मि मराठा आहे पण या मातंग समाजाबद्दल फार प्रेम आणि ओढ आहे माझे मित्र पण आहेत जीववलग मित्र आहेत आणि विश्वास आहे याला. कारण फक्त फकीरा कांदबरी त्यांचा आदर म्हणून
Mi maratha mahnun Kay sangtoy ? Maharashtrain kinwa Bhartiy aahe mahanun sang, aanand watel. Sangta sangta pan manga peksha tu war aahes sangun gelas. Thu thu thu
बंधु नो आपल्या नागवंशी यांच्या परीवर्तनाची गाडी महारांनी परीवर्तनाच्या समतावादी बौद्ध स्टेशन पर्यंत आणून ठेवली आहे (पेरीयार, आण्णाभाऊ, वस्ताद लहुजी, फूले, शाहु, आंबेडकर इ.) समाज सूधारकांचे स्मरण करून गाडीत बसा आणी माणूस म्हणून उन्नत व्हा.
बाबासाहेब आंबेडकर जी कामगार मंत्री झाले, तेव्हा त्यांनी कामगारांसाठी खुप काही करून ठेवले.... मुम्बई कामगार मोर्चा ची सर्वात मोठी ताकत होते अण्णा भाऊ साठे... 😭😭😭
या लोकांना अजूनही समजले नाही की अण्णाभाऊ साठे आणि यांचे विचार आणि अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांना गुरु का मानले हे आज कळाले असते तर त्यांनी बाबासाहेबांसोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असती आज हे वरच्या पदावर असतील जय भिम जय अण्णा
लव्हुजी वस्ताद साळवे आणी लोक शाहीर अण्णाभाऊ साठे वंदनीय आहेत पण ऊध्दारकर्ते म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण अण्णाभाऊ साठे सांगुन गेले आहेत जग बदल घालुन घाव मला सांगुन भीमराव
नाही.. अजिबात नाही... मी एक मातंग समाजातील उच्च शिक्षित स्त्री असून एका उच्च पदावर कार्यरत आहे... माझे पूर्ण कुटुंब देखिल उच्च शिक्षित आहे... आणि इथे मी अगदी अभिमानाने सांगू इच्छिते की हे फक्त बाबा साहेबांनी दाखवले ल्या मार्गाने गेलो म्हणून शक्य झाले.. महार मांग चांभार कुंभार आणि अशाच अठरापगड जाती च्या लोकाच्या प्रत्येक श्वासावर अन घासावर बाबासाहेबांचे ऋण आहे.. अण्णा भाऊ एक साहित्यकार होते.. त्याच्या लेखणीत समतेचा विचार होता... ते बाबासाहेबाना आदर्श मानत. तलागालातिल सर्व च लोकाना बाबांनी प्रवाहात आणले.. हे विसरता कामा नये.. म्हणून बाबासाहेबांचा मातंग समाजाला अभिमान आणि खूप आदर आहे..
@@adityacreations8699 हे विचार परिवर्तन फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटीत व्हा व संघर्ष करा या संदेशातुन केलेल्या अंमलबजावणीचे फलित आहे ग्रेट ताई ! आम्हीं कोणाला मानावे हे सामाजिक दृष्ट्या बहुजनांतील वैचारिक कमजोरीचे लक्षण आहे
जग बदल घडवुनी घाव सांगून गेले मज भीमराव-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मानवी हक्कांचे कैवारी,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चला..... जय भिम नारा क्रांतीचा!
डॉक्टर बाबासाहेब यांचे विचारधारेने मातंग समाजाने आचरण केले असते तर मातंग समाजाची प्रगती बौद्धा सारखी निश्चीतच झाली असती. जय अन्ना जय लहु, जयभीम,नमो बुद्धाय.
मित्रा, हे वास्तव आहे हे खरे आहे परंतु , "इतिहास हा विजयाचा लिहायचा असतो पराजयाचा नव्हे." हे ध्यानात घ्या! जय जिजाऊ! जय शिवराय!जय भीम! जय ज्योती! जय अन्नआभआऊ!
