Devendra Fadnavis News : आरक्षणाच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- Devendra Fadnavis News : आरक्षणाच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | Marathi News
#devendrafadnavis #marathareservation #marathavsobc #news18lokmat #marathibatmyanews18 #marathibatmyanews18 #maharashtranews18 #marathinews18
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
शरद पवार का नाही आले मराठा आरक्षणाच्या बैठकीला😮😮
विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला !
थबौ😮
फडणवीस साहेब आता आपल्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.त्यामुळे आपल्या बोलण्यात काही अर्थ राहत नाही.
तुम्ही.फक्त.मराठा.आरक्शन.दया.आघाडीचे.काय.करायचे.आम्ही.मराठे.ठरवु
मोठ्या साहेबचे लेखी विचार प्रस्ताव घ्यावा नाही तर पलटी नक्की मारेल
एकदम बरोबर फडणवीस साहेब. विरोधकांनी हजर रहायला हवं होतं. विरोधकांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत आहे.
हे पवार अडीपासून अस करतय
आता जरांगेना समजले असेल की आपला कोण ते
फडणवीस ला पाहून कोणाचीच बैठकीला येणाची ईच्छा होणार नाही.
शरद पवार साहेबांनी आरक्षणवर बोलाल पाहिजे मग कळेल महाराष्ट्राला कोण खरं आहे
M
सरकार अनुकूल आहे परंतु विरोधक नाहीत हेच दिसून येते
मुख्यमंत्र्यांला तोड नाही का बोलायला
जात निहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व संवर्गातील लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे
या फसवणीस वर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही.
pawar var bol lachara
जरांगे यांना सागा शरद पवार आले नाही आता तुतारी वाजवणार का तुम्ही
लाचार वाजवतील
विरोधक फक्त राजकारण करत आहे यावरून स्पष्ट होते
फडणवीस साहेब काळजी नका करू विरोधकांना आम्ही मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
आता जरांगेना पुनः गोधडीत शिरावे लागणार
😂😂😂😂😂😂😂
लक्ष्मन हाके ला आरक्षणांनातील 1% ही समजत नाही किंवा समजत असले तर मराठा समाजा विषयी आकस ठेऊन जाणिवपूर्वक मराठा आरक्षण बाबत खोटी व चुकीची माहीती पसरवत आहे.
माझ्या प्रश्नांची लक्ष्मन हाके यांनी कागदोपत्री पुराव्यासहित उत्तरे द्यावीत.
1) धनगर व वंजारी समाज हा प्रथम ओबीसी यादीत होता तो अचानक सन 1991 ला भटक्या विमुक्त जातीच्या यादीत समावेश केला तेव्हा कोणत्या मागास आयोगाने शिफरस घेऊन तात्कालिक शासनाने हा निर्णय घेतला होता?
वंजारी समाज संखेने आरधा टक्का आसतऻनी त्यांना 2 टक्के आरक्षण कोणत्या जनगणनेच्या कींवा कोणत्या आयोगाच्या शिफरस ने दील
खरतर वंजारी समाज हा भटका कसा ठरवला वंजारी एकमेव समाज आसा आहे तो त्यांच्या जातीच्या च्यारपट आरक्षण घेत आहे म्हणजे एस सी एस टी पेक्षा ही सर्वाधिक आरक्षण चा लाभ घेत आहे हे खोट आहे का?
2) मंडल आयोगाने राज्यातील 272 जातीनाच शिपारस केली असताना दि. 23 मार्च 1994 शासन निर्णय अन्वये शिफार नसलेल्या शेकडो जातीना ओबीसी यादीत कसे घुसवले?
3) 9 ऑगस्ट 1995 शासन निर्णय अन्वये ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील जातींना मंडल आयोगाची शिफारस नसतानांही राज्य शासनाने संरक्षक देऊन त्यांचे आरक्षण कायम केले. यासाठी मागास आयोगाची शिफरस होती का ?
4) मा. सर्वोच्च न्यायालय रीट पिटीशीन क्रमांक 930/90 इद्रासहाणी निवाड्यातील निर्देशानुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण असावे पण राज्यात ओबीसी व ओबीसींचे उपवर्गातील जातीची लोकसंख्या 30% ते 33% पर्यत आहे आणि त्यास आरक्षण 32% म्हणजेच लोकसंख्येच्या 98%% प्रमाणात आरक्षण कसे ?
4) राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 मधील कलम 11 नुसार मागास यादीतील जातीचे दर दहा वर्षांनी सर्वेक्षण करून प्रगत जातीस आरक्षण यादीतून बाहेर करणे आवश्यक पण राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 अंमलात आल्या पासुन कधीच यांची अंमलबजावणीत झाली नाही.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व राज्य मागासवर्ग आयोग 2005 कायदाचे अवमान होत नाही का ?
ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील अनेक जाती खिरापतीवाणी आरक्षण खात नाहीत का ?
दादा हे मुद्दे तू सुप्रीम कोर्टात मांड
तु वंजाऱ्याचं आरक्षण काढ मग तुला जास्त कळतं यातलं....
मोबाईल नंबर टाक की detail deto
लक्ष्मण हाके राज्य मागास आयोगाचा सदस्य होते त्यांना काही कळत नाही jarange ल कळते इथेच तुमची अक्कल दिसून येते ... तुमचे शहाणपण तुमच्यापाशी ठेवा....
Are baba OBC 50% chya kahi 1%pan Kami nahi bhava already 60 maratha OBC madhe ahe mhanaje ata opan MARTHA only 12-15 ahe census hou mg kalel Tula 32% kothe gayab zale te😂😂😂
त्यांना आरक्षणाचं काही देणं - घेणं नाही फक्त समाज पेटवत ठेवायचा आहे इतकंच!
अरे फडणवीस सारखा हुषार व योग्य नेता नाही कुठल्या पक्षांत पण पण दुर्दैव आहे महाराष्ट्राला.असा नेता चालत नाही मी स्वतः मराठा आहे पण.....समाजात कुचकट बुद्धी जास्त वापरतात....
हुशार माणसाची किंमत नाही कोणाला
Congres ncp arkhan densr nahit
ज्यांना आरक्षण हव आहे त्यांनी फक्त एवढंच सांगावं की त्यांच्या जातीचं प्रतिनिधित्व कोणत्या क्षेत्रांमध्ये कमी आहे?
फडणवीस साहेब तुम्ही मराठा आरक्षण दया तुमच्या अंगावर गुलाल पडनार बाकी सर्व पक्षाला ह्या निवडणूकित रपारप पाडणार ❤️ जय शिवराय 🧡 एक मराठा लाख मराठा ❤️🧡
लेखी घेवून जनतेला दाखवा मग कळेल 😂
Arkshan obc madun c ghenar
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार ने त्वरीत कारवाई करायला हवी, कारण राज्यात झुंडशाही, गुंडागर्दी, जातीयवादी लोकांना वेळीच लगाम घातला पाहिजे गृहमंत्र्यांनी.😊
फडतूस फडणीस साहेब तुम्हाला आता महाराष्ट्राच राजकारण पेलत नाही तुम्ही फोडाफोडीच्या बुद्धिबळात पटाईत आहात त्यातच मराठा विरोधी भूमिका आपल्याला सत्तेतून पाय उतार करणार.
कशाला येतील
B.R Ambedkar
पवार अणि सलोखा, हा तर विनोद
Congress NCP ne aapla stand clear karava aata
मिडीयात एक बोलायच व खाजगीत दुसर काम करायच तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो साहेब
👌
Gap re he kon boltoy
वाडेट्टीवर साहेब या ना बैठकीला आणि सांगा कोणती बाजू योग्य उद्धव साहेबांचं जीवावर आले ना तुमचे खासदार निवडून झालं आता देशाचं राजकारण आता महाराष्टसाठी या ना
तुमची मानसिक इच्छा आहे का सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करायची ते सांगा
सगे सोयरे चा कायदा आला तर कुणीही कुठल्या आरक्षणात घुसेल म्हणून तो येऊ शकत नाही
जरांगे ची भूमिका त्यांच्या समाजसाठी योग्य असेल ,आरक्षण त्याने जरूर मागावे , परंतु त्याने दुसर्याच्या ताटातील ओढुन खाण्याचा का प्रयत्न करावे .याचा सरळ अर्थ आहे की केद्रातुन आणण्याची कुवंत नाही येथीलच ओबीसी वर अन्याय झाला तर झालं आम्हाला द्या. पाहू घोडामेदान पुढै आहेच.
