हा घ्या पुरावा, विना नांगरणी शेती आणि आधुनिक शेतीचा फरक | दीपक जोशींनी केले दूध का दूध, पाणी का पाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- विना नांगरणी शेती आणि रासायनिक शेतीमधील हा घ्या पुरावा | दीपक जोशींनी केले दूध का दूध, पाणी का पाणी
देवगाव (ता. पैठण) येथील विनानांगरणी तंत्राने शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या कपाशी पिकाबद्दल अतिशय महत्त्वाचा बदल समोर आणला आहे. श्री. जोशी हे विना नांगरणी तंत्राने शेती करतात. या तंत्रानुसार शेती करताना पिकांच्या फक्त बुंध्याजवळचे गवत कापले जाते. दोन सरींच्या मध्ये गवताची ग्रास कटरने कापणी केली जाते. संपूर्णपणे निंदणी केली जात नाही. दीपक जोशी यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील विनानांगरणी पद्धतीने लागवड केलेली कपाशी आणि बाजूच्या शेतात आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीच्या शेतात काय फरक आहे, हे शिवार न्यूज 24 टीमला प्रत्यक्ष दाखविले.
#cottoncultivation
#cottonseason
#cottonmarketprice
#deepakjoshidevgaon
#rabbiseason
#विनानांगरणीशेती
#कापूसबाजारभाव
#रब्बीहंगाम
#shivarnews24
उत्तम माहिती दिली जोशी काका आपण, जुन ते सोन आहे बैलाने केलेली शेती चागली असते
एकदम.बरोबर. काकाजी
🎉🎉🎉
छान माहिती
Joshi sar. Khupach. Chan
Maza kapus maza gawat 1 number la ahe yancha kapus baghu mi komat galo awada bakar
२५bag खत टाकलेला कापूस असा असतो काय? त्याच्या वाढीवरूनच दिसून येते आहे की
Soyabin la chalel ka ha prayog
Agr hum balo me kangi nhi krege to kaisa chalega
जोशी काका आपला मोबाईल नंबर द्या खूप छान माहिती दिली धन्यवाद
एकरी किती किलो कापूस झाला ते पण सांगा
जोशी काका. कपाशी लागवड किती बाय किती हाये
नमस्कार सर मी 1 एकर ऊस लागवड करणार आहे आत्ता खोडवा आहे तर रोटवेटर मारून सारी काडली तर चालेल का
जोशी काकांचा मोबाईल क्रमांक मिळेल का .
कोरडवाहू शेतीत तुमचा प्रयोग चालेल.......
Soyabeen ani turit hey model kase rahil yavar mardarshan karave hi vinanti ahe joshi kakanna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।।🙏🏻
ऊस शेतीला विना नांगरणी तंत्र चालेल का?
Tan Nashik phavarani karnataka mag Kay phayada
Mhanje tum hi Jamini madhe Ghatak Chemicals takta Cancer la aamantran deta aahat
बागायतीला चालेल का हा प्रयोग
छान काका
Bhamtaya eyk kintal bi nighnar nahi eakrii
एकरी ६कीं कापुस येत असेल तर शेती करतात काहीही फायदा नाही
Arey bhavu nangarini naahi kayli tar nindani karun marshil