमचे 26 खासदार निवडून आले ते का आवाज उठवत नाहीत, त्यांना जाब का विचारले जात नाही
पंकजाताई ला पाडण्यासाठी बीडमध्ये तुम्ही गावागावात वस्ती वस्ती सभा घेतल्या तुम्हाला आमच्या ताईचा प्रचार करायचा काम नाही आम्ही समर्थ आहे जे ओबीसी जय मल्हार
@@Movie-op1yd राजकारण जरूर कोणत्याही समाजाने करावे पन मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही म्हणून एकत्र येतं असाल तर जातीवाद 💯 टक्के होणार भाऊ मुळात स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती आहेत. बाकी समाजातील जा्तव्यवस्था लोकांवर राज्य करता यावं म्हणून तयार केलेले आहेत
@@nilesh.j935 भाऊ आमच म्हणण आरक्षण दयालाच पाहिजे पण एका जातीला टार्गेट करण चुकीच आहे तुमच्या जातित्तिल आमदार बोलत नाहीत यात पंकजा मुंडे चा काय संबंध आत्ता तर स्वतः बजरंग बप्पा म्हणत आहेत की obc मधून आरक्षनाला आमचा पाटिम्भा नाही बेंच वाजवत होते अमोल कोह्ले बोलत होते तेव्हा
@@Movie-op1yd भाऊ आरक्षण मिळणं पन जरुरीचे आहे पन राजकारणी समाजा समाजा मध्ये भांडण लावून राजकारण सेट करू पाहत आहेत यात obc प्रवर्ग पन मागे राहिला नाही आणि मराठा समाज पन
जरांगे ना उशिरा का होईना कळालं की मुंडे साहेबांनी बीजेपी वाढवली मुंडे साहेबांनी कधीही जातिवाद न करता महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आणि तुम्ही त्यांच्या वारसांना जातिवाद करून त्रास दिला ही फार मोठी शोकांतिका आहे
@@TheAdityax-ff7xc कोकण मधील मराठा obc प्रवर्गात कुणबी म्हणून आरक्षण नको म्हणतात त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवंय आणि मराठा म्हणून आरक्षण मराठा समाज मेला तरी मिळणार नाही
छत्रपतींचा कार्यक्रम म्हणून उलट कलाकारांना दोन पैसे जास्त द्यायचे तर यांनी गोरगरिब कलाकारांचे पैशे बुडवलेत होय??? बगा ना छत्रपती तुमच्या नावावर पाप केली जातात किती 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
पंकजा ताई बोलल्या ते खरे झाले उपोषण करून काही होत नाही. आज स्वतः jarange पण बोलले. पण भक्तांना खूप लागले होते. उपोषण अडून राजकारण करणे भोवले jarange ना. उगाच तुतारी chya नादाला लागले
मि पण वजारी आहे बडे साहेब पण हे खरं आहे जर bjp महाराष्ट्र मध्ये चांगले शीट जिकली असती तर पंकजा ताई चा राजकारण संपल्यात जमा आहे होते. करणा मुंढे घराचे पूर्ण राजकारण मागच्या 10 वर्षीत फडणवीस bjp आणि Rss ने संपवले. ही पण आमदार कि फक्त bjp हारली मन्हून ताई ला भेटली..विधानसभा डोळ्या समोर ठेऊन मता साठी......
दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण दिड दिवस आगपाखड करण्यापेक्षा जनतेची सेवा राजकारण करावं. नुसत्या शिव्याशाप, उपोषण करून उपयोग नाही. शरद पवार ने तोंडाला खेड्यातला माणूस दिला आपण मात्र गप्प
@@nageshdhore5800 भाऊ तुझे जेवढे मराठा मित्र नसतील तेवढे माझे आहेत.एका ताटात खाल्लंय आम्ही.एकच चड्डी घालायचो, या जरांगे ने समाजा समाजात विष कालावलंय. हा हरामखोर म्हणजे पूर्ण समाज नाही लक्षात ठेवा
@@nageshdhore5800 मग समाजाने विचार करावा कोणाच्या मागे राहायचंय ते.... येड्या भोकाच्या माणसाच्या मागे राहून समाजाने शरद पवारांचा फायदा आणि समाजाचे नुकसान करून घेऊ नये.