मोठे साहेब काय करतोय, आगलाव्या नमस्कार, पूर्ण विश्रांती घ्यावी
बरोबर
तुझा पंतप्रधान महाराष्ट्रात किती वेळेस आला पण मराठा आरक्षणावर एक शब्द सुद्धा बोलला नाही तुम्ही सरकार मनुन अगोदर तुमची भुमिका मांडा जनता सब जानती है
तुझा पंतप्रधान नाही कै रे.
फडणवीस तुज उद्या येणार्या निवडणुकीत मतदान फक्त महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
हे सगळं तूतारी वाजवण्याची तयारी आहे
मराठा नेतयां चा काय मत आहे।। जय महाराष्ट्र।।
जय ओबीसी जय ओबीसी जय शिवराय
Look your home ministry dept needs your attention
🙏🙏apan barobar bolala
समाजा मधे तेढ तर तुच लावत आहे. तुम्ही कधी विरोधकांना विश्वासात घेऊन घतले का?
धनगर समाज ST प्रवर्गातून आरक्षण मागता,मागता अचानक OBC आरक्षण कसे काय मागू लागला,आपणच त्यांना सरकार सत्तेवर आल्यावर कॅबीनेटच्या पहिल्याच बैठकीत ST प्रवर्गातून आरक्षण देणार होते,मग आज मराठा विरोधात OBC मधून धनगर आरक्षण कस काय मागतात
Sudhar sudhar re lavkar
फडणवीस साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही मराठा आरक्षण द्या टिकणार विधानसभेला महाविकास आघाडीचे काय करायचे आम्ही मराठी ठरवू ते सध्या हवेत आहेत त्यांचे खासदार आम्ही निवडून दिल्यामुळे त्यांचा सुपडा साफ करून तुम्ही फक्त आरक्षण द्या मराठी समाजाला बाकी काही नको महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून आम्ही
ओबीसी मुख्यमंत्री
एका राजकीय नेत्याला निवडणूक जिंकणे हेच गरजेचे आहे ,आरक्षण कोर्ट केसेस जिंकणे नव्हे .
आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.
Rajkiy fayadyasathi aapanch maratha samajala aarakshanach aasavashan devun vad lavala aahe khare vadgaras aapan svatah aahat
Tumhi Aarakshan Dya
अब की बार तडीपार
Tarbujya kahi sudhanar nahi yala
Apsuletli 🎉🎉🎉
तुम्ही आम्हाला आरक्षण द्या.... त्यांच्या आम्ही पाय घालतो
Halkata halkata halkata halkata halkata halkata halkata you halkata halkata halkata halkata
Fadvnis adhi bhandan lava tumi kiti panyat ahat mahit ahe
अदीवेसन मध्ये माड ना
Kadhi sudharnnar ha tarbuja
बरोबर बोलले फडणवीस
@@rajendramahanure1985 2 paksh fodle ya tarbuja ne ani ha gyan detoy election ch lokana
पक्षातून आमदार सहज फुटत नाहीत.विचारधारा बदलली
@@manojjadhav7248 ekach veli evdya aamdarni vichar change kela jikde satta tikde chale tond var karun jantela granted gheun
Kon बोलतोय बघा 😂😂
Ted koni nirman kela he pan sangun taka.
