मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणी नव्हती.10 टक्के फसवे आरक्षण देवेंद्र फडणवीस ने देऊन EWS रद्द केले आहे.मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.EWS जायला सरकार दोषी आहे.
@@shrik-lv2sg तरी पण EWS च मेरिट कमी च लागतं OBC चया तुलनेत सरळसेवा मध्ये बघा open OBC सेम लागतं आहे आणि EWS कमी . ओबीसी मध्ये आल्यवर कळेल खर competition
@@AN-uf7mk आपले न्यायालय वा जो कोणी आरक्षण देतो ती संस्था एवढे तत्पर आहेत? त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला? कोणत्या आधारावर निर्णय घेतला? मराठ्यांना दुसरं कोणत आरक्षण मिळालं आहे का? फडणवीस असं घाणेरडं राजकारण करून मराठ्यांना मुसलमाणांच्यात भेद करून विधानसभेलां राजकीय फायदा घ्यायला मोकळे झाले आहेत...
खुप मोठा फटका बसला आहे....काय गरज नव्हती द्याची .... EWS मधील आम्ही 8 जागा मारत होतो..... आता SEBC ला 10% आरक्षण दिले आहे ते open मधून 10% काढून दिले आहे........ओपन मधील आम्ही 8 जागा मारत होतो..... आता आमचे 8 टक्के नुकसान झाले आहे....लवकरात लवकर कॅन्सल केले पाहिजे....खूप कमी लोक साधारण 4 टक्के समजाच आहेत ...त्यांना 10% आरक्षण आहे
@@DilipPawar-om4ig ओबीसी तून कोणी देवा भाऊ नी मागितल का मराठ्यांना म्हणजे EWS पण पाहिजे वर ओबीसी तून पहिजे, वर ओपन च राहिलेलं पण भेटणार लाज वाटते का मागायला आणि घ्यायला तरी
Pawar jarangya cya aai ca sakha navra aahe jarangya kade pawara ci urjya mojayce mitra Aahe to kutra jarangya dahepallay pawara ci urjya tya madrcod la thodi Daya
आता आमच्या मराठा बांधवांना समजलं असेल मुस्लिम एवढं का support करत होता. मराठा समाजातील लोकाना मुस्लिम समाजएवढी साथ का देत आहे हे तेव्हा कळलं नाही खास करून जे मी म्हणजेच मराठा समाज असा बोबाटा करत आहेत त्यांना.....
केंद्र सरकारचे EWS प्रमाणपत्र प्रत्येक वर्षी काढावे लागते . ते प्रमाणपत्र कधीच कायमस्वरूपी नाही. आणि EWS हा केंदाचा कायदा आहे. राज्य सरकार त्याला राज्यात लागू करू शकते. . मराठा समाज केंद्राच्या EWS आरक्षणात आजही आहे फक्त राज्य पातळीवरील घेतल्या जाणाऱ्या परीक्षा मध्ये मराठा समाजाला EWS ऐवजी sebc आहे. उदाहरणार्थ: NT 1,2,3. हे राज्यात जरी वेगळे असले तरी केंद्राच्या ओबीसी यादीत येतात.