Tumhi kay manga maharat bhandne lavtay kay. Baba saheb fakt tumche nahit sarva jati dharma che aahet . Aana bhau ni kay kele he internet var vachun kalel
दादा तू शेर चूकीचा मारतोस कारण ह्या शेर मूळे जास्तचं मागे जातोस व नविन पिढीला जाग करतोस जातीवाद वाढू शकतो तेंव्हा हे गीत चूकीचा आहे तू निट विचार कर या गीतावर ,,,बाकी तूझासाठी आवाज वगैरे खूप सूंदर आहे व तू गातोस ही एकदम कडक;;;वाईट वाटून नको घेऊस,, बाबा साहेबांच्या पावलावर पावूल टाकत चालनार्या थोर शाहिर आण्णाभाऊ साठेंच गूनगान तू खूप छान मांडलंस
अण्णा भाऊ आणि बाबासाहेब यांचे विचार समान तेवर आधारित आहेत.. बाबासाहेबांच्या अथांग कार्यकर्तृत्वात ते विचार पाझरले.. तर अण्णा भाऊंच्या लेखणीत पाझरले.. मांग आणि बोद्ध समाजाने हे विचार येणार्या प्रत्येक पिढीला समजावेत.. असे कार्य करावे...
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात महान आहेत आमचे अण्णाभाऊ साठे सुद्धा महान होते बाबासाहेबांची विचारधारा कधी सोडले नाही आमच्या हृदयात फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अण्णा भाऊ साठेनीं जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती तर किती छान झाल असत,परंतु साठे यांना आर एस एस ने मातंग धर्म दिला ,त्यामुळे ते जिथे होते तिथेच राम राम करत राहिले ,आणि आज तुम्ही सुध्दा तेच करत आहात , बांधवांनो विचार करा , जय
@@RaviK-sv5dx are tumachi Tara aukada amche paeksha pna kahli ahi Hindu cha nagarate ja tumaha lokanchi aukda gatra ani sandas sapfha karnchi ahe . dalit manga ,matanag.
@@RaviK-sv5dx khare bodha amchi ahe dravidian vanchi tu taye Arya lokanichae gulam manga ani matanga loka aheta dravidian vancha la sodune tumhi Arya che sandas safha karte kutre mang ,matanga.
@@RaviK-sv5dx Chala be manga bhikari Arya che kutari aulda , mulanivsi dravidian lokan kaya karcha tu sangche nahi Arya lokanchi ani Hindu drahama che gulami karta basa kuttra .tumche lokan pekasha kutra palele bara kamit kami pramanika astata tumhi tacnhe peksha pana kalche aehota.
@@RaviK-sv5dx beta savarn ye hindu dharm ke log he kya aur Buddhist log khabhi kisika anukaran nahi karte kyoki pure world boddh logo ki alag pahchan hai aur ham kisika anukaran nahi karate Balki savarn hamara anukaran karata he
आता डल्या खा काय चालले आहे.डॉ.आंबेडकर मुळे सर्व सुख भेटले आहे.लाजीरवाणी गोस्ट लावली आहे.सर्व जन निळया झेंडया खाली येऊन एकत्र काम करणे जरुरीचे आहे. देशात दलीत समाजावरचा आन्याय ,द्वेष,भेदभाव संपलेला नाही.राज्यात आज पण मंदिरात घुसल्या मुळे मार मिळत आहे.डॉ.आंबेडकर साहेबांना आत्मसाथ करा सर्व दलीत,आदीवासी इतर मागास वर्ग सर्व भारतीयांना माणुस म्हणुन जगण्या साठी खुप जिवाचे राण केले आहे.
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर महान च होते आणि आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण त्यांच्या बरोबर च लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांचे कार्य ही नजरे आड़ करता येणार नाही आम्ही सदैव जय भीम म्हणतो तुम्ही ही कधी तरी जय लहुजी म्हणत जावा
त्यासाठी निळा झेंडा घेऊन गटाचं राजकारण जे चाल्लंय ते बंद झालं पाहिजे... निळा झेंडाच जर गटातटात विखुरला गेला आहे तो विचार करा... त्यांना एकत्र करा..... आणि मग???
बाबासाहेबांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की अस्पृश्य समाज मोठ्या जनावराच मटन खातो त्यामुळे त्याला समाजामध्ये किंमत नाही परंतु मातंग समाजाला अजूनही चाण्या आणि नळ्या खाणे अभिमानास्पद वाटते . खावा रे भावानो पण त्याची जाहीरात करून काय फायदा ...
मातंग समाज अजूनही धार्मिक कर्मकांडातून बाहेर आलेला नाही. तो अजून ही स्वतःला मराठाच समजत आहे. खायचे एकाचे अन नाव घ्याचे दुसर्याचे असे यांचे असते. ज्यावेळेस यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हाच यांना डाॅ.आंबेडकरांनी दिलेल्या कवच कुंडल्याची आठवण येते. शेवटी मग यांना भीमशक्ती शिवाय पर्याय नसतो. शेवटी बाप हा बापच असतो. जयभीम जय बुध्द.
"वल्हानीवर चान्या वाळत होत्या । भगोण्यात नळ्या शिजत होत्या । " अशा प्रकारे मातंगांचं विकृतीकरण करू नका. या ऐवजी परिस्थिती खराब होती हे दुसऱ्या शब्दात सांगा. हे अतिशय चुक आहे.
गायकीला सप्रेम जयभीम जय अण्णाजीजय जय लहुजी.. गाण्यातून वर्णन केलेल्या जुन्या आठवणी या मागील शेकडो वर्षाच्या आहेत. त्या जुलमीधर्म व्यवस्थेला लटकून सामाजिक बदल होणार नाही. हे प्रामाणिक पणे समजून घेतले तरचअर्थ आहे दादा. .
हे सगळे .बाबासाहेब चे उपकार आहे पहीलेमेलेलजनावर खायचे आता मानुस म्हनुन सगळे जगतात
मला अभिमान आहे मी मागं आहे .जय लहुजी जय भीम 💙💛🤧
मि मराठा आहे पण या मातंग समाजाबद्दल फार प्रेम आणि ओढ आहे माझे मित्र पण आहेत जीववलग मित्र आहेत आणि विश्वास आहे याला. कारण फक्त फकीरा कांदबरी त्यांचा आदर म्हणून
Mi maratha mahnun Kay sangtoy ? Maharashtrain kinwa Bhartiy aahe mahanun sang, aanand watel. Sangta sangta pan manga peksha tu war aahes sangun gelas. Thu thu thu
❤
Jay lahuji jay shivray
Jai shivray Jai lahuji Jai bhim
Nic
१च नंबर जबरदस्त, भारदस्त आवाज अण्णाभाऊ साठे तर वाघ होतेच पण गाणारा ही वाघच...... 👏👏👏👏🙏🙏🙏🙏
Shame on this song
बंधु नो आपल्या नागवंशी यांच्या परीवर्तनाची गाडी महारांनी परीवर्तनाच्या समतावादी बौद्ध स्टेशन पर्यंत आणून ठेवली आहे (पेरीयार, आण्णाभाऊ, वस्ताद लहुजी, फूले, शाहु, आंबेडकर इ.) समाज सूधारकांचे स्मरण करून गाडीत बसा आणी माणूस म्हणून उन्नत व्हा.
हे फक्त मांगाचे मानस गाऊ शकतात ही गाणी
जय लहुजी जय अण्णा
मनापासून मानाचा मुजरा संक्लप दादा
बाबासाहेब आंबेडकर जी कामगार मंत्री झाले, तेव्हा त्यांनी कामगारांसाठी खुप काही करून ठेवले.... मुम्बई कामगार मोर्चा ची सर्वात मोठी ताकत होते अण्णा भाऊ साठे... 😭😭😭
या लोकांना अजूनही समजले नाही की अण्णाभाऊ साठे आणि यांचे विचार आणि अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांना गुरु का मानले हे आज कळाले असते तर त्यांनी बाबासाहेबांसोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असती आज हे वरच्या पदावर असतील जय भिम जय अण्णा
दादा आपण नको सांगायला कारण हे सकाळचा चहा एकाचा असतो आणि संध्याकाळी जेवण दुसऱ्याचे असते . म्हणून हे कधीही बाप बदलु शकतात.
