MPSC Exam : ‘अनेक वर्षं स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले खोटं आयुष्य जगतायत‘ | UPSC
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
- #BBCMarathi #upsc #mpsc #ssc #talathi #psi #unemployment #loksabhaelection2024
दरवर्षी लाखो मुले आणि मुली MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करतात. त्यापैकी अनेकांची सुरुवातीची एक-दोन वर्षं ही परीक्षा काय आहे, हे समजण्यातच जातात. मग असं करत आयुष्यातली 4-5-6-7-8-9 आणि 10 वर्षं फक्त या परीक्षांचा अभ्यास करण्यातच जातात. मग ते या परीक्षांच्या चक्रात कसं अडतात, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. जेव्हा काही गोष्टी कळतात तेव्हा बाहेरच्या जॉब मार्केटमध्ये त्यांना नोकरी मिळणं खूप कठीण होऊन जातं. याविषयी पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
विश्वास नांगरे वर विश्वास ठेवला नसता, आणि आंधळे वर अंधश्रद्धा ठेवली नसती तर एक पूर्ण पिढी बरबाद झाली नसती
हे लाखमोलाचे बोललास भावा❤
Bhava he jr tu adhi bolla astas na
Ly brr zal ast
Well said
खरे बोललात तुम्ही
Right
दोनच लोक बेरोजगार आहेत एकतर सरकारी नोकरी ची तयारी करणारे नाहीतर स्किल नसणारे 👍
Andhbhakta market madhe bagh tula kalel ki jobs chi kay stithi aahe 😡😡😡😡😡
@@gajanans5510job aahet tumhala paise bharun jugad lavun job pahije skills milvun nhi , mi pn 23 years chach aahe LinkedIn vr mangesh wagh search kr mi nhi radlo asa andhbhakt he te
खरं आहे. हल्ली Graduate झालेली मुलं copy करून पास झालेली असतात. अगदी engineer पण. त्यामुळे त्यांच्याकडे degree असते पण skill नाही. त्यामुळे कंपन्यांना skilled लोकं मिळत नाहीयेत आणि लोकांना जॉब मिळत नाहीत.
अरे आंडभक्त तुझ्याकडे कुठल स्कील आहे ?
@@gajanans5510 abe chamchya tu copya karun pass zhala ani tula job bhetel ka 😂
मी पण 2014 ला सुरुवात केली आणी आत्ता थांबवली, आत्ता मी Taxi चालवतो... सुखी आहे.😊
@@sagarmundhe3540हसायला काय झालं तो सुखी आहे...बेरोजगार नाही
कोण काम काय करते यावर किंमत करू नका. तुम्ही हसला यावरून आपले विचार समजतात
Ok sorry
तरी 10 वर्ष वाया च घालवली. हेच 2-3 वर्ष करून थांबवलं असतं तर आणखी सुखी झाला असता.
Tumhi taxi chalwata he bar karta.. kaaran khup kamawtat auto taxi wale aani aaple lok tora dakhwat bastat aani hasat bastat.. afgani wagere baaherche lok yeun he chhote chhote dhhande karun lakho kamawtat an aaplya deshatle lok fakt tora kartat... lagnat, job madhe tyanna saglya suvidha pahijet, aayat pahijet .. pan kami mehnat, formality wali nokri, risk nako, aani jast paise asle mhanje samajaat maan samaan milto mhanun he sagl aahe.
Upsc mpsc फक्त मृगजळ आहे.. आणि या मृगजळला नांगरे पाटील याने जास्त खत पाणी घातले आहे
मुलं स्वतः ची अक्कल गहाण ठेवतात का..?
मृगजळ म्हणजे काय याचा अर्थ तरी माहितीय का तुला
@@rushihanamane9050 I agree too you brother 👍🤝
@@rushihanamane9050 akkal naste mhnun te mentor shodhayla jatat ani jevha realize hot to paryant vel paisa ani efforts sagale vaya gelele astat mitra
@@abhivalunj513hmm barobar
Barobr aahe
4-5वर्ष अभ्यास केल्यानंतर बाहेर जाऊन स्वतःला टिकवणं ही परत एक परीक्षा आहे.
BBC ने महत्वाचा विषय cover केला आहे.
4-5 ti pan life chi prime yrs waya jatat...
khara ahe nilam tuza
IAS,IPS,mpsc,upsc पास करुन अधिकारी व्हायचं आणि भ्रष्टाचार करुन बक्कळ पैसा कमवायचा हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे.जीवन आढाव या यशस्वी युट्यूरबला माझ्या अनंत शुभेच्छा.