मनोज दादा जरांगे यांनी मुंडे घराण्याविषयी जे बोलले आहेत ते बोलायचा दम आहे का कोणात??? फडणविस यांनी पंकजा मुंडे यांना संपवल हे बोलायची धमक आहे काय बीड मध्ये???? Only दादा..❤🔥🔥
जर तुम्ही ताईच्या विरोधात प्रचार नसता केला तर तुमच्या आंदोलनात आणखी शोभा आली असती आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला असता ऐक सामान्य माणूस सरकारला झुकवतो कसा पण तुम्ही आरक्षण सोडून राजकारण पडद्या आडून केलं त्यामुळं तुमचं उपोषण सार्थक ठरत नाही
पाटील खरे बोलतात मनून मिरची लागते करेक्ट बोलता त लाखात एक गोष्ट खरी आहे नि सार्थ जनतेसाठी लढणारे संघर्ष युधा मनोज दादा जरांगे पाटील पाटील बोलतील तीच पूर्व दिशा
मनोज जारंगे यांनी राजकीय भाष्य केले तर मराठा आरक्षणावर परिणाम होऊ शकतो आपला मुळ मुद्दा मराठा आरक्षण आहे आणि तोच लावून धरला पाहिजे मनोज जरागे पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना जबाबदार धरले पहिजे मराठा आरक्षणाला सर्व पक्षीय नेते जबाबदार आहेत केवळ एका व्यक्तीला जबाबदार धरणे योग्य वाटत नाही
बिड मध्दे गावा गावात प्रचार केला पंकजाला पाडा म्हणून
लाज वाटत नाही बोलायला।
विरोधात बोला की परत मराठा समाजाच्या 😂
गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मराठा पंकजा मुंडे यांना का मानत नाहीं याचे आत्मपरीक्षण करावे
@@deepakkhairnar5196 काही ही गरज नाही। घाण जातिवादी माणसाच्या बरोबर बसले की आम्हाला पण घाण करेल
@@deepakkhairnar5196राजाला मानतात पण याला का मानत नाहित विचार तू कर
@@deepakkhairnar5196...साहेबांना सुद्धा ञास दिला ...कुणबयानी
भाऊ ताईच्या विरोधात प्रचार नसता केला तर तुम्हाला खूप मानलं असतं आमच्या समाजाने
काय गरज नाही तुमच्या समाजाची
@@appabote9589पळ र तू अश्या लोकांमुळे समाजच नुकसान होत
@@appabote9589 त्याच्यामुळच आम्ही अविश्वास आणून आमच्या गावात मराठ्याचा सरपंच बाजूला केला आणि वंजाऱ्याचा केला आहे आणि एक वंजारी समोर आला ना तुमची ट र फाटते रोज पाहतो त आम्ही जास्त नका बोलू
अरे बीडमध्ये मराठा समाजाच्या जीवावर मुंढे घर मोठे झाले...वंजारी समाजाची गरज नाही मराठा समाजाला
@@d.m.5410 𝚝𝚞𝚣𝚊 𝚊𝚒𝚎 𝚕𝚊 𝚟𝚒𝚌𝚑𝚊𝚛 😂𝚟𝚊𝚗𝚓𝚊𝚛𝚓 𝚐𝚑𝚊𝚛𝚒 𝚊𝚕𝚝𝚎 𝚔𝚊 𝚟𝚒𝚌𝚑𝚊𝚛
जरांगे साहेब तुम्हाला आमची सुपारी दिली नाही वंजारी समाज ओबीसी समाज समर्थ आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षाला मोठा करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी जय भगवान जय गोपीनाथ जे ओबीसी जय मल्हार
जय भगवान पकजा ताई साहेब जिंदाबाद
जय भगवान बाबापंकजाताई जिंदाबाद
आजुन जीरली नाही वटतं. सत्यतरी पचवा😂
Nigha re...Hadd. garaj nahi Aukat dakhwali prt nit raha..
