दादा तुला खर सांगतो वंचित आघाडीचा मुद्दाम होऊन खेळ केला आहे. कारण त्यांच्या काळजात धसकी भरली होती. जर का बाळासाहेब आंबेडकर निवडुन आले तर आपल्या एक एकाच्या बोकांडीवर बसतिल आणि प्रश्न निर्माण होतील या मुळे जाणुन बुजून वंचित आघाडी ला डावलले गेले.
अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची कारणे नंबर एक 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पुणे करार नंबर दोन ई व्हि एम मशिन या दोन कारणांमुळे वंचित बहुजन आघाडी हारलेली आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤❤❤
वंचीतने सर्व संविधानप्रेमि आणणी लोकशाही प्रेमिंना संभ्रमात टाकले आणी बी टीमची भूमिका चोख बजावली. हे सांगण्यास कोणत्याही तज्ञांची गरज नाही. एकास एक उमेदवार असता तर मविआच्या आजून सात आठ जागा निश्चीत वाढल्या असत्या.
वंचितने घाबरू नये. विधानसभेला आघाडी विरोधात सर्वच्या सर्व जागा लढवून आघाडीला धडा शिकवावा. देशाचं संविधान इंडिया आघाडी वाचवते काय ! आता आपण आघाडीला पाठिंबा द्यायचा की कुणाला द्यायचा यावर चर्चा करून मार्गदर्शन करावे.
वंचित बहुजन आघाडी ने उभाठा गटाला एक वर्षापूर्वी दिलेला पाठिंबा हा पाठिंबा मुख्य हारण्याचा फॉर्मुला होता. एक वर्षापूर्वी पाठिंबा दिला नसता तर आज वंचित बहुजन आघाडी लोकसभेत दिसली असती
जोपर्यंत वंचित ब.आघाडी ईतर पक्षासोबत युती करणार नाही तोपर्यंत हीच अवस्था राहणार आहे.बाळासाहेबांनी स्वाभिमानी जरूर असावे मात्र अहंकाराची झूल फेकून दिली पाहिजे.
कोनताही पक्ष असुदे युती, आघाडी करूनच निवडणुका लढविल्या तरच यश मिळते हे अधोरेखित झाले आहे , स्वतंत्र लढुन काय होतेय हेही अधोरेखित झाले आहे , यापुढे माझा म्हणण्या पेक्षा आपला म्हणुन लढावं तरच यश मिळेल नाहीतर नावा प्रमाणे कायम वंचित रहावे !
चळवळ जिंवत ठेवणे गरजेचे आहे आणि VBA चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. प्रस्थापीत समाज कधीच आंबेडकर चळवळ उभी राहू देणार नाही. VBA ला ६ जागा दिल्या असत्या तर bjp च्या जागा पण कमी झाल्या असत्या पण Congress ने मुद्दाम पाठीबा दिला नाही. काहिही असो VBA ने चळवळ निवंत ठेवली आहे.❤
सर विश्लेषण एकदम बरोबर होतं पण यामध्ये थोडीशी चूक होताना दिसत आहे ती म्हणजे अशी की प्रकाश आंबेडकरांचे बेताल वक्तव्य तर हे असं नसून मुळातच महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घ्यायचं नव्हतं म्हणूनच ते असे वक्तव्य करत होते की त्यांना दोन जागा देऊ उच्चार जागा देऊ पण प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं कुठेही त्यांनी पत्रव्यवहार केला नव्हता किंवा कुठेही ट्विटर वरती डिक्लेअर केलं नव्हतं त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना नाईलाजास्तव स्वबळावर निवडणूक लढवावी लागली आणि जो विरोधकांनी संविधान बचाव चा नारा दिला तू त्यांचा यशस्वी झाला परंतु विधानसभेला परिस्थिती वेगळी असेल आता जो मतदार वंचित बहुजन आघाडी पासून दुरावला आहे तू पुन्हा एकदा वंचित आघाडीकडे वळेल अशी आशा आहे
महाआघाडी चा घोळ करून वंचित आघाडीला बसविण्यात आले त्यामुळे त्यांना जनतेसमोर जाऊन म्हणने मांडण्यात फार कमी वेळ मिळाला तसेच मिडिया ने सतत त्यांच्या विरोधात धोरण ठेवले
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अहंकारी आहेत असे समजतात त्यांच्या एवढे गाढव आपल्या देशामध्ये इतर कोणी नसतील बाळासाहेबांचे विचार आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा ते केवळ बौद्ध समाजाचे नाहीत संपूर्ण देशाचे नेते आहेत हे आपण लक्षात ठेवून कमेंट केली पाहिजे
They don't win but not less than win . Best of luck for struggling against saffron factor .... JAIBHIM all of us ....thanks for effort and ....much more ..... JAIBHIM....
मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी सामाज्याचे राजकारण उभे करण्यापेक्षा रामदास आठवले, पासवान, नितीन राऊत, हंडोरे, वानखेडे, वर्षा गायकवाड यांच्या मार्गाने जाणे योग्य होईल.
भारत देशातील संपूर्ण बहुजन समाजाने अगोदर स्वाभिमानी व्हायला पाहिजे नंतर सत्तेत जायला पाहिजे लाचारी पत्करून सत्ता भोगणे म्हणजे बहुजन समाजाचा विकास नव्हे आणि देशाचाही विकास नव्हे आणि जे लोक रामदास आठवले नितीन राऊत वर्षा गायकवाड यांचा उदाहरण देत आहेत येथील बहुजन समाजाला त्यांना माझी कळकळीची विनंती आहे यापेक्षा मग इंग्रज का का चांगले लोक नव्हते त्यांनी तरी ते भरपूर उद्योगधंदे आणले भारताला जगण्याचे शिकवलं
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या वेळेस सुद्धा जर काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा दिला नसता तर त्यांचा फायदा झाला असता त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन मतदार जो आहे तो काँग्रेसकडे वळला आणि बाळासाहेब आंबेडकर यांच घास झाला आणि ते पराभूत झाले
साहेब तुम्ही कोणत्याही परीस्थितीत गठबंधन करा कारण समय गठबंधनाचा आहे बीजेपी असो की काग्रेस दोनी नी गठबंधन करुनच समोर आले समयाला ओळखा तुमची सन्सेदेत गरज आहे कमीत कमी सुजात चा विचार करा वन्चित आसो या अन्य लोग जिधर दम उधर हम
समाजकारण आणि राजकारण या दोन वेगळ्या असतात. लोकांची कामे, पोषक वातावरण मिळण्यासाठी सत्ता आवश्यक असते. त्यासाठी सर्व जाती धर्माची गरज असते. विरोधक सध्या मजबूत झाले म्हणून घटना मजबूत झाली आणि चंद्रक
अकोल्यात एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन पक्ष एकत्र उभे होते तर दुसरी कड BJP शिंदे गट अजितदादा गट हे तीन मोठे पक्ष एकत्र लढत होते त्यात एकटे प्रकाश आंबेडकर कसे काय जिंकू शकतात, अरे हे का विसरला की 2019 ला मोदीजी पाठीशी उभे असूनही उदयन राजे हे सातारा निवडणुकीत हरले होते. प्रकाश आंबेडकर हे तरी एकटे असताना हरले
ईव्हीएम मशीन मुळे वंचित आघाडीचा पराभव झाला असून आणि त्यांचे चिन्ह मशाल बाळासाहेबांचे चिन्ह समजत नाही म्हणून लोक परेशान होतात आणि वंचित चा प्रभाव इथेच झाला
अहंकाराचा संबंध च नाही येथे स्वाभिमाना चा प्रश्र्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान सोडला असता आपल्या सर्व बहुजना ची परिस्थिती काय असती समाजाने आपला इतिहास विसरू नये जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
आज पण वंचित समर्थक आहे,पण विवेकबुद्धी ने विचार केला तर नक्कीच mva बरोबर जास्त विषय वाढवायला नको होता,बाळासाहेबांच्या statement सुत्रता नव्हतीच, कधी ते जरांगे ला भेटायचे,कधी शेंडगे ला मिळायचे, मीडिया समोर एक - एक भाकिते करायचे त्यामुळे media चे पण मनोरंजन करायची.mva बरोबर इच्छुक आहे पण mva बरोबर relation व्यवस्थित हाताळता आले नाही, त्यामुळे वंचित ला गरज नाही हेच दिसून आले.वंचित ला दिलेले मत विजयात रूपांतर होणार नाही हे मतदारांना दिसून आले.सगळीकडे उमेदवार उभे करताना काही ठिकाणी उमेदवार आयात, बदलावे लागले यातूनच ताकद दिसून येते.काहींनी तर अर्ज भरण्यापूर्वी माघार घेतली.bjp, congress सारखे राष्ट्रीय पक्ष पण जिंकण्यासाठी मित्र पक्षाबरोबर युती करतात. शेवटी महत्त्व आकड्यांना असते. असो 2019 ला काँग्रेस 1 जागा जिंकली 2024 ला राज्यात मोठा पक्ष बनला. त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जनतेच्या मनात जागा निर्माण करू, पक्ष संघटना मजबूत करू.