Agadi Barobar
हे महाराष्ट्रातील वास्तव आहे पण ते सांगण्याची हिंमत फक्त बीबीसीकडे आहे. खूप छान आणि महत्त्वाचा विषय निवडला आहे.
मी पण नाद सोडला आता मस्त IT madhla job ahe. सुखी आहे मी.
8000 रुपये पासून सुरू केला आता लाख रुपये पगार झाला.
मला खूप खेद आहे, माझं B.E IT शिक्षण govt college मधून होऊनही माझं करिअर काहीच झालं नाही.
मी सुद्दा🎉
@@panash6 Bhau ajun vel geli nahi kar ajun praytn, Govt college madhun engg karun sudha as life vaya ghalvu nako. Mi ekda attempt dila MPSC cha ani nad sodla. IT madhye gelo, aaj mala 60 lakh pkg ahe
@@user-bs2ou3rr1u अहो मी मुलगी आहे. म्हणजे तुम्ही भाऊ म्हणालात म्हणुं संगितले. आता नाही कशात जाऊ शकत
लग्न झालं वाटतया ताईच@@panash6
विद्यार्थ्यांना सल्ला: सुमारे 1 वर्ष परीक्षेसाठी प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नाचा निकाल चांगला आला तरच दुसऱ्या वर्षी प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही सक्षम नाही हे मान्य करा आणि खाजगी नोकरी शोधा.
Ata khajgi pn nhi bhetat
बरोबर
आपल education qualification काय आहे सर? कंपनीत बसुन सल्ला देत असाल, तर आपण दिलेल्या सल्ल्यालां पुर्ण पने नकार आहे. धन्यवाद
Ethe alyas ch samjat lambun Salle changle vattat
@@karansuryavanshii brobr bolla to ...tu bas krt mar tikd
💯💯 बरोबर आहे....अगदी बरोबर. मी ही अश्या प्रकारेच अडकलो आणी माझे ७-८ वर्ष वाया गेले... वेळ गेला, पैसा गेला, वय गेल, hopes गेले 😢😢😢 आता काय करायचं याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 😢
आररररररररररर खतरणाक आपला जिवन BBC Marathi News वर😍
मी पण असच social media पाहून चांगला IT job सोडून आलो.. पार फसलो पहिले स्वतःला ओळखा आणि मग या जंजाळ मदे उतरा नवीन पोरांना एव्हडीच विनंती...
मित्रा मी एक सरकारी नोकर आहे, मला IT क्षेत्रा मध्ये यायचं आहे.
Is it possible?
@@rangari01 मित्रा मी आता self employed ahe गावाकडे आलो
@@rangari01हो शक्य आहे. पण सर्वात आधि IT क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तींची सल्ला घ्या. सोबतच नोकरीतून काही वेळ काढून त्या क्षत्रातील skills शिका.
मी सुद्धा private sector मध्ये नौकरी करत आहे.
@@braveheart-ek9sm
I know skills. I did Cdac in web development
ग्रामीण भागात फिरताना दिसते की हजारो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताना दिसत आहेत. हे या देशातील भीषण बेरोजगारीचे लक्षण आहे.
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले
कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
होय, आमच्या भागात पण हेच चाललाय.... ग्रामीण भागात बिलकुल रोजगाराचा स्त्रोत नाही ,, त्यामुळे गरीब मुलांवर ही वेळ आहे
Problem ha berojgari nahi
Instagram reels
TH-cam shorts
ह्या वर selection झालेले लोक व्हिडिओ टाकतात.इथूनच खरा mind game & phychology तयार होत आहे.
12 वी प्रत्येक जन पास होतोय आता.
Berijgari nahi skills nahi toh problem aahet
मी ८ दिवस अभ्यास केला, आणि नवव्या दिवशी ठरवलं आपल्याला हे करायचं नाही. कोण बसेल एका जागेवर ? दोन पैसे कमी चालतील पण आयुष्य जगायचं ठरवल. बऱ्यापैकी सेटल आहे ...
Good
❤❤❤
मला कॅन्सर झाला आणि मी एमपीएससीची तयारी सोडून द्यावी लागली. आता वाटतंय की बरं झालं मी तो नाद सोडला. आता मस्त काम सुरू आहे.
अगदी खरं आहे,
स्पर्धा परिक्षेच्या चक्रव्यूह मध्ये आडकण्याचे मुख्य कारण कोचिंग क्लासेस आहेत.
कोचिंग क्लासेस वाले आपले दुकान चालवण्यासाठी मुलं आणि मुलींना आभासी दुनियेत जगायला शिकवतात.
Ho aani yachi jahirat swata jivan aghav krto...