बजरंग बाप्पा तर जाहीर पानांना म्हणाले jarnang चा हात आहे विजयात आणि आता हे काय
अरे ते असा महन्ल समर्थन आहे असा नाही महंतलें की पाटील महनतल की आम्हला मतदान करा कोणच नाव च नाही घेतला
एकदा धनगर, एकदा वंजारी, एकदा मुस्लिम, एकदा वंचित, एकदा बंजारा,एकदा माळी असे सर्व एकदा यांचेकडून बोलून फोडायचे प्रयत्न करतो हा
बीड ला लोकसभामध्ये काय दिवे लावले कशे लावले माहिती आहे एक दिवस मराठेच करतील कार्यक्रम 🎉
विरोधात बोला की मराठा समाजाच्या
@@Wgbo5158tumach kas ahe mahit ahe ka...tumhala na ghari ky zal hyach kahi ghen den nahi pan satta aplyach jatila pahije...sudhra re निजामाच्या auladino
छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याखालून basun इतक नीच वागसाल कधी वाटलं नव्हतं
जरांगे तुम्ही तुमचे पहा ओबीसी ची चिंता करू नका आम्ही ओबीसी समर्थ आहोत..
तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ओबीसी उमेदवारांना मतदान करू नका म्हणून आवाहन केले आणि मराठा समाजाचे तुमचे 26 खासदार निवडून आले ते का आवाज उठवत नाहीत, त्यांना जाब का विचारले जात नाही
Ekdam barobar❤❤
शरद पवार बद्दल बोला
वाजवा तुतारी घ्या सुपारी 😅 😅
उपोषण पे उपोषण 😂😂😂
तारीख पे तारीख .....😅😅
पंकजाताई ला पाडण्यासाठी बीडमध्ये तुम्ही गावागावात वस्ती वस्ती सभा घेतल्या तुम्हाला आमच्या ताईचा प्रचार करायचा काम नाही आम्ही समर्थ आहे जे ओबीसी जय मल्हार
का प्रचार केला ते बग... विरोधात बोला की परत 😂
शिव्या देणाऱ्या नारायण राणे कसा आला..ते तर तुम्हाला b_nchod manla होता 😂😂
उपट शेट@@Wgbo5158
ज्या नारायण राणेंनी शिव्या दिल्या त्याला नाही पडला बरा त्यांना तर बा_chod मन्ला होता तुम्हाला 😂😂
Aata pryant samuchit nvdun aanl tva mnl nahi maratha smajan nivdun aanl va re va
ताई बद्दल तर बोलूच नकोस ,ताईला पाडायची सुपारी घेतली होती हे विसरणार नाही obc समाज कधी
Gap re!! 2da Padali ,Eakda nahi !! Lokanete mhanari Pankaja Munde magachya Darane zali Amdar!! Upkar man Devendraji che !!
@@dattatrayyadav3961नस्त केल तर त्या फड़नवीसजी लाच समजल असत काय असत ते😂
याच्या अंगलट आल्यावर मुंडे घराच ध्यान आले
ह्याच्या डोक्यात कीड लागलीये 😂
Tuzya gandit ahet..tyach Kay.. 😂😂
दादा आमच्या वंजारी समाजातील लोकांनि मराठा आरक्षणा ला कधीच विरोध केला नाही तुम्ही राजकीय बोली मूळे तुमही जातीवाद केला सुरुवात तुम्ही केलि मग विरोध केला
छगन च्या सभेत पाकिस्तान मधील लोक होते का?