Halkata halkata halkata halkata halkata halkata halkata halkata you halkata halkata halkata halkata you halkata halkata halkata halkata
साहेब ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे
Tayla kay samjate fadnvis saheb tumi nirnay ghy
सर्व पक्षिय बैठक कशा साठी आयोजीत केली होती मराठयांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि याच्या साठी का
विरोधी पक्षाला तुम्ही कधी विचरता सरकार तुमच आहे . फडनवीश तुम्ही निर्णय घ्या दुसऱ्याच नावाने ओरडायच सोडा . शिंदे . कुठ आहेत .😮
Te ted tumhi nirman kele
तूम्हीतर काहीही बोलू नका,,,
Anaji pant
Nalayak tar Puja
तुम्ही देलं नाही की घरी जायची तयारी ठेवा
समाज समाजामध्ये तेढ सरकार निर्माण करतं आहे
सत्तेत कोन बसला आहे
Fadatus Tu satte satikya kele he sarve Maha baghat ahe teva lokana murkha samaju nako nahi tRi 24 la nakki ghari basanar
रडु नकोस मराठा समाजातील लोकांना माहिती आहे 16टक्के 13टक्के आरक्षण तुमच्या सारखे राजकीय प्रस्थापित लोकांमुळे टिकते नाही हे वास्तव नाकारता येणार नाही
एव्हढी स्टँडर्ड भाषा सामान्य जनतेला समजत नाही...योग्य तो निर्णय घ्या....नाहीतर सत्ता जाणार.... पवारांच्या भरवशावर राहू नका... वाट लागणार...😂😂
हा विरोधकांना कशाला दोष देत आहे, तुम्ही सत्तेत असताना कशाला नाटकं करता, शिंदे नी पळत पळत जाऊन महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेतली होती, मग हे काम तुमचे आहे, ते तुम्ही ठरवायचे
एकाच मिशन मराठा आरक्षण
हा बोलबच्चन नेता दुसऱ्यांची माणसं फोडून इतरांना ज्ञान शिकवतो.😂
आपली अक्कल कळली
सत्ता तुमची आहे चागला नि र्णय तुम्ही घ्या कशाला विरोधी पक्ष कशाला पाहिजे, निवडणुकीत तुम्हालाच फायदा होईल...
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
फडणवीस साहेब आपल्याला तरी कुठे वेळ आहे फक्त राजकारण करायचे आहे जनतेला सगळं कळतंय सरकार पूर्ण अपयशी ठरलं आहे सरकारला हा तिढा सोडवायचा नाही
प्रश्न एक उत्तर काय देतोय, हा महाराष्ट्रातील जनतेला भडकावन्याचे काम करतोय हे नक्की, शेवटी मुख्यमंत्री यांचे कडेच ढकलतोय
आपण वारंवार तिच कॅसेट वाजवूनका त्यामुळे जनमानसावर काहीही फरक पडणार नाही.लोकांना आपली लबाडी समजली आहे.
सर्व समाज एकमेका विरोधात कोणी उभे केले साहेब ?
नाटक बंद करा...50% आतच आरक्षण दया तुम्ही मग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उध्दव ठाकरे चा सुपडा साफ करून दाखवतो बघा मराठा.....
किती वेळा खोटं बोलनार
जा रे तरबुज
आख्या राज्याच्या राजकारणाचा परंपरा रीतिरिवाज चा केवळ सत्तेसाठी चिखल करनारे लोक आज दुसर्या कडून चांगुलपणाची अपेक्षा करतात.
ज्या अना जी पुंत ने सत्ता ताब्यात घेण्यासाठी सव राज्य पनाला लावले,
आनी शेवटी गोर्या लोकांच्या ताब्यात दिले.
तशाच प्रव्रुत्ती नी आज राज्यात थैमान मांडलेला आहे.
कोण केला तेड तुम्ही भाजप नेच केला आहे भाजप हटावो देश बचाव
सरकार ह्याचे चाललय आणि दोष दुसल्याला देतोय वारे
आपणच सर्व राजकारणाची वाट लावली तेच कर्म भोग फेडतोस
फडणवीस साहेब यांनी दुसऱ्यावर कुरघोडी करताना स्वतःच महत्व कमी करून घेतले, 2 वर्षात फडणवीस साहेब यांच्यावरच राजकारणात आरोप प्रत्यारोप जास्त होताना दिसतात, मराठा समाजातील कोणाचाही सध्या आपल्यावर विश्वास राहिला नाही,घटनाच तशा घडल्या आणि ते सर्वांनी पाहिले व सध्या पाहत आहेत
वाट लावली तु आमची 😭😭😭😭
Tumhich lavalavi keli virodhdakani nahi
महाराष्ट्र मधला जातीय सलोखा बिघडण्यास जबाबदार गृहमंत्री फडणवीस आहे