Lakshvedhi | अखेर लायकी निघालीच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- #marathareservation #manojjarange #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #marathi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #ayodhyarammandir
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आम्हाला या जंरागे बद्दल सर्व गोष्टी पहील्या दिवशी पासुन माहिती होत्या काही लोकांना आम्ही सांगितले पण होते
जरांगे वर चा विश्वास उडाला ......पुढे मला तो काय करतो यात काहीही घेणं नाही ..
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय महाराष्ट्र जय देवेंद्र फडणवीस साहेब जय मोदीजी
५७मोर्चे शांतपणे काढणारे सर्व मराठा नेते संपले आणि फक्त शिवीगाळ करणारे जरांगे मराठा समाजाचे नेते कसे बनले हा संशोधनाचा विषय आहे,,,,,
मागील उल्लेखनीय तथा सर्वश्रुत जवळपास साठ सत्तर मराठा आरक्षण मोर्चे आणि त्या मोर्चात असलेली शिस्त व त्यांचे नेतृत्व ज्यांची संपुर्ण देश गुणगान करतांना भारताने पाहीला असुन तौलनिक आभ्यासात सध्याचे जरांगे साहेबांच्या आंदोलनाची कसलीच तुलना होवु शकत नाही पण आर्थीक शक्तीच्या जोरावर या आंदोलनाला भाव व वाव मराठा समाजाने केवळ भावनेच्या आहारी जावुन दिली म्हणाले तर वावुगे ते काय ???
राजकीय भाषा व सामाजिक क्रांतिकारकांची भाषा यातील फरक न समजावा येवढे राजकीय नेते व महाराष्ट्रातील जनता दुध खुळी नाहीच !!
जरांगेची तुतारी वाजली....
भुजबळांनी कधी जरांगेसरख्या अर्वाच्य शिव्या दिलेल्या नाहीत..कायम जरांगेनी एकेरी उल्लेख केला सगळ्याचा..
बाजार उठला भाऊ जरांग्याचा
जरांगे हा इतिहास जमा होईल लवकरच
इतिहास जमा होइल नाही झाला इतिहास जमा.. कारण तो फक्त शरिरानेेच आहे खरे मास्टर माइंड काका व मवि.आ. आहे.
जरांगे ने आंबेडकर यांचा फोटो स्टेजवरून काढला.ओबीसी यांना शिव्या दिल्या. ब्रामणांना जातीवाचक बोलणे हे सर्वसमावेशक नेत्रत्व होत नाही.
फक्त भुजबळ ल शिव्या दिल्या.
@@santoshdchसगळ्यांना शिव्या दिल्यात...
Jarage gandela pay lavun antrvalela gela Ane aj chatrapati Sambhaji nagar la hospital la admit zala
@@user-bm3ug8oc7isagla naatak ahe
@@santoshdchव्हा रे बाबा अडाणी नाय शरद पवार हा मास्टर माईंड आहे तो गेल्या शिवाय मार्ग bñ
जरांगे हा सर्वच मराठा समाजाचा आंदोलन कर्ता नाही.आम्ही त्याला मानत नाही.
एक फोटो आणि मन्या गळपाटला 😂
आंदोलन कर्ता नसुन आंदोलन जीवी आहे.
जरांडे मुळे मराठी माणसांची इज्जत गेली आज पर्यंत मराठा हा संयमी म्हणून लोकांना माहित होते असंख्य आंदोलणे मराठ्यांनी शांतपणे केली पण जारणगेमुळे त्यालाच जरागेने अपमाणित केले. आणि संभाजी ब्रिगेड हे शरद पवार याच्या पाठिंब्यावरच आहे.
जरंगे बेशिस्त नेता आहे. विक्षिप्त स्वभावाचा माणूस म्हणून प्रसिध्द झाला.
मधु कर यांचे योग्य मत मांडले आहे अभिनंदन त्याचे
एन्काऊंटर ला सामोरे जायची भाषा करणारे संचारबंदीला घाबरले 😂
एक फोटो आणि मन्या गळपाटला
फाटली..😂
Changli fatli 😮
अति तेथे माती
आंदोलन कधीच भरकटले आहे.आधीच मर्कट त्यात मद्य प्याले.