जीवन आघाव अगोदर क्लास विरोधी बोलायचा आणि नंतर तोच मार्केटिंग करायला लागला
सही कहा 😢
@@swapnilhamareबरोबर बोललास भाऊ
Khr aahe bhava.middle class familyt lya मुलांन साठी खरच डब्बल परिक्षा असते. बिचारे स्वतः चे 4-5 वर्ष अभ्यास करण्यात घालवतात प्लस त्यात त्यांना आर्थिक मदत कुठून च नसते परिस्थिती mule n वय निघत चाललंय न हातात ना नोकरी ना पैसा फक्त n फक्त टेन्शन n struggle. माझा स्वतः भाऊ ह्या सगळ्या गोष्टी ना फेस करतोय. कधी कधी खरचं वाटतं की काय लाईफ जगत असतील ते बिचारे 4-5 वर्ष सगळ्या गोष्टी स्किप करतात n उपयश आल् की परत लोकांना त्यांचं बोलण फेस करा. खुप मानसिक त्रास आहे नुसता
या व्हिडिओ ची गरज होती धन्यवाद BBC MARATHI
धन्यवाद
मी दोन वर्ष डेक्कन मध्ये राहत होतो आयटी मध्ये जॉब शोडत होतो हे मी जवळून बघितेली आहे खूप बेक्कर जीवन आहे mpsc वाल्याच त्यापेक्षा कुठ ही जॉब शोधा पण ह्याच नांदी लागू. नका
ज्यांना पैसे कमविण्याची गरज नाही, गडगंज संपत्ती आहे त्यांची कामे ही.. फक्त माईंड बिझी राहावे म्हणून स्पर्धा परीक्षाची तयारी करत बसायची.. बाकी लोकांनी याचा विचार देखिल करू नये..
माझ्या मुलानी पहिल्या फेरीत डिफेन्स क्लिअर केली आणि आता नेव्ही मध्ये अधिकारी आहे. त्याच्या बरोबर अनेक मित्र होते जे फेल झाले त्यामुळे वाईट वाटत. प्रयत्न करावा पण प्लॅन B जरूर असावा..
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाच्या जीवा सोबत आता mpsc पण खेळ करत आहे । 17 डिसम्बर ला mpsc group b/c ची मुख्य परीक्षा झाली पण आज 5 महीने होत आहेत पन लिपिक या वर्गाचा निकाल लागला नही । म्हणून आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या भविष्या सोबत सरकार व mpsc खेलत आहे । मला एक गोस्ट समजत नही आहे की , निवडणुका वेळेवर होतात आणी निवडणूकांचे निकाल पन वेळेवर लागतात । मग mpsc चा निकाल का लागत नही वेळेवर हे किती आपल्या देशाचा व महाराष्ट्रा च दुर्देव आहे ।😥
आई वडील सोडून कुणीही हेल्प करत नाही.
जिथे हात भाजतो तिथे हात घालायचा नसतो.
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले
कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@@wvijay12ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले
कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
कारण बाकी सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येत पण पैशाचं सोंग आणता येत नाही.
karan sarkar ahe tee
ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत
MPSC चा पॅटर्न SSC, RRB, IBPS यांचा धरती वर आधारित हवा जेणेकरून MPSC करणारी मुलं इतर ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शक्तील.
😂😂😂😂😂 ......ibps band karaila pahij.....tyachamulech unemployment cha fugavta tayar zala aahe
जेव्हा नवीन अधिकारी आम्ही तुमच्यापेक्षा वेगळं आयुष्य कसं जगतोय हे social media वर story, status, post मधून दाखवून जे गौरवीकरण करतात ना स्वतःच म्हणून अस होत.
खाजगी क्षेत्र वाले 10 हजार पगार म्हणतात.
त्यांना वाटत ही काम करणारी लोक म्हणजे आमचे विकत घेतलेले गुलामच आहेत.
जीवन आघाव पार्डीकर व संतोष (आडनाव केंद्रे असावं) आपण दोघे सध्या तरुण पिढीचे e media तून उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल खरच ईश्वर आपल्या कलेला भरभरून यश देवो💐🙏🙏🙏
स्पर्धा परीक्षा हा चक्रव्यूह आहे . काही प्रश्न
.... बहुसंख्य मुले मराठवाडयातील असतात.
... शिक्षणाचा स्तर काय आहे ? पी जी आहे पण इंग्रजीत चार ओळींचे ड्राफ्टिंग करता येत नाही.
...इंजिनिअर आहे पण महत्वाकांक्षा तलाठी , लिपिक होण्याची
...खाजगी क्लासेसच्या जाहीराती , आजी माजी सनदी अधिकारी यांची भाषणे यामुळे मुले गोंधळून जातात .
