Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास ४ हजार कोटी जमा; आणखी ३,१५० कोटी मिळणार | Agrowon
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- #cropinsurance #pikvima #marathinews
पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तब्बल ७ हजार १४९ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहेत. आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई आहे. यापैकी आतापर्यंत ३ हजार ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झाले. उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरु आहे.
Farmers will get Rs 7 thousand 149 crore insurance compensation due to crop loss. This is a record compensation so far. Out of this, 3 thousand 965 crore rupees have been deposited in farmers' accounts so far. The work of depositing the remaining money in the farmers' accounts is also underway.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
फक्त 20% लोकला दिले 80% राहिले घोषणांचा भरपूर पाऊस झाला प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही
Are chutiyano claim company chya bapane karaycha ka
साहेब नांदेड जिल्ह्यासाठी खरिप 2023चा 75% पिक विमा कधी मिळणार नुसते आश्वासन देऊ नका शेतकरी बाधंवानी पेरणी केली की विमा भरला जातो बाकी प्रक्रिया पिक विमा मिळण्या साठी शेतकरी बाधंवाना माहिती नसते.
Amhala milala ahe.
यांना मना सरकारची दलाली बंद करा कोणत्याही शेतकऱ्यांना पैसे अजून मिळाले नाही
सटाणा तालुक्यात अजून एकही शेतकऱ्याला विमा चे पैसे
Amcha kde paise bhetle ahe
आम्हाला मिळाला आठ मार्च रोजी
किती भेटले per हेक्टर @@arunpotehingoli1206
Pvh,...ggxxc🎉🎉🎉, ❤..
-❤II,to the same🎉🎉😂🎉😊😊😊😅😅😅I|the@@sureshgaikwad6913
पिक विम्याचे वाटप न केल्यास सरकार पडणार
आ रे भाऊ दिवाळी पासून हेच आकू राहिलो पण एक दमडी मिळाली नाही आसच चालुद्या❤ म्हणून १७ खासदार❤ जरा लक्षात येवुदया❤ सगळी फेका फेक सुपडा साफ होणार❤ मी शेतकरी सभाजी नगर
ज्यांनी तक्रार केली नाही पण त्यांचे सुध्दा नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना सुध्दा नुकसान मिळायला हवे
विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत अशाच बातम्या आपल्या शेतकऱ्यांना फक्त ऐकायला भेटणार😂😂😂 पण प्रत्यक्षात काहीच नाही😂😂😂
नाही पंचनामा, नाही पीकविमा😢😢😢 फक्त वाऱ्यावर चे आकडे😂😂😂
आम्ही क्लेम करून पण विमा मिळाला नाही असे अनेक शेतकरी आहेत
Amhala pan
Claim kela pan panchana nahi jhala
Aani claim reject kela wah re bhadkhau sarkar
50% शेतकऱ्याची क्लेम रिजेक्ट मध्येच आहे भाऊ एक रुपया सुद्धा भेटणार नाही आपल्याला.
प्रत्यक्ष काहीच नाही फक्त आकड्यांचा खेळ चालु आहे
मला खूप शिव्या द्यावं वाटत आहेत...2020 ते 2024 पर्यंत एक पण विमा नाही मिळाला सर्व माहिती दिली होती..😢 आणि हे सांगत आहेत की पैसे भेटले
यवतमाळ मध्ये भाऊ सर्वे होऊन 1रुपया नाही भेटला काही लोकांना कशाला सरकारच गुणगाता शेतकरी विरोधी सरकार आहे भाऊ
अहो नांदेड जिल्हा कधि भेटेल 25% देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाणी पुसले बाकीचे 75%कधी भेटणार अजून 2-3 वर्षानी का कारण शेतकर्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नाही
अरे विमा मीळाला म्हनताय तर जिल्हा निहाय यादि जाहिर करा. आपला जो वार्ताहर आहे त्याचा मो.नं.मीळेल का.