बौद्धा नी सूखी होणे जर प्रस्थापिता च्या चरणी असेल तर त्यानी खुशाल त्याच्या चरणी जावे आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवीला आम्ही स्वाभिमान सोडूच शकत नाही जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
अती शहाणा त्याचा बैल रिकामा शिवसेना चार जागा देत होती नाही घेतल्या शिवसेनेला पाडायच्या सुपार्या घेतल्या परीणाम शुन्य पडला का प्रकाश डोक्यात नाहीना डोक्यावर पडणारं त्याला कोण काय करणारं
अरे ज्याने तुम्हाला शहाणपणा शिकवलं राजकारण करण्यास तरी अक्कल होती का राजकारण करायचं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील संपूर्ण पक्षातल्या राजकारण लोकांना शिकवलं सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादीला शिकवली नाही तर इथल्या बहुजन समाजाला कोणी कुत्रे विचारत नव्हतं अति शहाणे बैल तुम्ही होऊ नका देश आपला आहे याचा विचार करा
वंचित बहुजन आघाडी ला स्वबळावर कधीही यश नाही मिळणार..
तुम्ही सत्तेपासून सदैव वंचित राहणार
मविआ शी प्रामाणिक राहिले असते तर फायदा झाला असता.
तू तोच राहुल गायवाड ना ज्याला सोलापूरात वंचीत ने उमेदवारी दिली होती
Ho kaaran lokach nalayak aahet na
दादा तुला खर सांगतो वंचित आघाडीचा मुद्दाम होऊन खेळ केला आहे. कारण त्यांच्या काळजात धसकी भरली होती. जर का बाळासाहेब आंबेडकर निवडुन आले तर आपल्या एक एकाच्या बोकांडीवर बसतिल आणि प्रश्न निर्माण होतील या मुळे जाणुन बुजून वंचित आघाडी ला डावलले गेले.
आम्ही आंबेडकर वादी आहे गद्दार आंबेडकर वादी नाही, आम्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दाखवू वंचित बहुजन आघाडी काय आहे, काँग्रेसने सल्ला देवू नये
Support bjp
Ab Maharashtra ko b team walo se fark nahi padta hai.
वंचित ला आघाडी केल्याशिवाय उमेदवार निवडून येणार नाही एका समाजाचा मतांवर विजय मिळवण अवघड आहे....
ॲड बाळासाहेब आंबेडकर हे सत्यवादी रोखठोक भूमिका घेत आहेत हे योग्य आहे सोबतच त्यांनी थोडा अजून राजकीय मुत्सद्दी पणा दाखविण्याची गरज आहे.
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤
अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची कारणे नंबर एक 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पुणे करार नंबर दोन ई व्हि एम मशिन या दोन कारणांमुळे वंचित बहुजन आघाडी हारलेली आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤❤❤
पुणे करार, ईव्हीम 🎉
😂😂😂 चौक्या
औरंग्याच्या कबरी समोर गुढगे टेकने,मुस्लीमांना जास्तं जवळकरणे हि कारण आहेत
मी स्वतः sc आहे आणि जय भिम वाला आहे. प्रकाश आंबेडकर कोना साठी मदत करत होते हे जगजाहीर आहे. त्यामुळे आम्ही मविआ ला मतदान केल आहे.
