आत्ताच तुमची दहशती दिसू राहिलेली आहे भाषणामध्ये तेव्हा तुम्ही काय निवडून येणार आहे संगमनेर मध्ये म्हणूनच आमचे बाळासाहेब थोरात हे संयमी नेते आहे सुसंस्कृत
विकी ना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कायमच असे वक्तव्य करण्याची सवय आहे त्यामुळे हा सर्व प्रकाराचा जनतेचे लक्षात आले नगर दक्षिणी पाचच वर्षात विखे ना ओळखलं आणि परत पाठवलं
हे चार दिवस आले तर इतका राडा केला हे जर इथे आले तर संगमनेर ची जी ओळख आहे शांतता या शब्दाला काहीच अर्थ राहाययचा नाही तेव्हा लोणीचे पार्सल तिकडेच बरे आहे आमचे मस्त चालू आहे तुमची गरज आम्हला नाही
सुजय विखे यांनी थोरात यांच्या मुलीबद्दल सभेत झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या बाजूने उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे
पुर्ण संगमनेर तालुक्याला माहिती आहे कोनाची............निम्या रात्री घरातून पळून गेली होती
अशा स्पष्ट विचारांमुळेच बदल घडू शकतो
एकदम बरोबर दादा
जे वाक्य देशमुख यांनी काढले ते देशमुख थोरात चे आधीचे जवळचे कार्यकर्ते होते
दादा बरोबर आहे तुमचं हा दशदवाद आहे सगळा ❤
जाहीर निषेध
सुजय विखे यांचा जाहिर निषेध
सुजय विखेंनी स्पष्ट केले की, या प्रकरणी कोणतीही कारवाई होत असल्यास, ते त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत.
दडपशाई लवकरच मोडीत काढणार आहे सुजय विखे पाटील
माजलेली औलाद आहे ही याला निलेश लंकेच पाहिजे
सुजय यांचे नेतृत्व विकासाभिमुख आणि आधुनिक आहे
दंगली च राजकारण करतात म्हणून ते असा त्रास देता दादा या साठी तुम्ही पाहिजे आहे आम्हाला संगमनेर चे आमदार म्हणून खूप त्रास दिलाय या बाळू च्या चमच्या नि
बरोबर सुजय दादा , पण त्या थोराताची दहशत किती घाण होती , आमच्या महिलांना सुद्धा त्रास दिला , थोरात ची दहशत हि पडायला च पाहिजे आता
सुजय विखेंच्या नेतृत्वामुळे सत्यासाठी लढणाऱ्यांना शक्ती मिळते
सत्याच्या बाजूने उभं राहणं हे खरे नेतृत्व आहे, अभिमान वाटतो!
सुजय विखे पाटील तुम्ही आता बॅकफूटवर गेले आहात संगमनेर ची जनता तुम्हाला माफ करणार नाही
सुजय दादा यांची उगाचच बदनामी केली जात आहे
दादा तुम्ही बरोबर आहे हे कटकारस्थान केले बाळू नि सुपारी देऊन बाळू
सुजय विखे पाटील हे लोकांचे खरे प्रतिनिधी आहेत.
याला सह आरोपी करा
सुज्या निवडून येत नाही
सुजय विखे यांनी कुठलाही अपशब्द वापरला नाही आहे , त्या देशमुख बाबा ने गोंधळ केला ,उलट सुजय दादा यांनी त्या देशमुख ला आळा घातला
नक्कीच योग्य निर्णय🔥🔥
आत्ताच तुमची दहशती दिसू राहिलेली आहे भाषणामध्ये तेव्हा तुम्ही काय निवडून येणार आहे संगमनेर मध्ये म्हणूनच आमचे बाळासाहेब थोरात हे संयमी नेते आहे सुसंस्कृत
mg gadya madhe mahila astana gadya fodlya hi tumchi dahashat nahiye ka
एक नबर बोलात 👍
सुजय विखेंनी या आक्षेपार्ह विधानाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे आणि त्यांची असहमती असल्याचे सांगितले आहे.
सुजय विखे पाटील यांचे राजकारण सामाजिक सुधारणांवर आधारित आहे.
सुजय विखे पाटील हे विकासाचा खरा चेहरा आहेत.
सुजय दादा विखे पाटील एक सुसंस्कृत राजकारणी आहेत ते कधीच कोणाला पातळी सोडून बोलणार नाही......
सुजय विखे यांची स्पष्टता आणि कर्तव्यपरायणता नेहमीच प्रेरणादायक असते
Atach zal chalu dashat vikhenchi
Gu khaun bhashn nka karu
Sangamner susnkrut ahe 👍💪
विखे शेण खातो का
सुझ्या तू तिथेच होता ना. मग त्या व्यक्तिला का नाही थांबविले. ते वाक्य तूच बोलायला लावले होते हे स्पष्ट होतेय
सुजय यांचे नेतृत्व प्रभावी आणि प्रेरणादायी आहे.
दादा बरोबर आहे👍
महायुतीचे कार्यकर्ते
निषेध निषेध निषेध
Sujya tuza jahir Nishedh 😡😡
सुजय दादा विखे यांचा या वक्तव्याशी काहीही संबंध नाही .. हे वक्तव्य देशमुख बोलले आहे
विखे जिथं जाईल तीथे दहशत करतात
Dada aata tumachi ulati ginati suru zali
Yekdam brobr dada ❤
देशमुख जे बोलला ते खरं आहे
विकी ना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कायमच असे वक्तव्य करण्याची सवय आहे त्यामुळे हा सर्व प्रकाराचा जनतेचे लक्षात आले नगर दक्षिणी पाचच वर्षात विखे ना ओळखलं आणि परत पाठवलं
सुजय दादा आता जनता पूर्ण पणे कॉग्रेस कडे वळाली आज.. महिला तर १००% वळाल्या...
Chup be kahi pan
दादा आता कशाला निशेद करता
तुमच्या सभेमुळे तुम्ही 100% पडणार आता ते पण लीड ने पडणार, निषेध
दादा येऊ पण नका संगमनेर तुमचे तुम्हाला माहीत नाही आत्ता तुमच्या च लोक वर टीका करता....plz संगमनेर la yeu nka
काँग्रेस पार्टी वाले खोटे वागता पाहिले त्यांनी चालू केलं मग बाबा खरे बोलले मग काय मिरच्या लागल्या
सुजयदादा तुमच्या बद्दल चा आदर फार कमी झाला.. कारण सुरूवात तुमच्या पासून झाली
झोप झाली का
सुजय विखे या मुद्द्यावरून होणारा राजकीय वाद शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दिसते.
Gap re
लगाम लावा किति लुटतात बस झाले
बाळासाहेब थोरात अशीच दहशत निर्माण करून सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात
हे चार दिवस आले तर इतका राडा केला हे जर इथे आले तर संगमनेर ची जी ओळख आहे शांतता या शब्दाला काहीच अर्थ राहाययचा नाही तेव्हा लोणीचे पार्सल तिकडेच बरे आहे आमचे मस्त चालू आहे तुमची गरज आम्हला नाही
सभा उधली नसून .. .. ही तर दहशत निर्माण केली गेली सामान्य जाणते विरुद्ध
ऐका महीले बदल इतक्या खालच्या पातळीवर टीका होते त्याबद्दल जाहीर निषेध
आमचे बाळासाहेब थोरात बरे आहे plz
या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते आणि त्याचे राजकीय परिणाम काय असतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Tu padnar.. 😂😂
जाहीर निषेध
जाहीर निषेध
जाहीर निषेध
जाहीर निषेध
जाहीर निषेध