सरकार ने खाजगी विमा कंपनी कडे कृषी विमा न देता भारतीय कृषी विमा कंपनी कडे काम दयावे
कोणालाही दिले तरी कृषिमंत्री च settlement करतो कंपनी कोणतीही द्या
दिवाळी पासून या बातमीवर बातम्या ऐकून पाठ झाल्या हे आकडे सरकार आणि विमा कंपन्या वाटून घेतले असतील शेतकरयांना एक रुपया नाही
अतिशय दर्जाहीन माहिती आपल्या चॅनलवर देता तुम्ही
लगी फटने तो खेरात लगे बाटने.😊
पूर्वीची मंडळ स्तरावर असणारी पिक विमा योजना चांगली होती
खाजगी कंपन्या शेतकर्यांना न्याय देणारच नाहीत हे सांगण्यास कोण्या जोतीष्याची गरज नाही
तहसील स्तरावर योजना राबवावी
पहिलीच राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना च चांगली आहे सर्व काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटलं यांची यादी तयार नाही चौकशी नाही आवो चोरो बांदो भारा आधा तुम्हारा आधा हमारा आश्वासन ऐकून मी भहिरा झालो आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया देखील आला नाही जिवंत असताना तरीही पैसे मिळावेत 😂😂❤❤❤❤😢
मधातच टिगर खाऊन घेतात शेतकऱ्यांना फक्त 200,500 विमा मिळतो
साहेब नमस्कार छत्रपती संभाजी नगर तालुका फुलंब्री आतापर्यंत आम्हाला एक रुपया सुद्धा पिक विमा मिळाला नाही आपण आकडे खूप मोठे सांगत आहे शेतकऱ्यांच्या खिशात काहीच नाही आले आतापर्यंत
7000 कोटी 3000 कोटी ही आकडे सांगायला शेतकऱ्याला ₹100 ₹200 पिक विमा मिळतो
😂😂😂
😢😢😢
100 रूपयाला आता टेगो पण भेटतं नाही.काय करावं काही समजत नाही 😅😅
सोलापूर आहे का
Ithe tar 100 pan nahi aale
90 पिवून झोपायच @@user-un4kx8lt1w
गरीब क्रिकेट पटुंना अजुन पैसे मिळाले पाहिजेत शेतकरी वर्गाला देण्यासाठी सरकार कडे नाहीत
आमचा तालुका वसमत जिल्हा हिंगोली शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही पाच टक्के शेतकऱ्यांना मिळाला 95% शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे कधी मिळणार शेतकऱ्यांना पीक विमा
सरकार आणि विमा कंपन्यांचा पैसे चोरण्याचा नवीन फंडा.... तो म्हणजे प्रीमियमच्या आडून मोठा घोटाळा...
पीक विमा जरी दिला तरी सुपडा साफ होणार १०० टके
बोगस आहे नगर १ रुपया नाही पिक विमा मिळाला २१ दिवस मागील वर्षी पाऊस पडला नाही
नुसती फेका फेकी चालू आहे राव
शेतकरी मेला नुसता आशेवर
25%आग्रमी म्हणून चाकलेट देतोय सरकार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या धसक्यामुळे हे निर्णय घेण्यात आले पण ही तुकडे तुकडे भरपाई देऊन काही फायदा होणार नाही
अरे भाउ हजारो ऐकर शेती आहे आमच्या गावात दोघाना भेटला फक्त
2 हेक्टर ला 1800 रुपये आले दादा, सलाम तुमच्या सरकार च्या कार्याला
1.84/ 1800 बिड
Wawa😂😂😂😂 khup ale
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही
उगाच काही पण बातमी देऊ नका आमच्या गावात आम्हाला कोणाला रुपये पण भेटला नाही
लातूरला कधी मिळणार ते सांगा
आहो साहेब हया सरकार च आनी विमा कंपन्या च साटलोट आहे शेतकरी कंगाल होउन राहीला विमा कंपन्या मालामाल होउन राहील्या शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर सरसकट दयावी
खोटी बातमी
नांदेड़ जिला मधे आग्रीमचे 25 टके विमा मिळाला, पण ऊरवरीत 75 टके मिळेल की नाही, ते सांगा
सर जालना जिल्ह्यात...रब्बी हंगमातील नुकसान भरपूर झाले.आम्ही सर्व हरबरा खराब झाला.आम्ही तक्रार दाखल देखील केली.परंतु कंपनीचे अधिकारी यांनी फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना भरपाई दिली.परंतु जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.कृपया आपण याची माहिती घ्यावी🙏🙏
आकडे कोटी वर खात्यात,100रु200र150रु
पैठण तालुक्यातील शेतकरी रिकामे आहे विमा मिळाला नाही
विमान मिळाला परंतु फक्त 25% लोकांना सरसकट शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा सरकारच्या जाचक अटीमुळे हे शक्य नाही बरेचसे शेतकरी अशिक्षित आहेत ते योग्य वेळेवर तक्रार करू शकत नाही कारण त्यांना काही मोबाईल वापरण्याचे ज्ञान बिलकुल नाही अशी शेतकरी नेहमी याच्यापासून वंचित राहतात
रेनापुर तालुका जिल्हा लातूर अजूनही पिक विमा भेटलेला नाही दिवाळी 25% रक्कम भेटलेली नाही आज
4yrs crop insurance no payment Beed Dist no anudan in Beed Dist Maharashtra responsible agri minister
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा पासून वंचित आहे.