सिद्ध कर ,मग मानू
वंचीतने सर्व संविधानप्रेमि आणणी लोकशाही प्रेमिंना संभ्रमात टाकले आणी बी टीमची भूमिका चोख बजावली. हे सांगण्यास कोणत्याही तज्ञांची गरज नाही. एकास एक उमेदवार असता तर मविआच्या आजून सात आठ जागा निश्चीत वाढल्या असत्या.
जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙💙💙
पराभव झाला तरी चर्चा बाळासाहेब आंबेडकरांचीच....🔥
जागे व्हा रे
अहंकार नडला 😓
अहंकार नडला 🤦♂️
😂
हे म्हणजे असं आहे कि गिरे तो भि टांग ऊपर 😂😂😀😀😀😀😀😁😁😁
वंचितने घाबरू नये.
विधानसभेला आघाडी विरोधात सर्वच्या सर्व जागा लढवून आघाडीला धडा शिकवावा.
देशाचं संविधान इंडिया आघाडी वाचवते काय !
आता आपण आघाडीला पाठिंबा द्यायचा की कुणाला द्यायचा यावर चर्चा करून मार्गदर्शन करावे.
तरी पण बाळासाहेब आंबेडकर 😊
माहविकास आघाडी सोबत युती केली नाही म्हणून सर्व जागेवर हरले आहेत
अगदी बरोबर.
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
*सर.*
*SC. ST. मधली बौद्ध जात ( समाज ) सोडला तर.?*
*एकाही sc. st जातीने वंचित उमेदवाला मतदान केले नाही. म्हणून हारले.*
Mi swatha sc asun ya veles vanchit la mtdan kel nahi....karan mla magchya 2019 cha result bagyacha nvta
वंचीत ला मतदान म्हणजे भाजपला मतदान त्या मुळे बौध समाजाने देखील वंचीतला मतदान केले नाही
हो अगदी बरोबर SC ST OBC ने धोखा दिला, सर्वांना संविधान पाहिजे पण पूर्वी बाबासाहेब आंबेडकर नको आणि आता प्रकाश आंबेडकर ही नको
आपलेच सुधदा गद्दार आहेत
निवडुक म्हणजे काय हे समाजाला कधी समजणार ते स्वतःचे मत आहे समाजात असे गैरसमज आहे vba निवडून येत नाहीत म्हणून vba ला मतदान करीत नाहीत हे चुकीचे आहे
आम्ही हरलो तरी चालेल पण झुकणारी अवलाद नाही ,,स्वाभिमानी नेता आमचा🙏🙏
फक्त आंबेडकर साहेब हेच जबाबदार आहेत
साहेबांनी, आघाडी सोबत जुळवून घ्यावे. आपले प्रतिनिधी लोकसभेत व विधानसभेत आवाज उठवणार नाहीत तोपर्यंत आपण आपले मतदार आपल्यासोबत ठाम राहतील.
वंचित बहुजन आघाडी ने उभाठा गटाला एक वर्षापूर्वी दिलेला पाठिंबा हा पाठिंबा मुख्य हारण्याचा फॉर्मुला होता. एक वर्षापूर्वी पाठिंबा दिला नसता तर आज वंचित बहुजन आघाडी लोकसभेत दिसली असती
वंचित बहुजन आघाडी ने मविआशी युती करणे गरजेचे होते.. आंबेडकरी समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
VBA one man show Armi
Vinchit sampli
@@Maitrey555as Kadhi cha honar Nahi
Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar 💪💪💪
सर्व SC ST OBC लोकांनी धोखा दिला
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडीया आघाडी सोबत जायला पाहिजे तरच याही पेक्षा भी जे पी. ला फटका बसंते हे 💯☑️
छान विश्लेषण केले तूम्ही आम्ही विधानसभेची चागली तयारी करूं लोकंसभेत आम्हाला वेळ कमी मिळाला होता
वंचित बहुजन आघाडी ही अतिशय विद्वान, बुद्धिमान, असल्यामुळे त्यांचा दंनदनित परभव झाला 🤦♀️🤔
तुमच्या सारख्या गोदी मीडियाने वंचित ची बनामी केली आणि संविधान वाचवा असे सांगून MVA सहानुभूती मिळवून दिली MVA मते दिली
Kinchit zali
@@Maitrey555 घरी सांगा social मीडिया वर काय सांगता🙏
@@Maitrey555अरे आमच्या कडे गमावण्या सारखं काहीच नाही.