@@nilesh.j935अरे अशेच लोक होते ज्याना की आम्ही विचारत पण नाही ताई आणि DM कधी होते
@@Movie-op1yd राजकारण जरूर कोणत्याही समाजाने करावे पन मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही म्हणून एकत्र येतं असाल तर जातीवाद 💯 टक्के होणार भाऊ मुळात स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती आहेत. बाकी समाजातील जा्तव्यवस्था लोकांवर राज्य करता यावं म्हणून तयार केलेले आहेत
@@nilesh.j935 भाऊ आमच म्हणण आरक्षण दयालाच पाहिजे पण एका जातीला टार्गेट करण चुकीच आहे तुमच्या जातित्तिल आमदार बोलत नाहीत यात पंकजा मुंडे चा काय संबंध आत्ता तर स्वतः बजरंग बप्पा म्हणत आहेत की obc मधून आरक्षनाला
आमचा पाटिम्भा नाही बेंच वाजवत होते अमोल कोह्ले बोलत होते तेव्हा
@@Movie-op1yd भाऊ आरक्षण मिळणं पन जरुरीचे आहे पन राजकारणी समाजा समाजा मध्ये भांडण लावून राजकारण सेट करू पाहत आहेत यात obc प्रवर्ग पन मागे राहिला नाही आणि मराठा समाज पन
चपटी उतरली की शांत बसेल,सभा घेऊन यांनीच पाडलं
पाटिल तुम्ही जातीवाद केला 15 दिवस राञ दिवस सभा घेत बसले ताईचा विरोधात
मुंढे साहेबांकडून कधीच जातीयवाद झाला नाही.सुरवातीलाच लोकसभेत गेले तेव्हा जातीनिहाय जनगणना करा असे म्हटले होते.
मनोज जरांगे कृपया आमच्या ओबीसी समाजामध्ये फूट पाडू नका आम्ही एकत्र आहोत.
Gap re!! 2da Padali ,Eakda nahi !! Lokanete mhanari Pankaja Munde magachya Darane zali Amdar!! Upkar man Devendraji che !!
आबे कुठे फडणवीस..आनी कुठे हा 😅
हे पाच दीवस झाले उपासी आहे आस बोलण्यातून वाटतेय का
निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
अति तिथे माती होतच असते
मुद्दा चे बोला बाकी उचापती कशाला करता
जरांगे ना उशिरा का होईना कळालं की मुंडे साहेबांनी बीजेपी वाढवली मुंडे साहेबांनी कधीही जातिवाद न करता महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आणि तुम्ही त्यांच्या वारसांना जातिवाद करून त्रास दिला ही फार मोठी शोकांतिका आहे
पंकजा जातीयवादी आहे खूप मुंढे साहेब नव्हते
ताईंनी मराठा आरक्षण ला विरोध केला त्याचं फळ आहे.
@@nilesh.j935 नारायण राणेंनी तुम्हाला शिव्या घातल्या तरी निवडून आणला...तुम्हाला फक्त मराठा मंत्री निवडून आणायचे ते bjpche असो व mva
@@TheAdityax-ff7xc कोकण मधील मराठा obc प्रवर्गात कुणबी म्हणून आरक्षण नको म्हणतात त्यांना मराठा म्हणून आरक्षण हवंय आणि मराठा म्हणून आरक्षण मराठा समाज मेला तरी मिळणार नाही
पैसे बुडव्या 😂😂😂😂 चपटी किंग
संविधान सर्व पर् मनोज भाऊ तुम्ही समाजाला आव्हान केले पैसे भरा म्हणून आलं सगळ्यांच्या लक्षात
छत्रपतींचा कार्यक्रम म्हणून उलट कलाकारांना दोन पैसे जास्त द्यायचे तर यांनी गोरगरिब कलाकारांचे पैशे बुडवलेत होय???