तुम्हाला विमा मिळालेल्या शेतकऱ्याची यादी मिळाली असल्यास जाहीर करा म्हणजे सगळ्यांना समजेल, हे खरं कि खोट ।
25%विमा मिळाला पन 75% विमा कधि मिळणार की नाही
आज रात्री 12 वाजता भेटणार विमा मोदी सरकार देणार आहे 😂
चाळीसगाव तालुक्यात भीषण दुष्काळ असून फक्त 25% अग्रिम रक्कम मिळालेली आहे
तुम्ही सगळेजण फक्त वरवर माहिती देता पूर्ण माहिती कोणी देत नाही जिल्ह्याच्या मंडळ सांगतच नाही
या राज्य सरकार वर विश्वास राहीला नाही
शेतकर्या चा पिक विमा, नुकसान भरपाई एक रुपया आनखीन मिळाला नाही कारण विमा कंपनी ला राशी (रुपये दिले नाही) त्यामुळे शेतकर्या विमा मिळण्या उशीर झाला म्हणजे आजुन पैसे आलेले नाही
आता विधानसभा समोर आहे म्हणून मिळेल आसे जानकाराचे सांगतात
मी तक्रार केली होती नंतर 25% अग्री विमा भेटला नंतर ते म्हणाले की सरसकट विमा येणारे काही गरज नाही माता 75% आलेला नाही सरकार आश्वासन देत आहेत
धाराशिव जिल्ह्यात मागच्या 1 वर्षापासून नुकसान भरपाई किंवा पीक विमा दिलेला नाहीय
नुकसान होते ५० हजार रुपयांचे मिळतात २ हजार रुपये हि काय पिकविमा योजना आहे का शेतकऱ्यांची फसवणूक योजना आहे.विमा कंपनीचे पंचनामे करणारे पैसे घेतात.
मला आता 2000 मिळाली हो साहेब
रब्बीत सारा गहू धिंगाणा झाला गव्हाचा पाण्याने हवेने गहू पडला तरी नुकसान भरपाई मिळाली नाही
फक्त मोठे मोठे आकडे दयाचे ... मी पेरणी नंतर कमी पाऊसाची तक्रार केली आणि आमचा कडे सतत पावसाला विमा मिळाला
रबी चा पिक विमा क्लेम करुण ही सुधा क्लेम आलेला नहीं मानतात आनी आमचा कड़े क्लेम नंबर पन आहे
₹1 मिळणार नाही विमा कंपनीने यवतमाळ जिल्हा तालुका पुसद
या राज्यात कुषीमत्री आहे का कुषीमत्री त्याच्या मतदारसघात बुच ताब्यांत मग्न आहेत शेतकरीही मदत लवकर दया आम्ही लवकर घरी पाठवितो भाजपा सारख
किती दिवस झाले 2023cha विमा नाही मिळाला,2024cha चालू झाला, हे सरकार फालतू आहे
लोणार तालुक्यात एक रुपया पण नाही भेटला
कुठे जमा झाले मेहकर ता. अजून एक रूपाया पण मिळाली नाही..
गेवराई तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ असून सुद्धा 25% पिक विमा मिळाला आहे बाकी 75%
अनेक शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळाला नाही , मोठया रक्कम देणार सांगून दिशाभूल करत आहेत.
कोणाला ही भेटले नाही मी k y c करून एक महिना झाला तरी खात्या मध्ये पैसे आले नाही जालना जिल्हा भोकरदन तालुक्यात आहे
अरे भाऊ ज्यांनी क्लेम केला आणि त्यांना एक रुपया सुद्धा भेटला नाही त्यांचं कसं? एक तर तुम्ही लोकं कमेंट चा उत्तर कधीही देत नाही. जरा सुधारणा करा भाऊ तुमच्या न्यूज मध्ये .की ज्यामुळे लोकांचा विश्वास तुमच्यावर वाढेल.
आम्हाला अजून पर्यंत विमा मिळाला नाही.