चांगली संधी घालवली यांनी,,,,, भाजपची B टीम ही ओळख पुसून टाकायची वेळ चालून आलेली पण यांनी ते खरे आहे हेच सिद्ध केले.
महाविकास आघाडीचा विजय वंचितमुळे झाला.
Sobat asayi tar as mhanata aala asat
तुम्ही चानल वाले आणि मिडियावाले वचीत चा पराभव केला जयभीम जयशिवराय जयसविधान
जोपर्यंत वंचित ब.आघाडी ईतर पक्षासोबत युती करणार नाही तोपर्यंत हीच अवस्था राहणार आहे.बाळासाहेबांनी स्वाभिमानी जरूर असावे मात्र अहंकाराची झूल फेकून दिली पाहिजे.
सत्य परेशान होताहे पराजित नाही जय भीम जय संविधान
बाळासाहेब आंबेडकरांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे.
तुझे काइ खात आहेत का
का निवृत्त व्हायचं लोकशाही का तुमच्या बापाची आहे का
जरांग यामुळे वंचित बहुजन आघाडी एकही सीट मिळालेले नाही
वंचित कधीही खासदार निवडून आणू शकत नाही...
आंबेडकरी जनतेला सत्ये पासुन वंचित ने वंचित ठेवले. आता आंबेडकरी जनतेला शहानपना सांगु नये.
वंचित ने महाविकास आघाडीत सामिल व्हावे. त्यामुळे वंचित ची ताकद वाढेल. स्वबळावर लढण्याचा फायदा नाहीच, उलट भाजची बी टीम हा कायमचा शिक्का बसेल.
कोनताही पक्ष असुदे युती, आघाडी करूनच निवडणुका लढविल्या तरच यश मिळते हे अधोरेखित झाले आहे , स्वतंत्र लढुन काय होतेय हेही अधोरेखित झाले आहे , यापुढे माझा म्हणण्या पेक्षा आपला म्हणुन लढावं तरच यश मिळेल नाहीतर नावा प्रमाणे कायम वंचित रहावे !
आता आम्हा दलितांचा खरा नेता फक्त चंद्रशेखर रावण
B-town B-team
चळवळ जिंवत ठेवणे गरजेचे आहे आणि VBA चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. प्रस्थापीत समाज कधीच आंबेडकर चळवळ उभी राहू देणार नाही. VBA ला ६ जागा दिल्या असत्या तर bjp च्या जागा पण कमी झाल्या असत्या पण Congress ने मुद्दाम पाठीबा दिला नाही. काहिही असो VBA ने चळवळ निवंत ठेवली आहे.❤
Right
साहेब लढा,
जास्तीत जास्त बहुजनना सिट द्या
विधानसभा लढा
आता लोकसभा झाली
आता बिनधास्त लढा
मुस्लीम मराठा दलीत आदिवासी बहुजन ओबीसी सर्व नी देशा चां संविधान लोकतंत्र वाचं विनय साठी इंडिया गट ला मतदान केले
मोठे मोठे पक्ष यूती करता त्यामूळे त्यांचे उमेदवार नीवडून यता एवढ तरी वंचीत ला समजल पाहीजे
JAY BHEEM!Ha tar trailer hota? Vidhan sabhechi tayari ajun jorat karnar.Jitenge jarur.