साहैबांचे (आण्णा चें) लेखन व समाज प्रभोथन अद्धीतीय 🙏✌️👌
दादा, तुझ्या आवाजात जादू आहे. फारच छान👏✊👍
महामानवाचे विचार समाजा परेत पोहोचावे 🙏🙏
लव्हुजी वस्ताद साळवे आणी लोक शाहीर अण्णाभाऊ साठे वंदनीय आहेत पण ऊध्दारकर्ते म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण अण्णाभाऊ साठे सांगुन गेले आहेत जग बदल घालुन घाव मला सांगुन भीमराव
सर्व पुण्याई बाबासाहेबांची अण्णा भाऊ महान होते परंतु उद्धारकर्ते म्हणून बाबासाहेब आंबेडकर असणार आहेत
अण्णाभाऊ बाबासाहेब आला गुरु मानले हे त्या लोकांना अजूनही कळले कळले नाही
बाबा चा प्रश्नच नाही...ते जगाचे उद्धरकर्ते आहेत, आणि ते सांग्याची गरज नाही.
खरा बाप तर तुमचा बाबासाहेबच आहे हे विसरू नका
तुमच्या आई बहीण वर अत्याचार झाला तरी तुम्ही घरातून निघत नाही
जय भिम संकल्प भाई!
डॉ.बाबासाहेबांची लाज वाटते काय तुम्हाला ?
डॉ.आंबेडकर यांच्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळाले आहे.
तुम्हाला कोणी अधिकार दिला ... आम्ही कोणाला मानायच कोणा ला नाही.
नाही.. अजिबात नाही... मी एक मातंग समाजातील उच्च शिक्षित स्त्री असून एका उच्च पदावर कार्यरत आहे... माझे पूर्ण कुटुंब देखिल उच्च शिक्षित आहे... आणि इथे मी अगदी अभिमानाने सांगू इच्छिते की हे फक्त बाबा साहेबांनी दाखवले ल्या मार्गाने गेलो म्हणून शक्य झाले.. महार मांग चांभार कुंभार आणि अशाच अठरापगड जाती च्या लोकाच्या प्रत्येक श्वासावर अन घासावर बाबासाहेबांचे ऋण आहे.. अण्णा भाऊ एक साहित्यकार होते.. त्याच्या लेखणीत समतेचा विचार होता... ते बाबासाहेबाना आदर्श मानत. तलागालातिल सर्व च लोकाना बाबांनी प्रवाहात आणले.. हे विसरता कामा नये.. म्हणून बाबासाहेबांचा मातंग समाजाला अभिमान आणि खूप आदर आहे..
🙏👌👍💙💙
@@adityacreations8699
हे विचार परिवर्तन फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटीत व्हा व संघर्ष करा
या संदेशातुन केलेल्या अंमलबजावणीचे फलित आहे ग्रेट ताई !
आम्हीं कोणाला मानावे हे सामाजिक दृष्ट्या बहुजनांतील वैचारिक कमजोरीचे लक्षण आहे
@@balkrishnachandanshive1569 खरे आहे.
संकल्प दादा ग्रेट जय भीम जय अण्णा जय लहुजी
Ò
जग बदल घडवुनी घाव सांगून गेले मज भीमराव-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
मानवी हक्कांचे कैवारी,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चला.....
जय भिम नारा क्रांतीचा!
अण्णाभाऊ साठे महान होते यांत शंका नाही परंतु जर ऊध्दारच झाला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळेच
Jay aana bhau jay lahuji jay bhim jay shivray
डॉक्टर बाबासाहेब यांचे विचारधारेने मातंग समाजाने आचरण केले असते तर मातंग समाजाची प्रगती बौद्धा सारखी निश्चीतच झाली असती. जय अन्ना जय लहु, जयभीम,नमो बुद्धाय.
