दुःख , अडचण , चिंता असतांना काय करावे | कठीण प्रसंगात काय करावे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- दुःख , अडचण , चिंता असतांना काय करावे | कठीण प्रसंगात काय करावे
दुःखाच्या , चिंतेच्या प्रसंगी काय करावे हे मनुष्याला सुचत नाही . तो डगमगतो , त्याची श्रध्दा हलून जाते. इथेच तो अडचणीतून सुटण्याच्या मार्गापासून लांब जातो . श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकात याबद्दल छान मार्गदर्शन केले आहे. ते येथे निरुपणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न श्री समर्थ कृपेने केला आहे.
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ
#dasbodhnirupan
#nirupandasbodh
#manacheshlok