बगा ना छत्रपती तुमच्या नावावर पाप केली जातात किती 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
तिकिटाचे पैसेच दिले नाय लोकांनी तर कुठून देणार पैसे
@@kailasjagtap5284 यात गरिब कलाकारांचा दोष आहे का? स्वतः ला घान ठेवावे पण कमीत कमी महाराजांचा अपमान होणार नाही याची तर काळजी घ्यायची ना राव 🤦♂️
@@RudraP-eo1fh आम्ही देऊ पैसे... समाज सेवक नको बनू तु
@@DeepakGaikwad-c6u संविधान चालत इथ.....आधिच दिले असते तर एवढी इज्जत गेलीच नसती. देऊन टाका गरिब कलाकारांच्या कष्टाच पैस 🙏
@@RudraP-eo1fh😂😅
वाह लोकसभेला पराभूत करून आता कशाल खोटी सहनभुती दाखवता खोटी पाडले नसते तर आज मंत्री आसत्या ताई
अरे.गावठि.मिथुन.आमचा.पंकजाताई ला.पाडुन.तूरमखान.बनला.का.आता.तर.288.मतदारसंघामधे.गावठीतुजा.बरोबर.ज्या.उमेदवार.चा.फोटो.तो.101टककेसुफडासाफ
जरांगे तुला आमच्या गोपीनाथ मुंडे साहेबावर बोलण्याचा अधिकार नाही.कारण त्यांनी आम्हाला आरक्षण दिलेलं सुध्दा खपत नाही.आरे जरा भाषा सुंदर जरा
बीडमध्ये ताईंच्या विरोधात प्रचार सभा कोणी घेतल्या, परभणी लोकसभा मतदारसंघ संघात पण आपण मिटींगा का घेतल्या
आरे बावळट लोक सभेत पडलीय na ती
तुतारी वाजवणारा गावठी मैथून
याच्यावर विश्वास ओबीसी नी ठेऊ नये हेव् रोज येगलाच बोलत असतो शरद राव च ऐकून
अरे मराठा मराठा समजत आग लावायच काम चालू
ताई साहेब
आम्ही आमचं पाहू तू तुझं आरक्षन च पघा, ते सोडून तुतारी नको वाजवू
हा पण मुंडेंना संपवायला फिरत होता, आता नाकाने कांदे सोलायला लागला
2013 मध्ये कोणाचं शेण खाल्लं ते सांग.
तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. मराठायच्या आडून तू पैसा गोळा करायला लकलास 😂
साहेब तुम्ही बीड मध्ये ताईला पाडण्यासाठी गावागावामध्ये प्रचार केला आता तुमच्या कोरड्या सहानुभुतीची गरज नाही
जरागे जरा निट बोल जरा शहाणा हो शिव्या काय देतो तुला जर शिव्या दिले आहेत तर चालेल. कि
नि सार्थ
जनते साठी लढणारे
संघर्ष युधा मनोज दादा
जरांगे पाटील 👍👍👍👍👍
फडणवीस साहेब आज कळलं राजकारणात किती वजन आहे.........❤
किती आडाणी आहेस रे
तुझा कार्यक्रम संपलेला आहे
आमच कधीच संपणार नाहीत मुंडे साहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिलाय तो कधीच शकत नाही प्रत्येक तीन वर्षांत आम्हाला आमच्या घामाचे पैसे मिळतात
आरे तू पडलास tainla नको खोटं बोलू
कशी मिर्ची लागते
खरे बोलले की
👍👍👍👍👍👍👍👍
Mi maratha aahe, pn jarange saheb tutari वाजवत आहेत हे clear दिसत आहे
त्यांना पाडण्यात तुझा पण हात आहे
जरा साहेब मी तुम्हाला खूप मानायचो पण तुम्ही तर शरद पवार साहेबांची कटपुतली निघालात ज्या शरद पवार साहेबांनी मराठा समाजाचा वाटोळं केलं
पैसे नाही म्हणतो ना तुझ्याकडे कशाला भरायला सांगतो
पंकजा ताई बोलल्या ते खरे झाले उपोषण करून काही होत नाही. आज स्वतः jarange पण बोलले. पण भक्तांना खूप लागले होते. उपोषण अडून राजकारण करणे भोवले jarange ना. उगाच तुतारी chya नादाला लागले
तु चं पाडलं रे ताई ला ,,,
Tu nko Munde gharnya baddal bolu rahude, fadanvis vr bol kay bolychay, kalvala nko dakhvu ata.. Tuz tuz bgh.....