हो दादा...आता ही क्रांती कोन करेल....बाबांनी त्या घानितून तुम्हाला काडले पण आम्हाला कोन कड्नार
U are Right Mala pn hech watate pn Yana kon Sangnar Jaybhim 🙏🙏
Hoo Sir💯
Matang samaj ajun pan tevdha sushikshit nahi Ani babasahebani dilelya tatawawar chalat nahit mahnun te mage aheg
@@rahulkamble3022 khary ka he
जय भिम जय.भिम जय भिम🙏🙏🙏💙💙🇪🇺
Anna Bhau Sathe kon hire konasathi Kay kele bharatasathi Kay kele
मित्रा, हे वास्तव आहे हे खरे आहे परंतु , "इतिहास हा विजयाचा लिहायचा असतो पराजयाचा नव्हे." हे ध्यानात घ्या! जय जिजाऊ! जय शिवराय!जय भीम! जय ज्योती! जय अन्नआभआऊ!
अरे अण्णाभाऊंनी समाजासाठी काय केले तर यांचं समाजकार्य सांगा बर?अरे तुम्हा आम्हा माणुस बनविले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी .
Tumhi kay manga maharat bhandne lavtay kay. Baba saheb fakt tumche nahit sarva jati dharma che aahet .
Aana bhau ni kay kele he internet var vachun kalel
Are bahi aamcha lay motha ethihas lapvlay thumhi lokani
जय.लहुजी.जय.भीम
1namber❤❤
Jai lahuji jai annabhau
शाहीरांच्या गळ्यात बाबासाहेब बघून छान वाटल..!
दादा तू शेर चूकीचा मारतोस कारण ह्या शेर मूळे जास्तचं मागे जातोस व नविन पिढीला जाग करतोस जातीवाद वाढू शकतो तेंव्हा हे गीत चूकीचा आहे तू निट विचार कर या गीतावर ,,,बाकी तूझासाठी आवाज वगैरे खूप सूंदर आहे व तू गातोस ही एकदम कडक;;;वाईट वाटून नको घेऊस,, बाबा साहेबांच्या पावलावर पावूल टाकत चालनार्या थोर शाहिर आण्णाभाऊ साठेंच गूनगान तू खूप छान मांडलंस
अण्णा भाऊ आणि बाबासाहेब यांचे विचार समान तेवर आधारित आहेत.. बाबासाहेबांच्या अथांग कार्यकर्तृत्वात ते विचार पाझरले.. तर अण्णा भाऊंच्या लेखणीत पाझरले.. मांग आणि बोद्ध समाजाने हे विचार येणार्या प्रत्येक पिढीला समजावेत.. असे कार्य करावे...
सुपर यार
Mang tu pilaska bhang baba cha photo ani upkare kasavisrlate Sang 🤪
दादा 🙏 जय लहुजी 🙏 जय भिम 🙏
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात महान आहेत आमचे अण्णाभाऊ साठे सुद्धा महान होते बाबासाहेबांची विचारधारा कधी सोडले नाही आमच्या हृदयात फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
Jay bhim jay lahuji jay annabhau ekadam bhari gaile ahe bhau ekach number
अण्णा भाऊ साठेनीं जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असती तर किती छान झाल असत,परंतु साठे यांना आर एस एस ने मातंग धर्म दिला ,त्यामुळे ते जिथे होते तिथेच राम राम करत राहिले ,आणि आज तुम्ही सुध्दा तेच करत आहात , बांधवांनो विचार करा , जय
@@RaviK-sv5dx तू पण दलितच आहे लक्षात घे पुण्यात मांगाच पिल्लू मारून टाकलं कोण आलं रे तिथं बुद्धच आले तुम्ही करा राम राम..... आम्ही करतो जय लहूजी.....
@@RaviK-sv5dx are tumachi Tara aukada amche paeksha pna kahli ahi Hindu cha nagarate ja tumaha lokanchi aukda gatra ani sandas sapfha karnchi ahe . dalit manga ,matanag.
@@RaviK-sv5dx khare bodha amchi ahe dravidian vanchi tu taye Arya lokanichae gulam manga ani matanga loka aheta dravidian vancha la sodune tumhi Arya che sandas safha karte kutre mang ,matanga.