Jaibhim only VBA
इवियम मशीन एक महिना लेट निकाल जबाबदार आहे पेपर पाहिजेल
Evm बंद करून टाका. Evm मुळे इमानदार लोक..पराभव होतो
बरोबर
यालाच म्हणतात नाच ना आये आंगण टेडा
जय भीम
बाबासाहेब के वंशज बाबासाहेब का मूल मंत्र ही भूल गए
ना संगठित है
ना संघर्ष रत है
सर विश्लेषण एकदम बरोबर होतं पण यामध्ये थोडीशी चूक होताना दिसत आहे ती म्हणजे अशी की प्रकाश आंबेडकरांचे बेताल वक्तव्य तर हे असं नसून मुळातच महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घ्यायचं नव्हतं म्हणूनच ते असे वक्तव्य करत होते की त्यांना दोन जागा देऊ उच्चार जागा देऊ पण प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं कुठेही त्यांनी पत्रव्यवहार केला नव्हता किंवा कुठेही ट्विटर वरती डिक्लेअर केलं नव्हतं त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना नाईलाजास्तव स्वबळावर निवडणूक लढवावी लागली आणि जो विरोधकांनी संविधान बचाव चा नारा दिला तू त्यांचा यशस्वी झाला परंतु विधानसभेला परिस्थिती वेगळी असेल आता जो मतदार वंचित बहुजन आघाडी पासून दुरावला आहे तू पुन्हा एकदा वंचित आघाडीकडे वळेल अशी आशा आहे
महाआघाडी चा घोळ करून वंचित आघाडीला बसविण्यात आले त्यामुळे त्यांना जनतेसमोर जाऊन म्हणने मांडण्यात फार कमी वेळ मिळाला तसेच मिडिया ने सतत त्यांच्या विरोधात धोरण ठेवले
मविआ चा घोळ कशाचा.बाळासाहेबांनी तर कोंबडी आधिच सिजवली होती.
लोक जात , धर्म व पक्ष पाहून व्होट करतात. आजही बौध्द लोक sc,st, ओबीसी च हक्क मिळवून देण्यासाठी पुढे असतात पण ते लोकं आपल्या सोबत नसता.
Whatever it may be Only vba nothing else .
सव॔च पक्षांनी एकटे एकटे लढले पाहिजे. तरच त्यास खरया लोकशाही च्या निवडणुका महणता येईल.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना अहंकारी आहेत असे समजतात त्यांच्या एवढे गाढव आपल्या देशामध्ये इतर कोणी नसतील बाळासाहेबांचे विचार आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा ते केवळ बौद्ध समाजाचे नाहीत संपूर्ण देशाचे नेते आहेत हे आपण लक्षात ठेवून कमेंट केली पाहिजे
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏
ban EVM
आता तरी आंबेडकरने गर्विष्ठपणा सोडून महावि कास आघाडी सोबत जावे
They don't win but not less than win . Best of luck for struggling against saffron factor .... JAIBHIM all of us ....thanks for effort and ....much more ..... JAIBHIM....
20/22 जागा मागत होते..35 जागेतील 1 ही जागा निवडून आणू शकले नाही...भाजप ची बी टीम..
मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी सामाज्याचे राजकारण उभे करण्यापेक्षा रामदास आठवले, पासवान, नितीन राऊत, हंडोरे, वानखेडे, वर्षा गायकवाड यांच्या मार्गाने जाणे योग्य होईल.
दलाली कराची का
रामदास आठवले चा मार्ग?
भारत देशातील संपूर्ण बहुजन समाजाने अगोदर स्वाभिमानी व्हायला पाहिजे नंतर सत्तेत जायला पाहिजे लाचारी पत्करून सत्ता भोगणे म्हणजे बहुजन समाजाचा विकास नव्हे आणि देशाचाही विकास नव्हे आणि जे लोक रामदास आठवले नितीन राऊत वर्षा गायकवाड यांचा उदाहरण देत आहेत येथील बहुजन समाजाला त्यांना माझी कळकळीची विनंती आहे यापेक्षा मग इंग्रज का का चांगले लोक नव्हते त्यांनी तरी ते भरपूर उद्योगधंदे आणले भारताला जगण्याचे शिकवलं
मी पणा नडला त्यांना कारण स्वतःला शहाणे समजत्यात mva सोबत जायला पाहिजे होत अक्कल पाहिजे
आता.विधानसभेत तरी आघाडी करा .२,४.आमदार तरी.निवडून येतील.