जरा गे यांनी सर्व हद्द पार केली आम्हीही मराठा आहोत पण अशी भाषा आम्ही कधी ऐकली नव्हती त्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही लोकांना शिव्या देणे त्यांचा बायका मुलांना शिव्या देणे ही कुठली संस्कुती आहे
अगदी बरोबर
जरांगे कड़े बघून वाटते का कुठल्या अँगल ने तो सुसंस्कृत आहे.
जरांगेचा पोपट झाला झोप म्हणा त्याला आता घरी जाऊन
९० मारून
आरे हा jarange शिकलेला नाही त्याला ईतिहास. संविधान आणि आरक्षण काय समजणार....कश्याला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो
Ho ना मराठा गरीब आहे तो शिकू शकत नाही.तुम्हाला आरक्षण असल्यामुळे तुम्ही खूप शिकत आहात
@@santoshdchshalet konta aarakshan ahe bhau, jarange ne tevdha tar shikshan purn karaw. Ani college pan admission ghena ashakya nahi IIT nako karu pan basic education tar ghyaych hota jarangya ne 😂😂 ata gataari vyaktimatv saglya jaga samor alay😂😂
जरागे जास्त शिकलेले नाही पन डोक्यावर घेनारे लोक तर काही शिकलेले आहेत ना
@@sanjaylondhe1681 नाही ना त्यांना डोक्यावर घेणारे पण जास्त शिकलेले नाहीत . शिकून आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही म्हणून शिकत नाहीत.
आदणिय मधु चव्हाण यांचे बोल अगदी योग्य
जरांगे तुतारीत मुतला
🤣🤣🤣🤣🤣
Hhhaaaaa
😂😂😂😂😂😂
मनोज जरांगे आता संपले आहेत... मराठा समाजाने सावध रहावे.जासत डोक्यावर घेऊ नका आता.
मला अस वाटत की मराठेनी जरांगेची साथ सोडली आहे. आता जे आहेत जरांगेकडे ती शरद पवारांची भाडोत्री माणसे आहेत. कारण त्यांची भाषा जरांगे सारखी पातळी सोडणारी आहे.
58 मोर्चे निघाले तेव्हा जरांगेचे नेतृत्व नव्हते म्हणूनच ते मोर्चे शांततेत झाले...
पण काही मिळाले नाही. जारंगे मुळे मिळाले.
@@santoshdchमिळाले तर मग परत आंदोलन कशाला ? जरांगे असंतुष्ट का आहेत ?
Kay milal😂 jarange obc ahe ,tyachi obc mhnun nond ahe obc mansan sagala maratha samaj obc banvaycha ghat ghatla disat nahi ka ,jatipeksha moth reservation ahe ka😂
हा पवारचा खास माणूस आहे
खास हतधरण 😂😂😂😂 ज्याला ग्रामीण भाषेत हदरन म्हणतात
विनाश काले विपरीत बुद्धी. आदरणीय मनोजदादा तुम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर पाणी फिरले आहे.
फडणीस देव आहेत का ??
काही चुकीचं बोललं नाही...
Fadnvis dev nahi jarage dev aht ka jarage shared pavarch Manus aha he pake
पपा
@@user-bm3ug8oc7i सकाळी सकाळी भाकरी थापून भाकरी पुरवणाऱ्या माऊली ले विचारा किती पैसे मिळाले. Jarange नी दिले की शरद पवार ने. 300 तरुण आत्महत्या केल्या ते दिसत नाही. फडणवीस ची एक शिवी दिसते. वां रे मीडिया वर बोलणाऱ्या भावांनो
मी स्वतः मराठा आहे. पण मराठा समाजात सुशिक्षित, उच्चाशिक्षित लोकं आहेत तरी ह्या अडाणी माणसाकडे नेतृत्व देण्याचं कारण काय? ह्या अडाणी पणामुळे समाज मागासलेला आहे हे सिद्द करायचे आहे काय? हे अति होतय. वेळ पडल्यास त्यांना अटक करा. बस झालं आता...
उचशिक्षित कोणीही नाही .गरिबी मुळे मी दहावी नंतर शिकलो नाही सध्या वाच्मान म्हणून काम करतो
Tu Kay lay sushikshit aahes Kay mag aadanya sarkhe Kay boltos manorugn aahes tu maratha tar nahich
@@prithviraj.deshmukh.940तुम्हाला पटत नाही तर ते मराठी नाही असे कसं म्हणता येईल.