@@RaviK-sv5dx Chala be manga bhikari Arya che kutari aulda , mulanivsi dravidian lokan kaya karcha tu sangche nahi Arya lokanchi ani Hindu drahama che gulami karta basa kuttra .tumche lokan pekasha kutra palele bara kamit kami pramanika astata tumhi tacnhe peksha pana kalche aehota.
@@RaviK-sv5dx beta savarn ye hindu dharm ke log he kya aur Buddhist log khabhi kisika anukaran nahi karte kyoki pure world boddh logo ki alag pahchan hai aur ham kisika anukaran nahi karate Balki savarn hamara anukaran karata he
सूपर क्या बात है नाद खूळा भावा जय लहूजी भिम &आण्णा की जय
Jay bhim 🇪🇺☸️
जय भीम.
पहिले उपकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे माना
आपले लोक फक्त यातच गुरफटत बसलेले आहेत म्हणून लोक आपल्या लोकांना पुढे जाऊ देत नाहीत
हा माझा तो माझा
Jativadi rahude re tumchyamule tar jativad tayaar hotoy
जय लहुजी 🙏
आता डल्या खा काय चालले आहे.डॉ.आंबेडकर मुळे सर्व सुख भेटले आहे.लाजीरवाणी गोस्ट लावली आहे.सर्व जन निळया झेंडया खाली येऊन एकत्र काम करणे जरुरीचे आहे. देशात दलीत समाजावरचा आन्याय ,द्वेष,भेदभाव संपलेला नाही.राज्यात आज पण मंदिरात घुसल्या मुळे मार मिळत आहे.डॉ.आंबेडकर साहेबांना आत्मसाथ करा सर्व दलीत,आदीवासी इतर मागास वर्ग सर्व भारतीयांना माणुस म्हणुन जगण्या साठी खुप जिवाचे राण केले आहे.
अगदी बरोबर👍
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर महान च होते आणि आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे
पण त्यांच्या बरोबर च लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांचे कार्य ही नजरे आड़ करता येणार नाही
आम्ही सदैव जय भीम म्हणतो
तुम्ही ही कधी तरी जय लहुजी म्हणत जावा
Jay Anna bhahu
तुम्ही सांगितले ते 100% बरोबर आहे. मी वाल्मीक समाज मधुन आहे. आणि डाॅ. आंबेडकर यांना खुप मानतो
त्यासाठी निळा झेंडा घेऊन गटाचं राजकारण जे चाल्लंय ते बंद झालं पाहिजे... निळा झेंडाच जर गटातटात विखुरला गेला आहे तो विचार करा... त्यांना एकत्र करा..... आणि मग???
Annabhau sate he far uttam lekhak v lokasharir thote tyancya fakira kadambari mi vachali aahe apratim aahe tyana jatichya bhandanat lokani bhandu naye ase tyanche vichar hote
जय भीम साहेब
Jay bhim jay savidhan....
Aaplya aawazat far dam aahe , chan rachna ajod prastuti.tyala music pan utkrusth labhali.
क्रांतीकारी जय लहुजी जय भीम दादा 🙏🏻♥️
Jay bhim
जय लहुजी अण्णा भाऊ साठे🙏🙏
jay anna ,jay lahuji
Ata je aahe te sare Baba saheba mulech...Baba sahebanche upakar visaru naka...Jay Bhim...Jay Bharat
जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान!
बाबासाहेबांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की अस्पृश्य समाज मोठ्या जनावराच मटन खातो त्यामुळे त्याला समाजामध्ये किंमत नाही परंतु मातंग समाजाला अजूनही चाण्या आणि नळ्या खाणे अभिमानास्पद वाटते . खावा रे भावानो पण त्याची जाहीरात करून काय फायदा ...