He khar hay
Engineer पेक्षा talathi चांगला आहे भावा
हो बरोबर मित्रा, इंजिनिअर असून मी क्लर्क आहे.
जीवन सर परळीतून बघतोय
चांगला विषय मांडला भाऊ ❤
छान मि पन parli चाच आहे।
@@GaneshJadhav-tw2dl कुठं
@@ankushbhandare9057 पुणे
भाऊ मी पण 7 वर्षे घातली कष्ट वगैरे काही नाही सर्व खेळ दैवाचा नशिबाचा आहे !
Right 💯
आपला जीवन भाऊ चक्क BBC वर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आणि ध्रुव डायरेक्ट कमेंट बॉक्स वर😅
Dhruv bhau 6 June nantar sambhalun raha😂
@@PratikChaudhari-xt6ww4 जून नंतर
मोदी सरकार जाणार आहे, त्यामुळे चिंता नसावी 😃
@@indian62353 atta tu tujhi comment edit keli ahes, 4 june nantar delete nako karus mhanje zala..🤣 dhruv rathee cha andha-namazi kuthla..😂😂
@@i_am_aditya_108 मंदभक्ता, ही कमेंट आधीपासूनच एडिटेड आहे. कमेंट टाईप करताना काही स्पेलिंग मिस्टेक झाली होती, म्हणून एडिट केली होती तेव्हा.
या बाबतीत मुली lucky आहेत. जॉब लागो की नाही, लग्न मात्र नक्की होणार. पण मुला कडे जॉब नसली तर पोरी कडले फिरून सुद्धा बघत नाही😅 मग तुम्ही मनाने कितीही छान असाल, निर व्यसनी असाल, काही घेण देण नाही.
महत्वपूर्ण विषय आहे भाऊ मुले च याची किमत मोजतात मुली सुखी राहतात.
म्हणून हक्काने हुंडा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. पुरोगामी बनण्याचा ठेका फक्त आपण मुलांनीच घेतला आहे का ?
खरी परिस्थिती आहे..
😂😂😂😂😂
aani mula je 10 muli firavtat lagna aadhi, tyache kay? majhya pratek mitra jawal 10 gfs aahet!
Episode (रिपोर्ट)थोडा मोठा असायला हवा होता जेणे करुन पूर्ण वास्तव लक्ष्यात आलं असत
भावांनो किती पण मोटिवेशनल भाषण ऐका पण दोन वर्ष तयारी करा जमल तर ठीक नाहीतर तिसऱ्या वर्षी सर्व सोडून दुसरे काही सुरू करा. पैसा कमवायला जिद्द आणि अक्कल पाहिजे नोकरीच असली पाहिजे असे काही नाही
Agadi barobar mitra...swatala sidd karnya sathi khi gosticha tyag karava lgto....pn swatala sidd krtanna time ch matr bhan asu dil pahije 👍. Plan B is most important role in whole life 👍
नांगरे नी नांगर लावला आणि आंधळे ने विद्यार्थ्यांना आंधळे केले😢😢😢
मी दोन वर्षे ट्राय केला नाही झालं लगेच पुण्यात नोकरी शोध ली आणि आयुष्यात सेटल झालो पण अभ्यासामुळे एक कॉन्फिडन्स आला
Punyat job milel ka
विद्यार्थ्याच्या कमकुवतीवर प्रकाश टाकण्या ऐवजी, लॅटरल एन्ट्री द्वारे भरलेले पदे ही सर्वात मोठी बातमी असायला पाहिजे.ह्या एन्ट्री द्वारे भरलेली पदे ही देशा साठी किती घातक ठरतील ह्याचावर बोलायला हवं आहे. 🙏
सरकर सर्वांना नोकरी देऊ शकत नाही हे सांगायला घाबरत
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होणे व डीएड किंवा बीएड करून शिक्षक होणे हे अनेकांच्या बाबतीत मृगजळ ठरते याचा अनुभव घेतला आहे. या विश्वाची ही काळी बाजू समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
जे अधिकारी झालेत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये..स्वतःवर विश्वास असेल तरच स्पर्धा परीक्षेमध्ये या..
अरे ज्या जागा काढल्या त्या तरी वेळेवर घ्या😢
मी सुद्धा असाच प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता तसेच सोबतच इतर क्षेत्रात देखील फॉर्म टाकत होतो 2010 साली पोलीस भरती निघाली होती सहज प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो सुरुवातील नोकरी न करता अजून अभ्यास करायचे ठरविले परंतु मित्र व घरच्यांच्या दबावामुळे नोकरी जॉईन केली आज तो निर्णय योग्य ठरला असे वाटत आहे
कोणाचं वाईट करायचं असेल तर त्याला mpsc करायचा सल्ला द्यावा 😄
😂😂
आज पर्यंत खूप मुले बघितले 6-7 वर्ष प्रयत्न केल्या नंतर गावा कडे जातात परत... त्या वेळेस काय करावे हा प्रश्न असतो त्यांच्या sobat... पण मित्रानो तुम्ही प्लॅन B तयार ठेवा....