वंचित ने काँग्रेस सोबत युती केली असती तर महाराष्ट्रात भाजप बियाला सुध्दा उरली नाही हो...
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या वेळेस सुद्धा जर काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा दिला नसता तर त्यांचा फायदा झाला असता त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन मतदार जो आहे तो काँग्रेसकडे वळला आणि बाळासाहेब आंबेडकर यांच घास झाला आणि ते पराभूत झाले
साहेब तुम्ही कोणत्याही परीस्थितीत गठबंधन करा कारण समय गठबंधनाचा आहे बीजेपी असो की काग्रेस दोनी नी गठबंधन करुनच समोर आले समयाला ओळखा तुमची सन्सेदेत गरज आहे कमीत कमी सुजात चा विचार करा वन्चित आसो या अन्य लोग जिधर दम उधर हम
जयभिम 🎉🎉🎉❤❤❤
समाजकारण आणि राजकारण या दोन वेगळ्या असतात. लोकांची कामे, पोषक वातावरण मिळण्यासाठी सत्ता आवश्यक असते. त्यासाठी सर्व जाती धर्माची गरज असते. विरोधक सध्या मजबूत झाले म्हणून घटना मजबूत झाली आणि चंद्रक
आंबेडकर साहेब कधीही सत्ते जवळ जाऊ शकनार नाही कोनाशी जुळूनच घेतच नाही
Adv. प्रकाश आंबेडकर तुम्ही सरळ वकिली करा
VBA Sobat Astee Tar MVA 40 + Seat Nevdun Alya Astya 😅
हे स्वतः निवडून येत नाही
फेर मताची मोजणी होण्यास पाहिजे p.p pad चिट्ट्या सुध्धा गायब केल्या अस ऐकिवात आहे.
अकोल्यात एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन पक्ष एकत्र उभे होते तर दुसरी कड BJP शिंदे गट अजितदादा गट हे तीन मोठे पक्ष एकत्र लढत होते त्यात एकटे प्रकाश आंबेडकर कसे काय जिंकू शकतात, अरे हे का विसरला की 2019 ला मोदीजी पाठीशी उभे असूनही उदयन राजे हे सातारा निवडणुकीत हरले होते. प्रकाश आंबेडकर हे तरी एकटे असताना हरले
वंचित पक्की किंचित झाली, आणि लवकरच गायब होईल.
Correct ahe
ईव्हीएम मशीन मुळे वंचित आघाडीचा पराभव झाला असून आणि त्यांचे चिन्ह मशाल बाळासाहेबांचे चिन्ह समजत नाही म्हणून लोक परेशान होतात आणि वंचित चा प्रभाव इथेच झाला
अंतिम सत्य " फक्त बाळाससाहेबच हुषार बाकी सर्व जग मूर्ख"
.,.
.,.
.,.
.,.
.,.
.,.
.,.
.,.
😛
UP मध्ये मायावती ने आणि महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांनी बीजेपी याला 15 ते 20 सीट वर फायदा करून दिला....!!!! खूप शहाणे पण दूर दृष्टीने पाहत नाही..
बाळासाहेब आंबेडकर यांना कवडी ची बी अक्कल नाही...हेच या निवडणुकीत समजले...😂.. कांदा आहे कांदा....😂
❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤ Congratulations hi
प्रथम यांनी पक्षाचे नाव बदलावे
अहंकार सोडा आंबेडकर साहेब 😓
अहंकाराचा संबंध च नाही येथे स्वाभिमाना चा प्रश्र्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान सोडला असता
आपल्या सर्व बहुजना ची परिस्थिती काय असती समाजाने आपला इतिहास
विसरू नये
जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
पक्षाची बांधणी मजबुत नाहि.निवडनुक आली तेव्हा सभा दिसतात इतर समाज मत देत नाही.