नुसता मातंग समाज पण नाही खात इतर समाजही खातो
Aamikai hoto hesangnya pezya aami aajkase aahot he sanga aanand watel Jai bheem
Jay bhim
जय भीम जय लहूजी
मातंग समाजाने आत्मचिंतन करुन बौध्द धम्म स्विकारणे आचरणात आणणे काळाची गरज आहे. कारण पहिला अन्याय मातंग समाजावर होतो तेंव्हा भीमसैनिक पुढे येतोय.जयभीम
पाठवले आणि जोगिंदर कवाडे. माया वती हेंच्या पक्षात मातंग समाज सीवाय कुणी नाही .
@@dattasirsat5304 डलयाच खायाचे दिवस ऐतिल
मातंग समाज अजूनही धार्मिक कर्मकांडातून बाहेर आलेला नाही. तो अजून ही स्वतःला मराठाच समजत आहे. खायचे एकाचे अन नाव घ्याचे दुसर्याचे असे यांचे असते. ज्यावेळेस यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हाच यांना डाॅ.आंबेडकरांनी दिलेल्या कवच कुंडल्याची आठवण येते. शेवटी मग यांना भीमशक्ती शिवाय पर्याय नसतो. शेवटी बाप हा बापच असतो. जयभीम जय बुध्द.
Jay lahuji
Khare udarkarte dr. Babasaheb❤
Kadak jay lahuji Sangli kar
Mi ahe awlad manga ji
Jay lahuji Jay Anna
Jai bhim
Jay bhim Namo buddhay
Jay lahuji jay Aana
Jay bhim
Jay bhim
"वल्हानीवर चान्या वाळत होत्या । भगोण्यात नळ्या शिजत होत्या । " अशा प्रकारे मातंगांचं विकृतीकरण करू नका. या ऐवजी परिस्थिती खराब होती हे दुसऱ्या शब्दात सांगा. हे अतिशय चुक आहे.
Dada great jai lahuji jai anna
भिमामुळ मांग वर आलेत...आण्णाभाउनी समाजाला काही नाही दिल ओळख दिली फक्त..मंग म्हणून
जग बदल घालून घाव....मज सांगून गेले भिमराव.......❤❤❤
कॉमरेड अन्नाभाऊ साठे यांस लाल सलाम.
Jay bhim ,Jay Lahuji ,Jay Bhau .....
सुपर अती उत्तम
🙏💓
जय लहुजी❤
गाण्याची सुरवात जर चांगली असती तर खूप छान वाटले असते
Jai Lahuji...kadakkk
Ek. नविण 2022 cha dj la dan dan nita wala face sir. Kadddk
Jay bhim jay Lahuji🙏🏻
आनंद शिंदे आनंद शिंदे होता है
Annabhauni mangasathi khupkahi kele,anek ladhe ladhale andolne Keli mhanunach tar arakshanachi poli mangachya tatat apoap padali.
💙🙏
समाजप्रबोधन करतांना थोडे सयम ठेऊन करावे.
My best wishes to this channal and programm thanks
Sweet
Present
By you
Well Come
Jay bhim
Jay bhim
जय लहुजी ❤❤❤❤
जय लहूजी जय आणा
गायकीला सप्रेम जयभीम जय अण्णाजीजय जय लहुजी..
गाण्यातून वर्णन केलेल्या जुन्या आठवणी या मागील शेकडो वर्षाच्या आहेत. त्या जुलमीधर्म व्यवस्थेला लटकून सामाजिक बदल होणार नाही. हे प्रामाणिक पणे समजून घेतले तरचअर्थ आहे दादा.
.
दादा उस्ताद लहुजी करीता काही गीत तयार करा आणि संगीतबद्ध करा
याणी जर धर्मांतर केले आसते तर यांच्यांत खुप बदल झाला असता! कारण हे वलानया ,चां ण्या, हे शब्द आले नसते ओठोवर!?????
जय लहुजी🌹🌹
You.mang.aahe.ka.mang.ga.he
Jay Bheem
❤
Ganyala pan maryada asavi
Jay lahuji Jay annabhau
❤
जय भीम जय अण्णाभाऊ 👍🙏
जय भीम जय लहुजी
Jay bhim
Namo buddhay
जय लहूजी
जय लहुजी जय अण्णा जय भिम 🙏