सर्व जियो ग्राहकांना विनंती आहे की सर्वानी आपले सिम BSNL मध्ये port करून घ्यावे नाही तर आणखी एका वर्षानी रिचार्ज 500 रुपये होणार आहे एका महिन्यात 500 रुपये होतील जिओ आपल्या महाराष्ट्रातुन बाहेर काढावे
खर सांग तुझी लायकी कायारे भाऊ तूच म्हणतो गरीब कोणी नाही आणि पुन्हा बिनडोक सारखं लायकी काढतो भावा जाऊ देरे भाई कशाला ताण घेती आम्ही वापरतो आल बी एस एन एल. जस असेल तस.
सगळ्या न्यूज चॅनल्स नी अंबनीला मुजरा करावा, लोकशाहीत राहून एखद्याला राजा कसा करायचा हे तुमच्या कडून शिकूया. या लग्नात सर्व मुंबईकरांना वेठीस धरले आहे, है पण सांगा.
स्वत मोठेपणा दाखवल्या पेक्षा एखाद्या गोरगरीबांना मदत करा लग्नामध्ये एवढे मेनु ठेवल्या पेक्षा एखाद्या गोरगरीबांच्या लेकरांची खाण्यापिण्याची सोय करा खुप आशिर्वाद देतील ते मोठमोठे लोक काय खाउन आपलापण मोठेपणा दाऊन जातात😏 मोबाईलचे रिचार्ज दर कमी करा सगळे आशिर्वाद देतील बिन मेनु वैगेरे खायच्या आधी गोरगरिबांच जगण सुंदर बनवा परमेश्वर जेवढा आशिर्वाद देतो तेवढाच एक उपाशी गरीबाची मदत केल्याने तो आशिर्वाद देतो
गरिबांचे पैसे लुटमार करून केलेला खर्च 😢काय एवढी मोठी गोष्ट आहे रिचार्ज चे दर वाढवायचे आणि इकड करोडो खच करायचं चे, जर गरिबांचा विचार केला असता करोडो लोकांचा आशीर्वाद पिढ्या मिळाला असता,😢
मागच्या जन्मी मोठं पुण्य केले असेल या बालकानी आणि त्याच्या माता पित्याने तेव्हा तर एवढा पैसा आहे खर्च करायला. त्यांचा पैसा आहे आपण गरीब यांवर काय बोलणार. रिचार्ज मारायचा आणि लग्नसोहळा बघून आपल्याच श्रीमुखात..,.,.😅😅😅😅
जियो हटाव देश बचाव अस म्हणण्याची वेळ आली आहे सर्व जनतेला लुटून खाल्ले आहे रिचार्ज कमी पैशात कसा दिला जाईल हे बघा जरा गरिबी तुन आलेल्या माणसाला गरीबी ची जाणीव झाली अस जनता समजेल
अंबानी नी टाटा समुहाचा आदर्श घ्यावा उत्पादनातील 65/०० टक्के रक्कम देशासाठी दान करतात रतन टाटा असा फालतू खर्च करीत नाहीत मिडिया वर बातमी पण दाखवू नये गरीबांना लुटारू ची
रिचार्ज चे दर वाढविण्यापेक्षा कमी केले असते तर लाखो लोकांनी लग्नाला आशिर्वाद दिले असते.
आम्ही भारतीय लाऊन देत आहोत अंबानीच पाच हजार कोटी रुपयाचं लग्न
240 चा 302 यासाठी केला होता का ऱे अट्टाहास ❤
Recharge vadhvun lagn korrto chutya ambani
लग्नात वारेमाप खर्च करून इकडे 25% रिचार्ज चे रेट वाढविले....गरिबांना,सर्वसामान्यांना काहीतरी फायदा होईल अस करा...
आपल्याकडून बळजबरी आहेर घेत आहे 😂😂😂
BSNL cheap ahe ka , lok mhant hote
सर्वसामान्यांची लूटमार करून होणारी हा वारेमाप खर्च निंदनीय आहे
भारताचे एकच देव दूत रतन टाटा साहेब
गरिबांचे पैसे लुटून लग्नात खर्च करणारा माणूस
Kontyaa garibala lootle yanni
भाजप के आशीर्वाद से भारत का लुटेरा
आमच्या जीवावर लग्न करतोय रिचार्ज वाढवली
लोकांनी अश्या माजलेल्या business man चा माज उतरवला पाहिजे..