विरोधात बोला की maratha समाजाच्या
@@Wgbo5158 virodh karna mg pulka kashala dhakavto ata, tumch tumhi bgha na, khadse, munde attach disle hoy tumhala, nka nav ghevu ata tyanche....
@@Indian-l3y मत घेतो का आमचे
@@Wgbo5158जरंग्या चा बाप शरद आहे
@@Wgbo5158 kadhi mat kel tumhi aaj paryant..
50 वर्ष झोपले होते तुम्ही
पंकजाताई मुंडे बद्दल सत्य बोललेत जरांगे, 2019 ला पंकजाताई ला म्हणूनच भाजपाने पाडले होते, वर्चस्व
तूला सांगितलं होत काय
करेक्ट 👍
काय हे नावावर ते निघेल सगळे
त्यांची चिंता तु नको करु तु तुझं बघ
मि पण वजारी आहे बडे साहेब पण हे खरं आहे जर bjp महाराष्ट्र मध्ये चांगले शीट जिकली असती तर पंकजा ताई चा राजकारण संपल्यात जमा आहे होते. करणा मुंढे घराचे पूर्ण राजकारण मागच्या 10 वर्षीत फडणवीस bjp आणि Rss ने संपवले. ही पण आमदार कि फक्त bjp हारली मन्हून ताई ला भेटली..विधानसभा डोळ्या समोर ठेऊन मता साठी......
हे अगदी बरोबर आहे, फडणवीस ने मुंडे, खडसे यांचे पानिपत केले होते पण मराठा समजमुळे आज आमदार केले.
pila ahe kare he
अरे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे
दवाखान्यात दाखल करून मेंदू वर उपचार सुरू करा लक्षणं बिघडलीत
दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण दिड दिवस आगपाखड करण्यापेक्षा जनतेची सेवा राजकारण करावं. नुसत्या शिव्याशाप, उपोषण करून उपयोग नाही. शरद पवार ने तोंडाला खेड्यातला माणूस दिला आपण मात्र गप्प
😂 rajkaran,,,,radav ki hasav ha yekach sawal,,, aarakshan cha bola ........
सुकलेल्या पपईत जर दम असेल तर समाजाच्या मागे लपून बसणं सोड.
हागात पळशील
Bhau jara daman net bol purn samaj patla sobat ahe
@@nageshdhore5800 भाऊ तुझे जेवढे मराठा मित्र नसतील तेवढे माझे आहेत.एका ताटात खाल्लंय आम्ही.एकच चड्डी घालायचो,
या जरांगे ने समाजा समाजात विष कालावलंय.
हा हरामखोर म्हणजे पूर्ण समाज नाही लक्षात ठेवा
@@nageshdhore5800pan patil sharad pawar sobat ahet. Fakt rajkaran karat ahet
@@nageshdhore5800 मग समाजाने विचार करावा कोणाच्या मागे राहायचंय ते....
येड्या भोकाच्या माणसाच्या मागे राहून समाजाने शरद पवारांचा फायदा आणि समाजाचे नुकसान करून घेऊ नये.
सर्व पक्षीय मराठा नेत्यां कडे हिच मागणी करा कि जरांगे पाटिल.
मनोज दादा जरांगे यांनी मुंडे घराण्याविषयी जे बोलले आहेत ते बोलायचा दम आहे का कोणात??? फडणविस यांनी पंकजा मुंडे यांना संपवल हे बोलायची धमक आहे काय बीड मध्ये???? Only दादा..❤🔥🔥
Baskar jadhav,Sanjay raut manle ahet adhi pasun...
