पुरावे जरी राष्ट्रपतींना पाठवले😅 तरी राष्ट्रपती निर्णय देऊ शकत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे😂😂😂😂, आपण फक्त इमानदारीने जगायचं,😂😂 आणि या बाकीच्या आमदारांनी सत्ता भोगायची😢😢😢
महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परम्परेला शोभेल असे प्रत्येकाने कार्य केले तरच संस्कृती व परंपरा टिकेल । नाही तर बिहार 'युपी ' बांगलादेश पाकिस्तान होईल . जर मतदार , मतदाता जागृत नसेल तर ।
अंजली ताई तुम्ही या प्रकरणात खुप प्रामाणिक पणे काम करत आहेत तुम्ही सत्याच्या बाजुने उभ्या आहेत तरी मुख्यमंत्री आणी उप मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला नाही हे बघुन आता न्याय मागावा तर कोणाकडे मागावा हा प्रश्न पडतो
संविधान, लोकशाही, कायदे फक्त गरिबांसाठी आहेत का?? अरे गरीब लोकं भाकरी मिळवण्यासाठी त्यांच्या हाडाची काड करतात आणि तुम्ही (सर्व राजकारणी )मलाई खाता........
सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया यांनी खरोखर सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख प्रकरण व खंडणी प्रकरणात खुप मोठे भ्रष्टाचारचे पुरावे शोधुण नविन नविन माहिती जनतेपर्यंत आणली आहे अभिनंदन आपले ताई
गडावर पण पुरावे पाठवा जय महाराज झोपेचे सोंग करत आहेत त्यांना कळू द्या
सर्व पुरावे राष्ट्रपती यांना पाठवा
पुरावे जरी राष्ट्रपतींना पाठवले😅 तरी राष्ट्रपती निर्णय देऊ शकत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे😂😂😂😂, आपण फक्त इमानदारीने जगायचं,😂😂 आणि या बाकीच्या आमदारांनी सत्ता भोगायची😢😢😢
Abhinandan Tai 👌 💐💐💐💐💐
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान फक्त देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
Anjali tai 🔥❤️🔥
फरार आरोपीला भगवान गडावर सहारा दिला की काय असा एक संशय निर्माण व्हायला लागला
Bhagwaangada la ka badnam karu naka amhi konachya daivatala badanam karat nahut
नाकारता येत नाही
ताई तुम्हाला आमचा पाठिंबा आहे
सोडू नका अशी विनंती
सामाजिक कार्यकर्त्याना पुरावे मिळतात, पण पोलिसांना नाही मिळत. पोलीस दल गुंडांच्या दावणीला बांधले आहे काय?
हे फडणवीस का विचारायला हवे
Thank you so much tai
Very nice Tai you are salute to you tai
बालपणीचे संवगडी सगळच एकमेकात वाटून खाणारे कसे राजीनामा घेतील जनतेच काय पडलय यांना
दमानिया आपण दमनार नाहीत अशी आपेक्षा आहे
अंजली ताई यांना खूप खूप आभार ❤❤लोकशाही प्रस्थापित करण्यास कटिबंधात दाखवण्यास ❤❤ बाकी कोणाला किती लोकशाहीची थट्टा करण्यात मंज्या वाटते हे स्पष्ट आहे ❤❤
❤❤ग्रेट काही निवडक लोकांमुळे लोकशाही या शब्दावर विश्वास आहे ❤❤❤नाहीतर आजकाल सगळे धुळीस मिळाले ❤❤ज्याची लाठी त्याचीच मैस ❤❤❤
Good ताई good...
पन हे राजनेते बिनलाजे आहेत.