येणार तर BJP 2024 मध्ये
संभाजी ब्रिगेड चे लोकआणि शरद पवार
एतके जातीवाद आहेत
हे सर्व महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे
जय शिवराय❤🎉
जरांगे संस्कार नसलेली व्यक्ती आहे.पवारांचा पाठींबा ग्राह्य धरल्यामुळे उन्मत्त भाषा तोडांत आहे. पवारांची विश्वासातर्था मराठे जाणून आहेत. जरांगे हे अडाणी आहेत.
मराठ्याच्या मुलानी जरांगै नेतृत्व सोडून दिले पाहीजे. अन्यथा मराठा जातीचे नुकसान होईल. फडणवीस पवारापेक्षा श्रेष्ठ नेते वाटतात हेच पवारांचे
दुखणे आहे.
हे सर्व पाहिल्यानंतर मला गजानन महाराज चसंस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्री शिव शंकर पाटील आठवले. कुठे ते पाटील आणि कुठे हे पाटील...
प्लिज हया दळीद्र्याची शेगांव चे पाटील यांचे सोबत तुलना करु नका. संस्थेचे पाणी पण न पिणारे पाटील कुठे आणि ही माकडे कुठे.
@@rajeshkulkarni4961 खरंच आहे तुमचं..
जरांगाचे जास्तीच होत आहे त्यानी आपली पायरी ओळखायला पाहिजे राज्य सरकार आपल्या परीने खूप प्रयत्न करून राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण मिलाऊन दिले मग आता आंदोलन कशा साठी
आता याला रस्ता दाखवलाजाईल
Tuzi payari Kay latnya
Puravya sahit sang kase tikel 10% arakshan , ugich milale milale nivdnuk zali ki parat janar he pan
अत्यंत हिन पातळीवर राजकारण चालू आहे आंदोलना मुळे
हिंदू एक व्हा, आजुन हे साहेब ऐकत नाही
जरांगे सर्व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही...
एक फोटो आणि मन्या गळपाटला
मोरे लोचट पुणे बोलतो शिकलेला असुन बावळट बोलतो
मनोज जरागे यांनी शेवटी आपला तोल सांभाळत आला नाही.बेछुट बोलने यामुळे.जरागे पाटील संपले.
जरांगे मुळे गावखेड्यात शहरात जातीवाद वाढलाय . तणावाची स्थिती आहे .😮
Shemnya
लवडया शांत बस आमच्या जमिनीवर बसलायं हाकलुन लावु त्याजागेवर घरं पाडु ,,भुजबळ कडे जावा राहण्यासाठी
gav shant fact maratha ahe mnun lvdyano tumhi tar kdhich smple astat
Bhraman samjacha Martha arakshan la palayapasun purn pateba aha pan jaragene amcha jatevar bolun far mote chuk kele
@@user-bm3ug8oc7i aare anagi pantachi gi pilaval aahe na to fadanvis
या मोरेला काहीच माहित नाही.कशाचा हैद्राबाद अन कशाचे दाखले,खोटं बोल अन रेटुन बोल.. हिच यांची मुळ वृत्ती..
भरकटत चाललेत
शरद पवारांनी विदर्भ आणि मराठवाडा ला संपूर्ण सत्यनाश केला आहे.आता जरांगे चा मार्फतीने आपल्या मूलीला राजकारणात जिवंत ठेवण्यासाठी आहे
जरागे नी समाजात दरी निर्माण केली आहे. जो जरागे ला समर्थन करत आहेत त्याना नवी मनुवादी व्यवस्था निर्माण करायची आहे ज्यात सर्व त्याच्या जातीला सर्व पाहिजे बाकी च्या लोकांना काही नको
अनाजीची पार्टी जातीयवादी नाही का,?
@@shreemule396 जरागे ला माफी मागायला सागा नंतर बोला
तू कोण आहे माफी मागायला
@@sopanbhangade6964 तु कोण आहेस
वाघाचं कातडं पांघरल तर असच होणार ना
सामान्य नागरिकाला त्रास होत आहे याचा पण विचार करणे गरजेचे आहे.,ही छत्रपती शिवाजी महाराज यांची संस्कृती नाही
या सर्व प्रकाराच्या मुळाशी जरांगेच आहे, याकडे हे सर्व दुर्लक्ष करत आहे..