Maze maratha samajache mule pahile ews madhun 5 te 6 jan nokarila lagayche aata matr 10 fix zale open madhe 3 te 4 total 13 zale pahile ews 6&open 3 total 9 aata total 13
अस कस म्हणता कारण जरांगेनी आरक्षणाचे बाबतीत पीएचडी केलीआहे असे त्यानी त्यांच्या भेटीस गेलेल्या शिष्ट मंडळाला सांगीतल तसेच माझे समोर चांगला वकील बसवा मग सांगतो आरक्षण कसे मिळते ते
या जरंग यामुळे मराठा समाज आरक्षणाचे खूप नुकसान झाले आहे आपल्या समाजाचा मराठ्यांचे लेकरं म्हणून नुकसान करत आहे फडणवीस साहेबांनी न्याय दिला होता परंतु जरांगे ची हटा मुळे आपल नुकसान झालं
खरी मजा तर jarange च्या मागणी प्रमाणे जेव्हा संपूर्ण मराठा समाज obc मध्ये येईल.. मग sebc ही जाईल आणि ews ही... मग मराठा समाजाला कळल आपला नेता किती शिकलेला होता... 😂 मग म्हणतील कस पाटील म्हणतील तस.... 😅 खरच मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण भेटायलाच पाहिजे राव... 👍
प्रकाश आंबेडकर साहेब यांना विचारा त्याची ही भूमिका कायम किती दिवस राहणार, आतापर्यंत त्यांनी कितीतरी वेळा पलटी मारली आहे , अगोदर ते jarange ला पाठिंबा देत होते ,आज ते ओबीसी ना पाठिंबा देत आहेत ,
@@rajaramkolekar1202 जरांगे यांना स्वतंत्र आरक्षणासाठी पाठींबा होता, OBC मधून आरक्षणाला प्रकाश आंबेडकरांचा सुरवाती पासूनच विरोध आहे. जरा व्यवस्तीत माहिती घ्या 😄
विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालंय या SEBC मुळं काहीच आवश्यकता नव्हती SEBC द्यायची. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडेल त्यांना ओबीसी द्या बाकीच्यांना EWS राहुद्या
EWS चे आरक्षण सोडून OBC त गेले. त्या मुळे OBC चे नूकसान झाले व मुस्लिम समाजाचा फायदा झाला. मराठा समाजाचे थोडे फार नूकसान झाले. नेता सुशिक्षित असावा. फक्त भावनिक बोलून, इतर जातीच्या नेत्यांना शिव्या घालून काहीच साध्य होत नाही.
पत्रकार बंधुंनो, आपली ओळख लोकसभेचा चौथा स्तंभ अशी आहे. खरं तर महाराष्ट्रात राजकारणी लोक जातीच्या नावावर किती खालच्या थराला जाऊन राजकारण करतात हे जनतेला आपण दाखवलं पाहिजे तरच तुमची असलेली ओळख समाजाला पटेल.
एवढ्यावर जरांगे च समाधान होणारं नाही आजुन पुर्ण समाज ओबीसी मध्ये आला की जरांगे अणि शरद पवार च्या बगलबच्यानाराजकिय अरक्षान मिळेल पण ECBC चे 10 टक्के सुध्दा जाईल. आधीच जरांघे ने EWS च हक्काचं 10 तक्के घातलं आहे
नौकरी साठी आंदोलन च नाही , घोषणा देऊन त्रुप् त होण्या साठी , आणि amachi खुप एकी आहे हा fugirpana , आम्ही काही ही केल तरी आमच् कोणी ही वाकडे करू शकत नाही , हा गैर समज , त्या मुळे जे होते ते बऱ्या कर्ता होते , आणि पुढे होणार ते ही बरे होणार आहे , घोषणा देत रहा , लवकरच मुग़ला चे राज्य येत आहे
भाऊ ओबीसी च merit ओपन सारखं लागतं आहे सरळसेवा ला आणि EWS खूप कमी लागतं ओबीसी मध्ये येऊन काही फायदा नाही तुमचा उलट अजून मेरिट वाढेल आणि तिकडे EWS मुस्लिम ब्राम्हण जागा घेतील कारण ओबीसी मध्ये खूप मोठया जाती आहेत EWS मध्ये कमी आहेत
@@obc7523 अडाणी जऱ्यांग्या ला नेता केलं ह्यांनी कायदा वाचून बोलावं कोणत पण एकच आरक्षण चा फायदा घेता येतो . तो गावठी म्हणतो EWS मध्ये काही जण जा OBC मध्ये आणि SEBC मध्ये पण . एकतर OBC घेणं आहे किंवा EWS . पहिलं गेलं तर EWS च मेरिट कमी लागतं central level आणि state मध्ये पण .