ग्राउंड लेव्हल ला माहिती घ्या. हवेत गोळ्या मारू नका
ज्या जिल्ह्यात पीक पेरणी होत नाही त्या पिकाला पीक विमा मंजूर केला आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी भरपाई पासून वंचीत रहावे
आकडे तर खुप मोठे आहेत... शेतकऱ्याला मिळतात 1000 न 2000 मग बाकीचे 1000 ,2000 कोटी रुपये जातात कुठे😂😂😂😂
सरकारी अदीकारीचाय गांडीत जातो हा
राजकारनेचय दलालीत
हा बघाक़शीप़दान देश😢😢😢😢
मि ता वैजापुर जि सभाजीनगर मला 2 हेक्टेयर ला 104 रु मिळाले धन्यवाद साहेब
आमच्या गावात 10लोंकाना मीळाला पीकविमा 300लोकानी विमा भरला होता
लातूर जिल्हा पिक विमा कंपनी SBI सर्कल तांदुळजा वैयक्तिक नुकसानीचा पिक विमा वाटण्यास विलंब करत आहे
पिक विमा कोणालाही मिळणार नाही, फक्त घोषणा ऐका, येणाऱ्या विधानसभेला महाविकास
भुसावळ तालुक्यामध्ये एक रुपया पिक विमा मागील मागच्या वर्षाचे 2023
116 कोटी मंजूर झाले , 66 हजार कोटी शेतकर्यांचा खात्यात जमा झाले. हे काय गणित आहे राव😂😂😂
कधी देणार हे सांगा कारण आजपर्यंत फक्त व्हिडिओ दाखवतात परंतु प्रत्यक्षात काही हालचाली दिसत नाहीये विमा ऑफिस कंपनीकडे गेले असता ते उडवा उडी चे उत्तर देतात
Sir pik vima madhe jyana agrim pik vima milala ahe tyana uravarit pik vima bhetato ka?
पिकविमा महणजे शेतकरी भाषेत सांगायचं झाले तर महहशिचे मुत म्हशीला पाजणे आणि दुध स्वत: पिणे
😂😂❤❤🎉🎉
खोटं बोला पण रेटून बोला करोडो च्या गप्पा मारता प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या खात्याला तीन चार तीन चार एक दोन हजार मिळतात
दुष्काळ जाहीर होऊन ही क्लेम ची अट ठेवली 😢😢😢 निषेध विमा कंपनी आणि अधिकाऱ्यांचा
हे फक्त विमा कंपनी आणि सरकार यांना च माहीत आहे
शेतकऱ्यांना मात्र अफवा वरचं आहे
Jay ho bali raja🌹🌹🌹🌹
भाऊ अनिल सरकारी पोपटपंची बंद कर.एकही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही .बोगस बाजी बंद कर.कोणत्या जिल्ह्यात मिळाले ते सांग
अहो 715 रुपये देणे बाकी आहे पण ते शेतकरी सापडे नात सरकार ला.😂😂😂 कही मिळणार नाही फक्त मोठे मोठे आकडे .
Yalo mojak
Kona Kona le ale paise vima che 😅
नीवडनुक बघुन घोषणेचा पाऊस,पण,,,,,
सरसकट पिक विमा भेटल का
भाऊ तुम्ही पण शेतकरी चुना लावा संघटनेचे सदस्य निघाले भाऊ.....मी पिक विम्याची कम्प्लेंट कलेक्टर पर्यंत केली कषि अधिकारी पर्यंत केली पण एक रुपया नाही भेटला
सर्व खोटे बोलत आहेत. कोणाला दिले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काही दिले नाही.
यात राजकारण केले.
सोलापूर आहे का
राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला सध्याची राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे तुम्ही सरकारची दलाली बंद करा येल्लो मोझिक रोगाने राज्यात सगळ्यात जास्त नुकसान झालेले असताना त्याच्यासाठी विमा लागू झाला नाही
बराबर बातम्या सांगत राहावे
भाऊ रब्बी पीक विमा एकरी 120रू येऊन राहिला शेतकऱ्यांना अकोला जिल्हा तेल्हारा तालुका
90 ghyla detat ki ky 😂😂
पिक विमा अनेक शेतकरी लोकांना मिळाला नाही सरकार फक्त कंपनी हितासाठी योजना लागू केली आहे म्हणून कोटी रुपयांचे नफा कंपनी कमावला आहे जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा देत नाहीत.
बातमी देणाऱ्या चेच थोबाड रंगवल पाहिजे, अर्धवट माहिती दिली म्हणुन. सरकारकडून मलिदा मिळेल म्हणुन.
आमच्याकडे हेक्टरी पिक विमा 500 रुपयापासून 1हजार रुपये भेटले तुम्ही दिवाळीपर्यंत निवडणुकीपर्यंत अशाच बातम्या चालवा
नुसत्या करोडो /कोटी रुपये च्या गोष्टीची
फेका फेकी. प्रतक्ष्यात शेतकऱ्यांना रुपयाही नाही
सांगोला तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला पण फळ पीक विमा दिला नाहि हा अन्याय केला आहे
1 rupya pan aala nahi Buldhana jilha
ही योजना सरकार व विमा कम्प्नी लुट करत आहे