आमच्या रिचार्ज खर्चतून स्वता च्या मुलाचा लग्न लावणारा पहिला गरीब माणूस 😮😮
10 वर्षात लाखो कोटी माफ झाले आहेत. अजून होतील. होवू द्या खर्च
लग्नाच्या खर्चासाठी रिचार्जचे पैसे वाढवले का
येवढे पैसे देशातील आत्महत्या ग्रस्त कुटुंब आणि देशातील शहीद जवान यांना दिलं असत तर मानल असत
आपला डेटा चोरणारा 😡😡😡
इथे ई डी वाले जातील का
या पायामध्ये मोदी शहा यांचा सिंहाचा वाटा आहे.
25% रिचार्ज चे दर वाढवून 134 कोटी भारतीयांना लुटुन हा माजुरा विवाह सोहळा संपन्न होतो आहे.
यानी इतका पैसा खर्च केला आहे मला वाटते महाराष्ट्रातील पेत्येक लेकीचे लग्न झाले असते एवढ्या पैशांमध्ये
सर्व जियो ग्राहकांना विनंती आहे की सर्वानी आपले सिम BSNL मध्ये port करून घ्यावे नाही तर आणखी एका वर्षानी रिचार्ज 500 रुपये होणार आहे एका महिन्यात 500 रुपये होतील जिओ आपल्या महाराष्ट्रातुन बाहेर काढावे
सरकारने आदानी आणि अंबानी यांचे कर्ज माफ केले नाही पाहिजेत
या वागण्यावरून अंबानी कुटुंब लोकांच्या मनातून उतरत आहे
लग्नाच्या ताई आनी भाऊ यांना मनापासून आभार आणि अभिनंदन
जियो चा नेटवर्क चालत नाही
उपाय योजना करा
जियो चा रिचार्ज महाग केला 😑😑 सगळा पैसा गोरगरीब जनता आहे
गरीब जनतेचा लुटलेला पैसा आहे लग्नाला.
एवढ्या हजारो कोटी रुपयात महाराष्ट्रात ल्या कोणत्या तरी एका ग्रामीण भागात चांगल्या कंपन्या उभारल्या असत्या तर हजारो युवकांना रोजगार मिळाला असता
रिचार्ज चे,भाव वाढवल्या बदल आभार, नाही तर ज्यांची लायकी नाही ते, सुद्धा मोबाईल वापरत आहे 😂 गरीब कोणीही राहीला नाही आता
खर सांग तुझी लायकी कायारे भाऊ तूच म्हणतो गरीब कोणी नाही आणि पुन्हा बिनडोक सारखं लायकी काढतो भावा जाऊ देरे भाई कशाला ताण घेती आम्ही वापरतो आल बी एस एन एल. जस असेल तस.
तु पण माजला वाटतंय
@Anilshendge - Tuza baap Elon mask aahe ka?
@@OMKAR-2024-k4r कोणाचा
रिचार्ज वाढूउन लोकांच्या खिशाला कात्री लावून लग्न करतोय.
जनतेचे पैसे
जनतेचा पैसा लुटून हा केलेला खर्च काय कामाचा.हा पैसा गरजवंताला दिले असते तर भरभरून आशीर्वाद मिळाला असता
हे 2500 हजार कोटी शेतकर्यांना द्या. धीरुभाई असते तर असा खर्च केला नसता.