2019 I had given PSI/STI pre. combine. I got 42 marks & missed mains by 3-4 marks.
After I don't know why but suddenly I decided to quit Mpsc & joined as an Office Boy in one small share Market Firm then never looked back I worked in a hotel , security , gym & after that I joined Real estate.
Still I'm not successful in life but I'm enjoying my journey without any regret.
In all these days my dreams changed multiple times & I accepted it, fought for it. Learn something new every time.
Change is the only constant thing in this world & we have to accept it . Your time is limited so don't waste your energy in the Matrix made by society for some evanescent Pride moment.
You might be 24 ..25 yr...you will succed ..are u married
खूप पूर्वी लोकसंख्या नियंत्रणाच्या अंबजावणीची गरज आणि जुन्या पुढाऱ्यांची अक्षम्य चूक हे याचं मूळ कारण आहे.
अगदी खरी अशीच परिस्थिती आहे.
तुम्ही तुमच्या जवळ्च्या मित्रांना ही मार्ग दर्शन करा ,इतर विद्यार्थी ना देखील वास्तव ची जाणीव करून द्या
धन्यवाद सत्य परिस्थिती समोर घेऊन येत आहात
BBC मराठी धन्यवाद ❤❤योग्य मुद्दा उचलला ❤💯💯
Great coverage BBC🙋♂️
धन्यवाद
1000 उमेदवारा पैकी 1 ला नोकरीं मिळणार. मग उरलेले 999 बेरोजगार राहणार. त्यामुळे MPSC एक मृगजळ आहे.
दूर राहा असल्या video पासून आणि लोकांपासून ही...
Good luck !❤
एक दिवस तुम्हाला जे हवं ते नक्कीच मिळेल...
MPSC च्या post निघतात 200-300 आणि परीक्षेला students असतात 3-4 लाख. म्हणजे आधीच select होण्याचे chances 1%. तरीही students ना आकर्षण का असतं हे उघड गुपित आहे. 5-10 वर्ष वाया घालवतात students
हो स्किल पाहिजे ते पण परिपुर्ण.. त्याच बरोबर वाढलेली स्पर्धा ही नाकारू शकत नाही.. कारण उमेदवारांचा पुरवठा आणि असलेल्या नोकऱ्या यांचं गुणोत्तर अगदी विसंगत आहे. आता तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असणे गरजेचे आहे.
मित्रहो स्वताहून जिद्द निर्माण करा आपल्याला कोणत्याही claases ची गरज पडणार नाही🎉
U are Right bro
ही गोष्ट अत्यंत वास्तव आहे कारण मी स्वतः माझ्या एका मित्राचा अनुभव बघितलेला आहे
माझे सर्व शिक्षण चित्रकला या क्षेत्रात झालेअसून मी 2017 मध्ये पेंटिंगचे शॉप टाकले त्याच वर्षी माझा एक मित्र पुण्याला एमपीएससी करायला गेला आहे तो आज 2024 पर्यंत त्याच्याहाती काहीच लागले नाही.
आज जर त्याची परिस्थिती बघितली तर त्याच्या घरी एकटीच आई असते
तू लहानपणी चौथीत त्याचे वडील वारले आहेत बहिणीचे लग्न झाले आहे
त्या पत्र्याच्या एका झोपडीत त्याची आई एकटी आजही राहते
Tyala samjavun sanga mag dada dusra job kar mhanv aai vat vghat ahe mhnav ghari
भयानक वास्तव
जीवन भाऊ चे फॅन्स इथं हजेरी लावा ❤🔥🔥🔥
जन्माला घातलं आहे देवाने म्हणजे काही ना काही स्किल दिलच असणार.mpsc upsc नाही...l इतर कशात तरी नशीब zhalaknar..सगळे .महापुरुष यांनी mpsc upsc न्हवती केली तरी... युगपुरुष आहेत...
.. असं कार्य करून जगा कि आंतरिक समाधान आणि.. पोटापुरत पैसा मिळाला पाहिजे...बस
.... Plan b tayar ठेवून.. तयारी करा....
.... अधिकारी नाही zhlo तरी हातात जिवंण जगायला पैसा असणं गरजेचं आहे...