यांच्या कडुन नैतिकता ची अपेक्षा करु नये.... 🙏🙏🙏🙏
अंजली ताई तुमच्या कlर्याबद्दम. तुम्हाला सादर प्रणाम....🎉
Tai 👍
महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परम्परेला शोभेल असे प्रत्येकाने कार्य केले तरच संस्कृती व परंपरा टिकेल । नाही तर बिहार 'युपी ' बांगलादेश पाकिस्तान होईल . जर मतदार , मतदाता जागृत नसेल तर ।
धन्या ला आज रात्री काही झोप लागत नाही 🤣🤣
2025 हे न्यायदाना चे वर्ष आहे त्यामुळे न्याय हा मिळणारच प्रत्येकाला संम्पूर्ण भारता मध्ये सर्वांना मग तो हिंन्दू असो वा मुस्लिम असो ।
२०१४ पासुन बुवा-बाबांचा राजकारणात हस्तक्षेप वाढत आसल्याचे दिसते
मुख्या झोपलाय
मुंडे साहेबांनी कितीही भ्रष्टाचार केला तरीही आम्ही त्यांनाच निवडून देणार कारण आम्ही बुध्दीहिन आहोत मुंडेंचे गुलाम आहोत
अंजली दमानिया यांच्याकडे ठोस पुरावे असते तर कोर्टात गेल्या असत्या परंतु हे बोगस पुरावे असल्यामुळे पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली
हिला सांगा पुरावे कोर्टात दे 😂😂
अंजली ताई तुम्ही या प्रकरणात खुप प्रामाणिक पणे काम करत आहेत तुम्ही सत्याच्या बाजुने उभ्या आहेत तरी मुख्यमंत्री आणी उप मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला नाही हे बघुन आता न्याय मागावा तर कोणाकडे मागावा हा प्रश्न पडतो
आम्ही अंजली ताई सोबत आहोत मुंडे ने राजीनामा दिलाच पाहिजे यांनी पार बीड ची वाट लावून टाकली सगळे सरकारी कर्मचारी मुंडे च्या मर्जीतले आहे बीड मधे
ताई मी फडणवीस साहेबांना खुप चांगला समजत होतो परंतु या प्रकरणावरून ते सुद्धा बदमाश असल्याचे लक्षात येते
संविधान, लोकशाही, कायदे फक्त गरिबांसाठी आहेत का??
अरे गरीब लोकं भाकरी मिळवण्यासाठी त्यांच्या हाडाची काड करतात आणि तुम्ही (सर्व राजकारणी )मलाई खाता........
Sagle ek aahe kahich upyog nahi
ताई नैतिक कता नाही त्यांच्या कडे
बीड चा बिहार केलाय मुंडे घराणी
Dhanu munde ajit pawar doge menaj aahet... Jodila fandn20
Namya ani dhanya atapasun komat.
Valya bolat asel hyanchech ❤vde laglet mala kay shata vachvnar.
Shistit rahile aste tar hi vel aali nasti
Shinde saheb cm paahije hote
😂ky lok ahe purave ahe ter coratat ja na 😂 ka thi pan 50khokeychi vatt bhagta ahet
Asch patpurava karava Tae sevatparyant
ताई 96 तास संपले की नाही
Sarva purave delhi sansad e madhe pathva Sarkar nirlajj aahe he
सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया यांनी खरोखर सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख प्रकरण व खंडणी प्रकरणात खुप मोठे भ्रष्टाचारचे पुरावे शोधुण नविन नविन माहिती जनतेपर्यंत आणली आहे अभिनंदन आपले ताई
Fadanvish sarwat waeit home minister aahe
29.3.2025roji.Shani.Min.rashi.4.30.pm.jatoaple.kam.hoel
Baramati cha aakaa,, fadn. 20...sarv aaropi, munde la pathishi ghaltoy
जेव्हा मला गुखायाला मिळला का मि आरोप बंद करते ज्या वेळी सिंचन घोटाळा काडला तेव्हा मला खायाला मिळला मि बंद केल . मी चुकीच काहीच करीत नाही
Ani tyatla gu misal cha gharatlyana khayla ghalte. Nahitari toh gu chatyach ahe. Valyachi paidas ahe misal. Bapala bolal ki mirchi lagnarach
Tumhi ky hi kart nahi
Phile tr ajibat support bhatat nhi aahe tela
BJP cha full support ahe ganta kon kay karta
Hmm barobar aahe dada tumche pan tumhi prayant kara Naya milun dy Santosh dada la
Ajit Pavar Kaka 😢😢