मोरे साहेब लाज वाटते का
आपल्या माणसाला घान केली तर वास कीती छान येतो आस मानता
संपादक साहेब आपला अतिशय अभिनंदन प्रश्न विचारायचे आपली कुवत फार फार आवडली
हिंदू एकवटतो हे पाहवत नाही असे वाटते जरंगे चुकतेय तुमचं सुधारा आता तुमच्या नेत्याला ही सांगा
देश लउटतओय भाट्यांकडुन हे पहावत नाही आणि शेतकरी व सैनिक संपवल्या जातात हे पहावल 3:35 नाही मनोज पाटलांना
हिंदू जागरूक होऊन जातीपातीच्या भिंती तोडून एकजूट होत आहेत हेच ज्यांना पाहवत नाही तेच लोक जरांगे आंदोलनाच्या मागे आहेत... !!
अरे या dr. मोरे ला काय समजतंय की नाही. हेच कळत नाही. की आत घुसल लई दुखल अशी गत त्याची झाली
फक्त फडणवीस साहेब,जरांगेच्या अंत्रावलीत आले नाही,हाच राग आहे.
फडणवीस यांनी अतरवलीत येऊन यांच्या पुढ्यात नाक घासावे अशी यांची इच्छा होती. ती पुर्ण न झाल्याने फडणवीस साहेबांच्या जातीवर घसरला आणि जाळ्यात अडकला.
आरक्षण तर भेटले जरांगेवर वारंवार कोण फुले उधळणार या भीतीने जरांगे पिसाळला
राष्ट्रवादीचं घड्याळ घालून आंदोलने चालू आहे.
जरांगे पिसाळला
सुशिक्षित मराठा ब्राह्मण द्वेष करत नाही..आजही ब्राह्मण आणि मराठा समाज एकोप्यानेच नांदतो...एखादा काही बरळला तर दुर्लक्ष करावे..!
जरागे नी दुसऱ्या जातीतील लोकांना शिव्या दिल्या शिवाय त्याच्याकडे त्याचा समाज पाठीमागे उभा राहत नाही. जर जरागे ला समाजाने असाच पाठिंबा दिला तर मागासवर्गीय, मुस्लिम यानी मराठा समाजाला वेगळे करून समाजात जगावे
जरांगे च आंदोलन हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नाही तर जांती जाती मध्ये तेढ निर्माण होऊन राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा व जेणेकरून सरकार मधील राजकीय नेत्यांच नुकसान व्हावे हा उद्देश आहे
आत्ता पर्यंत एवढे मराठे नेते मुख्यमंत्री झाले तेंव्हा का आंदोलन झाले नाही???
ज्या देवेंद्र जी यांनी मराठा माणसांना सर्व काही दिलं त्यांच्या विरुद्ध ही भाषा मराठा सहन करणार नाही.
एक गाव व एक नेतृत्व म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही.आंदोलनाचा अतिरेक झालाय
आजवर आमदार यांचेच,खासदार यांचेच,मंत्री यांचेच,मुख्यमंत्री यांचेच!!तरी यांच्यावर अन्याय झाला???!!!
मराठा समाजापुढे जरांगे पाटील झिरो
Zero nahi shemnya hiro
नेता आहे आमचा पाटील
बोल ना
सगळेच भाजप पुढे लाचार झालेत
स्वाभिमान उरला नाही
आदरणीय फडणवीस साहेबांची जात काढणार्या मनोज जरांगेने शेवटी त्याची जात दाखवून दिली. त्याची जात नक्की मराठा नाही. 👊👎
शाब्बास चव्हाण साहेब.जातीवंत मराठा आहात.
जय महाराष्ट्र वाहिनी चे हार्दिक अभिनंदन किमान तुमच्या एंकर ने असे प्रश्न विचारण्याची हिम्मत तरी केली
पाटलाची पोरगी काय तिची बोली म्हणे देव माझ्या बापापुढे झुकला
🫡
आले गेले चि पैदास आसे दिसते
पडद्यामागील त्याचा करामतीचा नेता स्वतः ला देवांचा बाप समजतो. मग त्यांच्या पिलावळीकडून सुसंस्कृत भाषा थोडीच येणार आहे?
ती पण जरांगे सारखीच स्वत ला अति शहाणी आहेत. अक्कल काडीची नाही आणि लायकी नसताना सरकारला शिव्या देते. हेच यांच्या वरचे संस्कार.