God has no role in your birth. Birth is a chemical and biological process of having sex
जागतिक न्यूज आहे असं न्यूज रोज दाखवा जावा
सरकारी नोकरीत काम करावे लागत नाही असा गोड गैरसमज असतो यामुळे बरीच मुले तिकडे वळतात😂😂😂
Upsc and Mpsc करण्याचा मुख्य उद्देश भ्रष्टाचारचा लायसेन्स मिळवणे.
True
मी १४ वर्ष सरकारी नोकरी केलीं (क्लास १)
आता राजीनामा देवून निघालो
सरकारी नोकरीत काही अर्थ नाही
यात अपाल तारुण्य घालवू नका
उगाच स्टेटस आणि पावर च्या मागे लागू नका
MPSC वर्षाला सर्व ग्रूप A ,ग्रूप ब , ग्रूप C अश्या सर्व मिळून जवळपास २०००ते ३००० किंव्हा जास्त ही २०२३ ल सर्व मिळून १२-१३ हजार vacancy होत्या .
MpSC च पूर्वपरीक्षा देणारे जरी ३-४ लाख असले तरी मुळात सिरियस राहून अभ्यास करणाऱ्यांची संख्या ही ५०-७० हजार असते . त्यामुळे फक्त ०.००१% success rate म्हणणं चुकीचं ठरेल . अस मला वाटत .
Ha ..tar bhau result lagala 2-3 year lagatat...nanatr che attempt vat pahanyt jatata....ani shevti hatat kahich sapdat nahi
Real Reality Is This 😅✅
UPSC MPSC किंवा सरळसेवा यांनी त्यांचा Age limit कमी केलं पाहिजे सर्वात कठीण UPSC sathi जास्तीत जास्त २८ आणि बाकीचं २५ ..त्यामुळं success nahich milal tri private sector madhe Kam करण्यासाठी किंवा इतर काही व्यवसाय करण्याची मनाची तयारी राहील ..वय जास्त झालं की Depression येणं स्वाभाविक आहे..
Hmmbeta tu zopun raha त्यापेक्षा जागा जास्त का नही काढत...
@@user-tr8us2om6bbarobar aahe bhau jaga jast kadnar ter cut off Kami lagnar selection lawkar hoil😊
Garaj astil tar kadhtil na jast jagaa....
Te ky khaanaval ahe ka...por aali tevdhyi taat(plates) lavali...
@@omkarkasar1239💯
जीवन भाऊ... तुम्ही मोठया पडद्यावर आलात.. अभिनंदन 💐
लाथ मारील तिथून पाणी काढण्याची धमक असते. हा डायलॉग ओळखीचा वाटतोय😂😂
अहो करायचं काय मग, धंदा करायला पैसे नाहीत, graduation करून कोण नोकरीं देत नाही, शेती करायला शेती नाही, मग आता शेतगडी म्हणून राहावं का, सरकारी जागा निघाली कि योग्य निकाल लावत नाहीत, काहीतरी जागे पैसे घेऊनच भरतात, सरकार रोजगार देत नाही, मुळात शिक्षण हे अगोदर घेतलेच नसते तर बर झाले असते असं वाटतंय किमान रोजगार तरी केला असता, आता परिस्थिती खूप खराब आहे आणी यानंतर आणखी खराब होणार, करायचं काय नेमके ते तरी सांगा, दुसऱ्याला शहाणपणा सांगणं खूप सोपं आहे पण स्वतःला अमलात आणण खूप कठीण आहे,
Graduation kashat zalay ? Kiti pagarachi naukari haviy tumhala
@@manojpatil2457 काय सर तुम्ही जॉब देता काय, माझे graduation bachlelor of फार्मसी
भजे, पकोडे , वडे विका आणि नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हा... इति
BBC चा हा पहीलाच व्हीडीओ आवडला. 😮
khup chan...amchi vyatha mandlyabaddl ani pltform dilyabddl khup khup dhanyawad
आता 12वि झालेले तरून UPSC,Mpsc कडे न वळता दुसर्या मार्गाकडे वळत आहेत म्हनुन क्लासेस वाल्यांना विद्यार्थी म्हणून मिळत नाहीत, म्हनुनच 12 वी फेल Movie बनवली आहे, अजुन लोकं फसाव व विद्यार्थ्यांचा मोठा थवा क्लासेसना मिळावेत
स्पर्धा परीक्षेत उतरताना ,, कधीधी कोणी कीतीही मोटिव्हेशन दील तर त्याचा फुगा,, 🎈 बनुन आपण स्पर्धा परीक्षा करायच निर्णय घेऊ नये..
कारण मोटिव्हेशन मध्ये ऊर्जा असते.. वास्तव नाही, वास्तविकता वेगळ असते...