अर्थातच असे होत असते, झालेय असे कि ews चे reservation मध्ये पहिला मराठा समाज यायचा म्हणजेच 10 टक्के reservation मध्ये ओपन मधील 50% टक्के लोक स्पर्धेत असायची, त्यातील मराठा समाज हा एकटा 40% असायचा आता झालाय असं कि त्यातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मराठा समाजाला वेगळं 10% sebc चे reservation दिल्याने ews चे 10 टक्के reservation हे उरलेल्या ओपन मधील 10 टक्के लोकांना भेटत आहे, ते 10% ews चे reservation हे 10% च राहील ते अजिबात कमी झालं नाही आणि कमी होणार देखील नाही, याचा सर्वात मोठा फायदा हा उर्वरित ews ला लाभ घेणाऱ्यांसाठी झाला आहे. आणि जोपर्यंत sebc च reservation आहे तोपर्यंत आपल्याला ews reservation भेटणार नाही अशी तरतूद आहे म्हणजेच ज्या घटकला एखादे आरक्षण भेटते त्याला दुसऱ्या कुठल्याच आरक्षणाचा लाभ घेता येत नसतो अशी तरतूद आहे असे विधिज्ञ् बोलत असतात, असो म्हणजे पहिले 50% ओपन समाजाला 10% च ews reservation भेटत होत आता फक्त फरक एव्हडा झाला कि मराठा समाज 40% पकडला तर 40% लोकांना 10% sebc च reservation भेटत आहे. म्हणजेच उलट मराठ्यांच्या स्पर्धेतील 10 टक्के ओपन मधील समाज हा कमी झाला आहे sebc रेसर्व्हशन चालू झाल्यापासून, माझा असा अर्थ नाही कि सरकारची बाजू घेत आहे पण जोपर्यंत sebc reservation कोर्टात टिकेल तोपर्यंत ews पेक्षा थोड्या तरी पाटीत चांगले आहे असे माझे वयक्तिक मत आहे, हा फक्त झाले एव्हडे कि डोकमेण्ट काढण्यासाठी थोडासा त्रास आपल्या समाज बांधवांना होत आहे, NCL आणि CASTE व्हॅलिडिटी साठी.🚩🚩
हो अगदी बरोबर आहे आपले म्हणणे, परंतु या हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही.... त्यामुळे हक्काचे ईडब्ल्यूएस आरक्षण हेच बेस्ट होते....जसे आता मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून एसईबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा एसीबीसी चे मेरीट वाढलेले आहे, तसेच जर उद्या मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी चे मेरिट एसीबीसी पेक्षाच नव्हे तर जनरल पेक्षाही जास्त लागेल, त्यामुळे समाजाने या गावठी मिथुन चा नाद सोडावा व एसईबीसी रद्द करून पूर्ववत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करावी....
हो अगदी बरोबर आहे आपले म्हणणे, परंतु या हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही.... त्यामुळे हक्काचे ईडब्ल्यूएस आरक्षण हेच बेस्ट होते....जसे आता मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून एसईबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा एसीबीसी चे मेरीट वाढलेले आहे, तसेच जर उद्या मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी चे मेरिट एसीबीसी पेक्षाच नव्हे तर जनरल पेक्षाही जास्त लागेल, त्यामुळे समाजाने या गावठी मिथुन चा नाद सोडावा व एसईबीसी रद्द करून पूर्ववत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करावी....
हो अगदी बरोबर आहे आपले म्हणणे, परंतु या हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही.... त्यामुळे हक्काचे ईडब्ल्यूएस आरक्षण हेच बेस्ट होते....जसे आता मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून एसईबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा एसीबीसी चे मेरीट वाढलेले आहे, तसेच जर उद्या मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी चे मेरिट एसीबीसी पेक्षाच नव्हे तर जनरल पेक्षाही जास्त लागेल, त्यामुळे समाजाने या गावठी मिथुन चा नाद सोडावा व एसईबीसी रद्द करून पूर्ववत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करावी....
अश्या अर्धवट बातम्या देऊन समाजाला भरकटू देऊ नका. EWS कोणामुळे गेलं आहे हे मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. तुम्ही न्यूज वाले फक्त नेत्यांचीच चाटेगीरी करता त्यांनी काय मंटल आहे तेवढंच दाखून मराठा समाजा मध्ये पाटलांविषयी द्वेष पसरवण्याचे काम करू नका. एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
Kese batao toh zara ..... EWS un logo ke liye hota gai jinko koi reservation nahi matalb open ke liye ..jab aap khud open chhod ke kisi reservation ki maang karoge toh jimmewar koun ?
ईडब्ल्यूएस आरक्षण दिले ना ते मराठा समाज कमी मार्क वर लागली आहे . परत मराठा समाजातील EWS आरक्षण दिलं तर ते कमी मार्क वाले बाहेर जाणार आहे कट ऑफ वाढेल आशिष शेलार तू अभ्यास कर.