साधे लग्न करून, महिनेचा रीचार्ज अर्धा केला असता तर् शंभर कोटी लोकांनी आयुष्यभर आशिर्वाद दिले असते 😢😢😊😊😅
Jo चे कार्ड कोणी घेऊ नका भरमसाठ वाढ होणार सगळा खर्च भरून काढतील
लोकांच्या पैश्या वर मजा मारत आहे लग्नासाठी रिचार्ज किती वाढवला आहे ते सांगा
लग्नाचा खर्च जिओ rate वाढवून भगवला जातोय 😊
किती जरी खरच केलास तरी तो काही एक कामाचा नाहीत कारण अंबानी हा गरीब जनतेला लुटत आहे
Mra lavkr
मला अभिमान आहे की जिओचा वाढलेला रिचार्ज करून अंबानीच्या लग्नात आहेर केलेचा 😂
साधा पद्धतीने लग्न केलं असतं तर बरं झालं असतं तोच होणा-या खर्च गरीब दुबळ्या ना दिला आसता निदान त्याचा आशिर्वाद मुळाला आसता
अंबानींनी साधं लग्न करून एक आदर्श ठेवायला पाहिजे होता उगाच पैशाचा माज दाखवला
आम्ही च लावून दिले लग्न आमचा पैसा
Recharge ka vadvle aata smjl
लग्न चा खर्च अंबानी त्याचा घरा तुन लावत नाही तो सर्व सामान्य माणसा कडून वसुल केला जात आहे
रिचार्ज प्लॅन वाढवून लग्नात खर्च . शेवटी पैसा जनतेचाच
Mhanunch jio cha recharge wadhavla 😂😂😂😂
सगळ्या न्यूज चॅनल्स नी अंबनीला मुजरा करावा, लोकशाहीत राहून एखद्याला राजा कसा करायचा हे तुमच्या कडून शिकूया.
या लग्नात सर्व मुंबईकरांना वेठीस धरले आहे, है पण सांगा.
लग्नच आमच्या पैशावर हमाली वराडी समजून एक महिन्याचा तरी रिचार्ज करा आमचा वधू-वरांना आशीर्वाद लागेल
हे अंबानी नाही तर मग दुसरे कोण करणार
स्वत मोठेपणा दाखवल्या पेक्षा एखाद्या गोरगरीबांना मदत करा लग्नामध्ये एवढे मेनु ठेवल्या पेक्षा एखाद्या गोरगरीबांच्या लेकरांची खाण्यापिण्याची सोय करा खुप आशिर्वाद देतील ते
मोठमोठे लोक काय खाउन आपलापण मोठेपणा दाऊन जातात😏
मोबाईलचे रिचार्ज दर कमी करा सगळे आशिर्वाद देतील
बिन मेनु वैगेरे खायच्या आधी
गोरगरिबांच जगण सुंदर बनवा परमेश्वर जेवढा आशिर्वाद देतो तेवढाच एक उपाशी गरीबाची मदत केल्याने तो आशिर्वाद देतो
ऐवढे पैसे खर्च करण्या पेक्षा गरिब कुटूंबातील व अपघात ग्रस्त लोकांना मदत करायला हवी होती
लोकांचा पैसे उकळून लेकाचं लग्न करणारा कर्तव्य शून्य बाप
लोकांचे मुंडके मोडून लग्न करणारे काही खुश राहू शकत नाही
रिचार्ज वाढवला आणि लग्न केला
विचार सुद्धा करू शकत नाही रिचार्ज वाढविले आहे त्याच्यामुळे😂
अजून थोडे रिचार्ज महाग करा आणि आणखी जोरात लग्न सुरू राहू द्या .
only Ratan Tata sir ji very special man salute ❤❤❤❤❤
आम्ही पण मोदींना पंतप्रधान तुझ्या सारख्याचे कर्ज माफ़ करून लग्नता पैसा उधळून टाकन्या साठी बनविलेत 😢😢
लग्नाच्या खर्चावर काही income tax, E D , Tax काही ही नाही का,???
Bapkamai (dhiru Bhai ambani chi) kay upyog naahi.
ED CBI पण लग्नाला आली असेल 😂😂😂
देश की जनता का पैसा लुट के देश की जनता को ही दिखा रहे ।
आम्ही काय करू लग्न माग केलं ते आम्ही ला बोलवलं का
Recharge rate kami kele tar bless chhan milel
जीओचा 1 जीबी/डे इतर कंपनी पेक्षा फास्ट संपतो 😢😢😅 तुमचा अनुभव काय?
Ho
Recharge samp Kara.