अनेक छोटे, मोठे,वेगवेेगळे , करीयर चे ऑप्शन्स असताना घरून बाहेरून करीयर काय करू मनल तर कर स्पर्धा परीक्षा असे म्हणतात.. तरी पण न घाबरून ठाम पणे ठरवा.. काय करीयर करायचे ते.. कारण ईथे पेपर मध्ये मार्क आपल्याच घेेयचे असतात.. कोणी सांगायला येनार नाही..😊😊
Class vale tr mast चालवत आहे त्यांचं दुकान, त्यांना काही नसत कोणाशी घेणं n देन्ह
1000% agree with this video, BCC team hat's off, great topic covered by you all..
हो मी mpsc करून बरबाद झालोय.उमेदीचे आयुष्य वाया गेले.योग्य वेळेत बाहेर निघणे गरजेचं आहे.नाहीतर बरबादी शिवाय काहीच भेटत नाही.कारण आज कर्जाच्या ओझ्याखली मी जगतोय.
फक्त 2 ते 3 वर्ष प्रयत्न करा ! प्लॅन B 100 % तयार ठेवा !!
Good to see you jivan bhau on BBC
मी अधिकारी नाही बनलो पण कोर्टात शिपाई आहे एकदा तरी तलाठी बानिन.
खूप छान विचार जीवन दा
हे खरे आहे माझा 4 years cha experience आहे आणि माझे तलाठी Exam साठी 1.5 year Gap झाला म्हणून मला कोणतीही IT Companies घेत नाहीत मी लास्ट 4 महिने झाले आयटी language cha study kartoy आणि Interview पण देतोय. कंपनी मध्ये बसलेल्या Employee ला वाटतंय की मी म्हणजे कंपनी आहे. पुणे मध्ये खूप बेकरी आहे आयटी मध्ये कोणीही जॉब नाही देत आहे. खूप कंटाळा आलाय life चा. अजून माहिती नाही कधी जॉब भेटेल.
कितीही payment असो पण जॉब पाहिजे आहे आज पर्यंत केलेला.
तलाठी भरती करण मला महागात पडले आहे.
Hi,
Graduation CS/IT/EnTc asel tr RRB Scale 2 IT exam bagh deun
@@Ray96235 MCA आहे
ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले
कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@@Ray96235ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले
कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@@Ray96235ओ भाऊ आधी परिस्थिती बघा स्वत:ले बॉलीवुडचे हीरो समजु नका,, मी सुद्धा ग्रैजुएट आहो आणि कॉलेज शिकलो आहे म्हटल मलाही कॉलेज चा अनुभव आहे म्हटले
कॉलेज मध्ये कैम्पस जरी आले तरीही सुद्धा ईंन्टर्व्यु कीती आणि कोण देतात आजकाल , काय देता बे ईंन्टरव्यु असे मिञांचेपण निगेटीवीटी फैलाविणारे दळभद्री बैकग्राऊंन्ड तसेच मुलींच्या छेडखान्या लेक्चर आफ करणे , गर्लबायफ्रेंन्ड मध्ये नुसता टाईमपास करणे अशाप्रकारे विविध प्रकारे टाईमपास आणि टींगलटवाळखोरीतुनमधुन वेळ तर मिळाला पाहिजे खास आणि विशेषकरून आजकालचे कलियुगातीलमधील मुलांना (मुलींबद्दल बोलतच नाही आणि नसतो मी) कारण मर्दांनगी दाखविणारे जास्तित जास्त मुलेच होते आहे आणि असतात असणार सुद्धा , मग काय खोटे स्वप्न मिरवत राहायचे सरकारी परिक्षा लाल दिव्याचे ईंन्टरव्यु द्यायचे नाही निगेटीवीटी फैलवायची , सरकार तर असे नालायक नंगे आजकालच्या टाईमपास हरामखोर साले माजलेले युवकांसारखे सरकार पण तसेच निवडुन यायाच्या पहीले सांगायचे सांगतेत दोन कोटी रोजगार देतो युवक पण आशा ठेवतेत आणि व्यसनांच्या आहारी जाणारे पहिली गोष्ट युवक असतात दारोडे , निवडुन आल्यावरती माञ दोन दोन परिक्षा घेत बसता स्पिडब्रेकर लावुन दिल्यासारखे ऊदाहरणार्थ :- बैंनकींन्ग च्या प्रिलीम आणि मैन्स , रेल्वे च्या पण सिबीटी वन आणि टु अशाप्रकारे सगळ्याच्या सगळ्या सरळसेवांसाठी पण दोनदोन परिक्षा ईथेच तर टाईमपास आणि चुक सरकार सुद्धा करत आहे करते युपीएससी च्या घ्या ना म्हणा अजुन चार चार परिक्षा आयुष्यभर