जरांगे जर असे भाष्य करत आसेल तर गावा गावातुन मराठा समाजा विषयी विरोध निश्चित होईल कृपया हे होऊनये केवळ एकाच्या वक्तव्याचा परिणाम पुर्ण समाजावर होणार नाही हे भान ठेवावे.
मधू भाऊ चव्हाण एकच नंबर ठोकला जरांग्याला 😂
एक फोटो आणि मन्या गळपाटला
@@ggggffffffffffff 🤣🤣🤣 देवा भाऊ हैं ऐरा गैरा नहि. हातभार फाटली ना भौ 🤣
मधु चव्हाण आता फक्त सतरंजी उचलणार 😂
@@Sbs-z2e मिरची लागली लगेच
उद्या मराठ्यांच्या घरी लग्न,कुठली पूजा असेल तर ब्राह्माणांनी जाऊ नये हि हात जोडून नम्र विनंती 🙏🙏
बघा हा कसा समर्थन करतो त्या जरागे ला म्हणावा मागासवर्गीय लोकाचा माफी माग म्हणावा
जरंगेला अवरा मोरे.
आती तिथे माती
प्रसाद साहेब एक उत्तम प्रोग्राम याला जरांग्याने विचार करावा जरांगे हा सभ्य नाहीच स्वतःला हिरो समजतो काय
मराठी सिनेमातला नाच्या
राजेंद्र मोरेची फजिती केली 😂
चव्हाण साहेब तुम्ही सांगताय ते बरोबर आहे.
अशा भाषेचे समर्थन होऊ शकत नाही, त्या मुळे इतर जातीचे लोक तुमच्या कडे राहणार नाहीत
जरांग्य कुठल नेतृत्व,
ए हाड
हाड न लचका तोडल्यावर कळल
जो तो त्याच्या लाईकी प्रमाणे व😊 शिक्षण बुद्धीमती प्रमाणे बोलतो यावरून त्याची लायकी समजते
डॉ. मोरेने पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. त्याच्याकडे उत्तरच नाही.
सर्व OBC समाज भुजबळ साहेबांच्या बाजूने उभे आहेत ते तुम्हाला भविष्यात कळेल
जरांगेचा विचार 😂😂😂😂 जातीवादी फक्त आणि फक्त
एक फोटो आणि मन्या गळपाटला
मोरे,तुमचं डोक ठिकाणावर आहे का?
तुम्ही आंदोलन करत होते मी मराठ्यांसाठी मरायला तयार आहे असे वारंवार बोलत होता तर तुम्हाला मरणाची भिती कशासाठी पाहिजे जर तुम्हाला काही झालं असते तर त्यासाठी सरकार जबाबदार असते त्यासाठी तुम्हाला कुणाला जातीवरून बोलण्याची व शिव्या द्यायची मुभा नाही दिलेली सविधनानी
जरांगेची भाशा बरोबर नाही दादागीरीची भाशा.करतात भा उ त्यांची बाजु नको घेवु .
याच्यात चुक जंरागे ची नाही शरद पवार साहेबांची आहे त्यांनी आंदोलन करायला लावतानी थोडं शिकलेला बसायला पाहिजे होता
शिकलेला आणि अभ्यासु बसवला असता तर तो तत्वाने, मुद्द्यावरुन चर्चा केली असती समाजात दुफळी निर्माण झाली नसती. दुफळी निर्माण करणे आणि राजकारणात वरचढ ठरलेल्या फडणवीसांना बदनाम करण्याचा पवरांचा उद्देश होता,
जरांगे पाटील मोठा मराठा बांधव सोबत आहे याचा फायदा घेत बर्याच जातींचा अगदी हलकट भाषेत उल्लेख केला ते त्यांनी करायला नाही पाहिजे उलट मराठा समाज ओबीसीत जातो हे सर्व सवर्णांच्या फायद्याचे आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे
पाटील साहेब आपल्या भाषणाचा मी समर्थन करतो
फक्त ऐकच सांगेन ह्यात जातिवाद झाला व गरीब शेतकरी कष्टकरी होरपोळला जरांगे ने शेवटी जानिवाद केलाय ९६ कुळी म्हणता
Toh MARATHACH naahiye.
मोरे परत चर्चेला येत नसतो आता 😂
मधु चव्हाण यांनी केले व खंडन समर्थन या योग्य आहे
आंदोलन संपले .. तुमचा धंदा बंद पडला.. आता कुणाची सुपारी घेणार
तुमचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री असताना कां नाही मागितलं आरक्षण?