Richarge ce bhav kami kara aani lagna madhe pn peise kami kharc karave
भारतात काही पण होऊ शकते फक्त गरीबी नाही दुर होणार
गरिबांचे पैसे लुटमार करून केलेला खर्च 😢काय एवढी मोठी गोष्ट आहे रिचार्ज चे दर वाढवायचे आणि इकड करोडो खच करायचं चे, जर गरिबांचा विचार केला असता करोडो लोकांचा आशीर्वाद पिढ्या मिळाला असता,😢
संपत्तीचं ओंगळवाणे प्रदर्शन प्रचंड चीड आणणारे आहेत .
Tata is great
ही एक देखावा आहे लग्नात खर्च केला एकाच रिचार्ज नी सगळा खर्च भरून काढला यादी दिमाग शाई
रिचार्ज वाढवून गोरगरीब जनतेला लुटून लग्न केले
Jantechya paise vr lagn😅
😮😮😮
Racharge vadhaun lokana chuna lavla a
Only TATA
जेवढा खर्च केला तेवढा एका महिन्यात निघाला रिचार्ज वाढवले ये गरिबांचा पैसा आहे आधी आशा दाखवली मग निराशा करायला सुरुवात केली
इतनी बड़ी शादी करके मोबाइल का रिचार्ज क्यों बढ़ाया अंबानी साहब अपना देश बहुत ही गरीब है 50 रुपए में गरीब का एक टाइम का खाना पेट भरा होता है
टिश्यू paper जागी 500 च्या नोटा ठेवल्या पाहिजे होत्या
मागच्या जन्मी मोठं पुण्य केले असेल या बालकानी आणि त्याच्या माता पित्याने तेव्हा तर एवढा पैसा आहे खर्च करायला. त्यांचा पैसा आहे आपण गरीब यांवर काय बोलणार. रिचार्ज मारायचा आणि लग्नसोहळा बघून आपल्याच श्रीमुखात..,.,.😅😅😅😅
रिचार्ज चे भाव वाढवून गरीब जनतेच्या च्या पैशातून लग्नाचा खर्च करायला या
आमच्याकडे एक म्हण आहे ,
साताऱ्याला लुटून पुण्याला दान करणे
आमच्या लग्नाला आम्ही प्रत्येक महिन्याला एअर करतो लग्नाचा मन पण म्हणून एक महिन्याचा रिचार्ज तरी फुकट करा
लग्नाचा खर्च काढण्यासाठी इकडे रिचार्ज वाढवून दिले काही गप्पा नका सांगू ते समजत नाही का तुम्हाला गप्पा सांगू राहिल्या
रिचार्ज भागले लग्नात खर्च निघाला
मी देखील रिचार्ज करुन आहेर दिला आहे
शेतात काम करुन एवढा खर्च कर बघू
गरिबाचा Pasya लुटणारे माणूस 😢
Band kara jio
जियो हटाव देश बचाव अस म्हणण्याची वेळ आली आहे सर्व जनतेला लुटून खाल्ले आहे रिचार्ज कमी पैशात कसा दिला जाईल हे बघा जरा
गरिबी तुन आलेल्या माणसाला गरीबी ची जाणीव झाली अस जनता समजेल
AAm jantecha pasa. War lagna karto Abani
वाढीव रिचार्ज भाव रुपी लग्ना चे १०१ रु आहेर
अगोदर गरीबांना लुटलं. किती लोकांना जिओ मोबाईलचे पैसे परत मिळाले.
Simple lagna Kara mhana
काय नाय रे बाबा
याला अनिल आंबनी बनवा jio boycott karo
रतन टाटा ग्रेट दानधर्म करतात
Lagnachi sukhdi Mela nahin
Garibachya muliche lagna kara
Aple share loss mdhe jatayet bhutek 😂
अंबानी नी टाटा समुहाचा आदर्श घ्यावा उत्पादनातील 65/०० टक्के रक्कम देशासाठी दान करतात रतन टाटा असा फालतू खर्च करीत नाहीत मिडिया वर बातमी पण दाखवू नये गरीबांना लुटारू ची
गरिबांचे पैसे घेऊन 😂😂😂
गरिबांच्या पैशावर माज केलंय बाकी काही नाही
Port to BSNL hyanchi layki dakhvun dya hya majurdyana
गरिबाच्या पैशातून लग्न करणारा