खरं तर आहे हे जरागे मुळे झाले हक्काचे गेले आहे
@@avhadadinath1989 हातचे सोडून पळत्याचे मागे पळणे अशी म्हण मराठी मध्ये आहे.
तू वंजारी आहे तू तूझे बघ आम्हाला कळत काय ते
Sachin Bhau vanjari asla mag kay zale khare बोलतोय तो
Jarange ने आपले शब्द पाळले , सगे सोयरे ची सोय केली 🤣🤣
@@Megatron-xu8rj जास्त मुस्लिम ews लाभारती झाले
Jarangyachi gaand chata ajun 😂😂😂 ghya Kel 😂😂😂
@@Sudarshan109हो बरोबर आहे
जरागे मनातून उतरले 😢
काकांचा गेम
तेल हि गेले आणि तुपही गेले याच्यात विध्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे
मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणी नव्हती.10 टक्के फसवे आरक्षण देवेंद्र फडणवीस ने देऊन EWS रद्द केले आहे.मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.EWS जायला सरकार दोषी आहे.
वेडा आहे तू आपल्याला त्यातूनच जास्त फायदा होता. @@balajip1604
Sagala fadvnis ka...baki Maratha amdar khajdar upatatet ka @@balajip1604
Don't worry centre madhe ahe EWS....state madhe sebc ch best ahe te pn 10% ahe EWS pn 10% hot ...
@@balajip1604, केंद्रात आहे, तिकडे घ्या
त्या जरांगेला अक्कल कमी,अडाणचोट किती पोरांचं नुकसान झालंय 😢😢😢😢
जो भरती करतो त्यालाच माहीत,मी पण पोलीस भरती तसेच सरळसेवा,Mpsc केल्यात
are bhau maratha samaj ews madhun baher gelyamula tyanch cut off kami zala jar maratha samaj ews madhe asta tar cut off jast lagla asta
तुम्हाला तुमची मातोश्री गर्भवती राहिल्या पासुन आरक्षण आहे.....मराठ्यांना हक्काचे OBC मधेच आहे.....😂😂😂😂😂
अक्कल कमी असलेल्या माणसांच्या मागे समजदार माणसांनी उभे रहायला नको होते.
@@shrik-lv2sg पण त्या सर्व जागा मराठा समाजाला मिळत होत्या आणि ओबीसीत पहा आता मराठ्यांना जागा मारणे कठीण होणार
@@shrik-lv2sg तरी पण EWS च मेरिट कमी च लागतं OBC चया तुलनेत सरळसेवा मध्ये बघा open OBC सेम लागतं आहे आणि EWS कमी . ओबीसी मध्ये आल्यवर कळेल खर competition
आडमुठा पणा भवला जरांगेला
जरांगेच्या माजकोर वृत्तीमुळे हे झाल
आता कसं पाटील म्हणतील तसं 🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
😢😢😢
कारखान्याच्या उचल घ्या मनतील आता
सतरंजी उचला जरांग्या च्या@@lahutangade3991
😂😂😂😂😂
मराठा EWS रद्द झाल्याचा फायदा गरीब मुस्लिम समाजाला झाला य
@@AN-uf7mk आपले न्यायालय वा जो कोणी आरक्षण देतो ती संस्था एवढे तत्पर आहेत? त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला? कोणत्या आधारावर निर्णय घेतला? मराठ्यांना दुसरं कोणत आरक्षण मिळालं आहे का? फडणवीस असं घाणेरडं राजकारण करून मराठ्यांना मुसलमाणांच्यात भेद करून विधानसभेलां राजकीय फायदा घ्यायला मोकळे झाले आहेत...
होना भाऊ
केवळ 2 अंकावर मीरीठ आहे
@@Believer3227
@@Believer3227आजही आंदोलनाला सपोर्ट आहे
लिंगायत जैन ब्राह्मण
खुप मोठा फटका बसला आहे....काय गरज नव्हती द्याची .... EWS मधील आम्ही 8 जागा मारत होतो..... आता SEBC ला 10% आरक्षण दिले आहे ते open मधून 10% काढून दिले आहे........ओपन मधील आम्ही 8 जागा मारत होतो..... आता आमचे 8 टक्के नुकसान झाले आहे....लवकरात लवकर कॅन्सल केले पाहिजे....खूप कमी लोक साधारण 4 टक्के समजाच आहेत ...त्यांना 10% आरक्षण आहे
करामती काकाच्या मर्जीतील लोकांना EWS फायदा झाला.वाजवारे तुतारी.😂😢😅
हातचं सोडुन पळत्याच्या पाठीमागे लागणे...