यात काय धमक आणि मला नाही वाटत पंकजा मुंडे यांना फडणवीस संपवलं आहे म्हणून
मला नाही फडणवीस ने कोणाला राजकारणातून खाली खेचलं ते पंकजा मुंडे का असेना...पक्ष कोणाच्या बापाचा नसतो... कर्तुत्व सिद्ध करा आणि मोठे व्हा
महाराष्ट्रात उपरे/गुजरात्यांती भाजप का वाढवली..? ह्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे ना..
मानसिक संतुलन उपोषणा मुळे
रोडछाप दादा ताई मासलिडर आहे तुम्ही तर दहा पिढ्या उभे नाही राहिले नाही पाहिजे असे म्हटले होते भाजप चे ताईला मोठे करनार आहे जय ओबीसी
यांनी फक्त आरक्षणावर बोलावे बाकीच्या गोष्टी करू नये
Ghabarala
गुराखी😂
आता उपोषण लवकरच आटपायला लागलं कारण की सुकामेवा मिळेना
पंकजाताई ने सांगितले होते आरक्षण करून काही होत नसतं समजलं का आता
Are याला केस कापायला पैसे नाय yz😂😂😂
जर तुम्ही ताईच्या विरोधात प्रचार नसता केला तर तुमच्या आंदोलनात आणखी शोभा आली असती आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला असता ऐक सामान्य माणूस सरकारला झुकवतो कसा पण तुम्ही आरक्षण सोडून राजकारण पडद्या आडून केलं त्यामुळं तुमचं उपोषण सार्थक ठरत नाही
राईट
पाटील सोडा....
चिल्लर लोकावर कशाला ऊर्जा खर्च करता😅😅😅
गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मराठा हा पंकजा मुंडे यांना का मानत नाही याचे आत्मपरीक्षण करावे कमेंट करणाऱ्यांनी
तुम्ही करा अगोदर... आरक्षण च्या नावाने जातीयवादी राजकारण सुरू केल...
तूच अभ्यास कर
Pawar sahebana ani mahavikas aghadi sarkarla vichara arkshanch obc madhun dya manun pathimba vichara obc madhun arkshna sathi gappa maru naka
एकदम बरोबर पाटील.
पाटील खरे बोलतात
मनून मिरची लागते
करेक्ट बोलता त
लाखात एक गोष्ट खरी आहे
नि सार्थ जनतेसाठी लढणारे
संघर्ष युधा मनोज दादा
जरांगे पाटील
पाटील बोलतील तीच पूर्व दिशा
बिगर आवातन्याचा गेला दुसर्या च्या ओट्यावर भाकर खायला. लागला घराचे वासे मोजायला
ह्याचं आत्ता पर्यंत चं काम आहे
समाजाच्या नावावर
उचा पत्या करून
मजा मारायची 😂😂😂
Patil❤
manya😂
Badam khale ka
😂😂😂are he baval....
ताई साहेब मुंडे ❤❤❤❤
गावठी मिथुन देशी किंग 😅
मुख्यमंत्री शिंदे यांच घ्यायला हिंमत आहेत?.पण नाहि ब्राह्मण सोपा वाटतो काय.
ताईच्या विरोधात प्रचार करतो आणि आता गुणगान गातो लाज वाटत नाही
मनोज जारंगे यांनी राजकीय भाष्य केले तर मराठा आरक्षणावर परिणाम होऊ शकतो आपला मुळ मुद्दा मराठा आरक्षण आहे आणि तोच लावून धरला पाहिजे मनोज जरागे पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना जबाबदार धरले पहिजे मराठा आरक्षणाला सर्व पक्षीय नेते जबाबदार आहेत केवळ एका व्यक्तीला जबाबदार धरणे योग्य वाटत नाही
त्याच त्यांच्या हाताने संपत आहेत