मोरे गोल गोल उत्तर देऊ नका
भुजबळांनी कोणत्या चुकिच्या वक्तव्याची सुरुवात केली.? आख्या महाराष्ट्राने पाहीले की चुकिच्या वक्तव्याची सुरुवात कुणी केली ते.. कोण आहे हा फालतु, जो चुकिचा प्रचार करत आहे..
हा खरा विचार करणारा विचारवंत नाही हा भानुसे राजकिय दिस्तोय म्हणून तो भूजबळांचा द्वेष करणारा आहे
जरागे ने पहिली सुरवात केली आहे
Very well said Mr Kathe. You are doing great. Do well.
जेव्हा तुम्ही पहाल, जय महाराष्ट्र n....तुम्हाला दिसेल की प्रसाद कुलकर्णी हे आडनाव बदलले आहे ..आम्हाला तुमचे ध्येय माहित आहे....तुम्ही मीडियावाल्यांना असे वाटते का, तुम्ही एकटेच हुशार आहातफक्त त्यांचे भाषण ऐका, सर्व BJJJ च्या बाजूने आहे
Prasad kathe ji khup changla vishleshan
खालच्या पातळीची भाषा अशोभनीय आहे.
या मनोज जरांगे पासून मराठी माणसाने सावधान राहायला पाहिजे. नाही तर आपल्याच पायावर दगड मारल्या सारखे होईल. मनोज जरांगे. मराठी लोकांना वेठीस धरून राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे. यावर मराठी माणसाने जागरूक राहिले पाहिजे.
सेनापती पळाला पाय लावून😂
एक फोटो आणि मन्या गळपाटला 😂😂😂
वाघाचे कातडे पांघरुन गाढव वाघ होत नाही शेवटी ओरडताना ते गाढव आहे हे आवाजाने सिध्द झाले
Jarange is under Shard he is Gunda
देवाच्या काठीला आवाज नाही पण वेदना नक्कीच होणार आहेत.
ghan manus
All obc supported devendra fadanvis
सामान्य नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे पण समजून घेणे आवश्यक आहे..यामुळे जेथे सर्व गूना गोविंदा ने राहत होते तेथें मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला याला कोण कारणी बूथ आहे हे पण बघणे आवश्यक आहे..जो सर्व समाज चागला राहत होता त्या मध्ये दरी निर्माण केली कोणी केली हे बघणे आवश्यक आहे....मी कोणावर आरोप करत नाही पण वस्तू स्थिती पाहणे आवश्यक आहे...उगाच जाती जाती मध्ये द्वेष निर्माण करणे हे चुकीचे आहे..आपला देश हिंदू राष्ट्र आहे आपण हिंदू आहे..मग मी मोठा हे चुकीचे आहे सर्व मिळून राष्ट्र आहे....कोणीच मोठे नाही जनता मोठी आहे..जनता म्हणजे तुम्ही एकटे नाही सर्व आहे..हे लक्षात घेणे गरजेचे आहे...सर्व जाती पाती मिळून जनता ठरवेल काय योग्य आणि काय अयोग्य...मी पणा नको...छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जातींना सोबत घेऊन स्वराज निर्माण केले...त्याचे संस्कार विसरून नाही चालणार एकच राजा मनात पण आणि ध्यानात पण राजे छत्रपती शिवाजी महाराज हे विसरून नाही चालणार ..आपली संस्कृती विसरून काही तरी चुकीचे करणे योग्य नाही....मला राज्य घटने माझे विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे तो dr babasaheb ambedkar यांची कृपा आहे..ते विसरून नाही चालणार..सर्वांनी नीतिमत्ता ठेवावी आणि नियमा प्रमाणे चालावे हीच अपेक्षा
👏👏👏👌🙏
गावगाडयामधे बारा बलुतेदार राहत असतात परंतु मराठा नेतृत्व करणारे ईतर समाजाबददल किती चांगली भावना आहे भाषेवरून कळल देशाला महाराष्ट्राला जातीवाचक बोलूच शकत नाही ही मोठी चुकच आहे.
एकंदरीत मराठा आरक्षणाची तीन तेरा झाले.आता पुनः आरक्षण हा विषय आता संपला.😅😅