गेल्या वेळी 20 %मुस्लिम मत mim mule मिळाली होती आता uti todli yanni यांना यांच्या समाजाची मत नाही मिळत आणि म्हणतात मुस्लिम लोक मत देत नाही
Balasahebancha ghamand tyanna nehmi mahag padto
अकोला लोकसभा निवडणुकीत वंचीतने उमेदवार बदलायला पाहिजे...
Only one cause of vba defeat is Balasheb Ambedkar has spent maximum time to form a relation with uddhavaji thakare
HAR JEET HOT ASTE ....SANGARSH AAMCHYA RAKTAT AAHE ....SWABHIMANI AAHOT...KAYAM BHIMACHYA RAKTA SOBAT... VANCHIT ONLY
आज पण वंचित समर्थक आहे,पण विवेकबुद्धी ने विचार केला तर नक्कीच mva बरोबर जास्त विषय वाढवायला नको होता,बाळासाहेबांच्या statement सुत्रता नव्हतीच, कधी ते जरांगे ला भेटायचे,कधी शेंडगे ला मिळायचे, मीडिया समोर एक - एक भाकिते करायचे त्यामुळे media चे पण मनोरंजन करायची.mva बरोबर इच्छुक आहे पण mva बरोबर relation व्यवस्थित हाताळता आले नाही, त्यामुळे वंचित ला गरज नाही हेच दिसून आले.वंचित ला दिलेले मत विजयात रूपांतर होणार नाही हे मतदारांना दिसून आले.सगळीकडे उमेदवार उभे करताना काही ठिकाणी उमेदवार आयात, बदलावे लागले यातूनच ताकद दिसून येते.काहींनी तर अर्ज भरण्यापूर्वी माघार घेतली.bjp, congress सारखे राष्ट्रीय पक्ष पण जिंकण्यासाठी मित्र पक्षाबरोबर युती करतात. शेवटी महत्त्व आकड्यांना असते. असो 2019 ला काँग्रेस 1 जागा जिंकली 2024 ला राज्यात मोठा पक्ष बनला. त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जनतेच्या मनात जागा निर्माण करू, पक्ष संघटना मजबूत करू.
पडकात ऊस लावला व नूसतं मेडियाने पाणी घातले,,,, लोकांना,,,, एक्करी ४८ टन चं गाजर दाखवलं
Zinconia se rajkaran karane Che nahin Jay Bheem Jay Bharat congratulation ladana 100% sabse success
Adv. प्रकाश आंबेडकर राजकारणात तुम्हाला स्थान नाही. गुमान राजकारणातून संन्यास घ्या. यातच बौद्ध समाजाचे भले आहे.
बौद्धा नी सूखी होणे जर प्रस्थापिता च्या चरणी असेल तर त्यानी खुशाल त्याच्या चरणी जावे आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवीला
आम्ही स्वाभिमान सोडूच शकत नाही
जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
अती शहाणा त्याचा बैल रिकामा शिवसेना चार जागा देत होती नाही घेतल्या शिवसेनेला पाडायच्या सुपार्या घेतल्या परीणाम शुन्य
पडला का प्रकाश डोक्यात नाहीना डोक्यावर
पडणारं त्याला कोण काय करणारं
अरे ज्याने तुम्हाला शहाणपणा शिकवलं राजकारण करण्यास तरी अक्कल होती का राजकारण करायचं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील संपूर्ण पक्षातल्या राजकारण लोकांना शिकवलं सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादीला शिकवली नाही तर इथल्या बहुजन समाजाला कोणी कुत्रे विचारत नव्हतं अति शहाणे बैल तुम्ही होऊ नका देश आपला आहे याचा विचार करा
Correct explanation sir. This election was only for save the constitution of India
. That's why the voters of vanchit went with Maha Vikas Aghadi.
Great👍👍
राजरत्न आंबेडकर को सुनो
Vba swatachya jorawar bhavishyat suddha kadhihi jinku shaknar nahi tyachi bharpur karne ahet
😮😮😮
प्रकाश आंबेडकर के हेकड़ी का परिणाम उन्हें लें डूबा।
आता BVA बरखास्त करा😀😀
VBA Only