गोष्ट शिकवा त्या जारांगेला
तिसरी पास माणसाच्या नादी लागल्यावर हेच होणार
Sebc मागितलं न्हवतं ते बाळचं दिलंय त्या मुळे ews गेलंय यात मनोज दादांचा काही दोष नाही, ठरवून मराठ्यांना त्रास
तुझ खर आहे तुझी आई गर्भवती राहिल्या पासुन तुम्हाला आरक्षण आहे ......मग गरीब मराठयाना OBC तुन मिळुन देनार्याला नाव ठेवतो कस काय. 😅😅
@@DilipPawar-om4ig ओबीसी तून कोणी देवा भाऊ नी मागितल का मराठ्यांना
म्हणजे EWS पण पाहिजे वर ओबीसी तून पहिजे,
वर ओपन च राहिलेलं पण भेटणार
लाज वाटते का मागायला आणि घ्यायला तरी
OBC समाज घाबरले, आता मराठा फिक्स OBC मध्ये येतोय....
मराठे EWS बाहेर आल्याने EWS चां रिझल्ट कमी लागला
ekdam barobar
Sebc peksha EWS changal aahe
Sebc 10 टक्के फक्त मराठा लोकांना मिळते. Ews 10 टक्के मध्ये 23जाती आहेत. सद्या यावर राजकारण सुरू आहे त्या कडे लक्ष देऊ नका.
जारांगे ने शरद पवार ची सुपारी घेऊन मराठा समाजाचं वाटुळं केलं आणि अजून करणार
तुला काय झाटा कळत नाही तू बायकोचा पदर धरून गपचिप राय
लाखो कुणबी नोंदी सापडल्या त्याच काय रे
खर आहे 😂😂
पावरांचा माणूस तेलही गेलं आणी तुपही गेलं
Pawar jarangya cya aai ca sakha navra aahe jarangya kade pawara ci urjya mojayce mitra Aahe to kutra jarangya dahepallay pawara ci urjya tya madrcod la thodi Daya
आता आमच्या मराठा बांधवांना समजलं असेल मुस्लिम एवढं का support करत होता. मराठा समाजातील लोकाना मुस्लिम समाजएवढी साथ का देत आहे हे तेव्हा कळलं नाही खास करून जे मी म्हणजेच मराठा समाज असा बोबाटा करत आहेत त्यांना.....
😂😂😂😂
आधी जसा काकांनी जैन व ब्राह्मण समाज एकता पडला तसाच आता मराठा समाज एकता पडणार करामाती काका मुळे
अडाणी माणूस काय करु शकतो हे समजलं 😂
जरांगे ला support करणाऱ्यांना लांबूनच साष्टांग दंडवत
जरांगे जबाबदार
होय जरा हांडगेच जबाबदार आहे
पहिलं शरद पवारांनी घालवलं
आता त्याच्याच सांगण्यामुळे जरांगेनी घालवले
आता बसा म्हणाव उपटीत
शेतमेका गवत 😂😂
😂😂😂
😂😂😂
Sebc हे आरक्षण फक्त राज्यात आहे केंद्रात नाही.. आणि ews हे केंद्रात पण लागू होते.. त्या मुळे 100% नुकसान झालेले आहे.
Sebc रद्द होतय
केंद्र सरकारचे EWS प्रमाणपत्र प्रत्येक वर्षी काढावे लागते . ते प्रमाणपत्र कधीच कायमस्वरूपी नाही. आणि EWS हा केंदाचा कायदा आहे. राज्य सरकार त्याला राज्यात लागू करू शकते. . मराठा समाज केंद्राच्या EWS आरक्षणात आजही आहे फक्त राज्य पातळीवरील घेतल्या जाणाऱ्या परीक्षा मध्ये मराठा समाजाला EWS ऐवजी sebc आहे. उदाहरणार्थ: NT 1,2,3. हे राज्यात जरी वेगळे असले तरी केंद्राच्या ओबीसी यादीत येतात.