सरळसेवेला कशाला जास्तिचा टाईमपास पाहीजे भ्रष्टाचार बंद करण्याच्या नावावरती अजुनही भ्रष्टाचार बंद झाला का खरच ऐवढे करून पण , पुढचे नवीन सरकार असे जास्तिचे खोटारडे कार्यक्रम करणार की नाही ते नाही सांगु शकत निवीन सरकार आल्यावर त्यांना सुद्धा हीच सवय लागेल कदाचित त्यामुळे चुका दोघांच्याही युवकांच्याही (एक सडलेला आंबा जसा चांगल्या आंब्याले खराब करते तसे आजकालचे युवक असतेत) आणि सरकारच्याहीसुद्धा चुका मग ते जुने असो की नविन पटल तर घ्या नाहीतर सोडा राग आला तरीही चालेल😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
भावा mpsc upsc करणाऱ्या च खरं आयुष्य कळले बाकी सगळेच अज्ञानाच्या अंधःकारात जगत आहेत
आज mpsc upsc करणारी मुल post भेटली नाहीतरी वाया जातं नाहीत ज्या क्षेत्रात जातात आपल नाव करत आहेत
तुझंच उदाहरण घे कि
स्पर्धा ही फक्त काही हजार मुलांमध्येच असतात बाकीचे फक्त टाईमपास करण्यासाठी येत त्यापैकी
चांगला विषय मांडला आहे.
हे वास्तविक सत्य आहे.
बेरोजगारीचे कारणे शोधून उपाय सांगत नसतील तर ते तज्ञ कसे. सरकारने हे करायला पाहिजे आणि सरकारने ते करायला पाहिजे असे सांगणारे तज्ञ कसे.
Yes we are plant ☘️ and equipment chemical engineering company. Will guide for students for small scale industry project s in interested please contact Google out , base n ENGINEERING PHALTAN - 415524
Jivan ji apan khup chan kam krt astat mazya khup shubhecha❤
कामात इज्जत शोधायला जाऊ नये . काम पैश्यासाठीच करावे . हे जेव्हा समजेल तेव्हा होईल आणि त्यांची क्षमता कुठेतरी दुसरीकडे उपयोगी पडेल.
Khup changla vishay ghetla ahe.Ankhin hyach vishayawar realistic videos banavle pahije.
सत्यपरिस्थीती मांडली आहे मित्रांनो
Hat's off for this news @BBC
धन्यवाद
@BBCNewsMarathi @BBCNewsMarathi @BBCNewsMarathi @@BBCNewsMarathi@BBCNewsMarathi
Thank You BBC ajun ya topic Vr Video banava Please 🙏
जीवन भाऊ डायरेक्ट BBC वर ❤
ग्रेट जीवन भावा...✨🔥
awesome video, Hat's off for this news #BBCNEWSMARATHI
we need more videos like this on unemployment,
1:53 😂😂😂😂 academy che lagle...😂😂
अरे बाबू, MPSC सोडून मग तू जिल्हा निवड समितीचा वर्ग 3 पदाचा पेपर का नाही काढला.
तलाठी, आरोग्य सेवक, पोलीस, लिपिक, विक्रीकर सहायक, पुरवठा निरीक्षक, कालवा निरीक्षक .. इत्यादी...
एमपीएससी वाल्यांसाठी वर्ग 3 ची परीक्षा पास करणे हातचा मळ असते....
Very nice my dear.keep it up.
बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांनी कुठलाही व्यवसाय करावा खाजगीकरण मुळे सरकारी नौकऱ्या मिळणे कठीण आहे पण हे सांगायची हिम्मत कुठल्याही सरकार मधे नाही
Agdi brobr ahe sir tumch🙏💯
1 no guidance dada bbc suport
Comfort zone always kills you.
नेमकं हेच होतंय ईथे.
सरकारी नोकरी comfot zone साठी पाहिजे
पोरांना नकोरी मध्ये आव्हाने नकोत.
achha tu sodla ka comfert zone aaighayla
@@technick_07अभ्यास कर भावा अभ्यास .सरकारी नोकर होयच आहे तुला. बाप गरीब आहे तुझा आडणी.
अगोदर 2014 पूर्वी mpsc PSI,STI, ASO च्या 1000 च्या वर जागा काढत होती.आता 100 सुद्धा निघत नाही. याला जबाबदार कोण?😢
Very good content and topic coveted by BBC Marathi. Credit goes to the team 👍
खर, सत्य आणि एमपीएससी, upsc च काळ सत्य सांगितल आहे