Kendracha ews karayla kon roku shakat nahi, pan tya 1000 Sq, house aani 2 hectare jamin criteria madhe basawe lagte
@@akshaykadam1799NT राज्यात ओबीसी अंतर्गत आहे.
जरांगेनी मुस्लिम समाजाचा फायदा केला आहे.
अगदी बरोबर आहे.@@akshaykadam1799
अति तिथं माती झाली
EWS केंद्रात सुद्धा सुध्दा होत
मराठा तरुण IPS,IAS officer होन आता अजून कठीण होऊन गेलंय
ajibat nhi kendrat ajun pn ahe maratha samaj la ews.
आता लक्षात येईल मराठा समाजाच्या हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून मुसलमान समाजाला फायदा पोचण्यासाठी होता जरांगे पाटलाचे सगे सोयरे
जरांगेमुळे मराठा समाजाच्या गरीब हुशार मुलांचे नुकसान झाले.
जारांगे ल घ्या डोक्यावर अब देखो माझा ये तो ट्रेलर है
फायद्यात आहे आम्ही...कारण पूर्वी EWS चा cutoff OBC पेक्षा जास्त असायचा.
पण आता SeBC आणि EWS दोघांचा cutoff OBC पेक्षा कमी आहे 🤣
मराठा OBC 19%मध्ये पण आहे कुणबी म्हणून
आणि SEBC 10%मध्ये पण आहे मराठा म्हणून 🚩
अन केंद्रात eWS म्हणून 🚩🚩
#गनिमी कावा
@@AdvocateofLawbhau mala Central sathi ews kadta yeil ka railway exam sathi pls reply. I am maratha
Maratha samajacha faydach zala aahe ews madhe 6 te 7 jaga bhetat hotya aata matr sebc 10 fix zalya aani open madhlya pan yat faydhach aahe
Maze maratha samajache mule pahile ews madhun 5 te 6 jan nokarila lagayche aata matr 10 fix zale open madhe 3 te 4 total 13 zale pahile ews 6&open 3 total 9 aata total 13
नुकसान झाले आहे
Ews आता फक्त ब्राम्हण समाज ला मिळणार
no muslims also
@@iitn8437 jain marwadi brahman rajput bharpur caste ahe ews madhe
पण Ews मधील वाटेकरी त्यांनी कमी केले ना मराठ्यांना बाहेर करून
मुस्लिम ला फायदा झाला बाबा तुमच्या सख्या सोयर्याना
आम्हाला ह्यांची गरज नाही...
मी मराठा ews आपल्या साठी best होते कुठे त्या जरांगच्या कुठे नादी लागतात
10% sebc made fakte maratha barle janar ahet....1700 jaga +obc kunbi jyncha nondi ahet tyna obc madhun-1/2%
Open madhun -1/2% maratha samaj bharti hoil
10%sebc he open madhunch kami Karun dile aahe.
@@Traderspoints432 open 38% madhun 10% kami kela...rahile 28% mg ya 28% maratha bharti honarch nhi ka?????????? Ya 28% made 4/5% sahaj bharti hoil
kontach grib maratha student ha ews kharab aahe ase mnnar nahi,
ews fkt netyana nkoy😅😅
अशिक्षीत आणि अडाणी नेतृत्व नेहमी नुकसानच करणार ...
आता कसं वाटतंय 😅
Gar gar vatayay
गारगार वाटतय
Lavda kahi nahi vatat eka categories madhe bheta reservation atta ews cha jagi sebc bhetat ahe Ani sebc Gela tr ews bhetel lvdya
@@digvijay...patil- sebc तर जाईल आणि ईडब्लूएस पर्मनंटलीगेले आहे
@@digvijay...patil- तुमच्या गांडीत खुट्टा घातला एकट्या फडणवीस न
जरांगे म्हणजे काय मराठा समाज आहे का? ते शरद पवारने उभे केलेले प्यादे आहे उचला त्या जरागेला अनटाका आतमध्ये त्याच्या मुळे आम्हा मराठा समाजाचे नुकसान नको
जी पण मुलं mpsc, upsc आणि पोलीस भरती करतात फक्त त्याच मुलांना माहिते कि मराठा समाजाचं किती मोठं नुकसान झाल आहे जरांगेच्या बालहट्टामुळे.
म्हणून नेता शिक्षित असला पाहिजे..
याला जबाबदार फक्त आणि फक्त Superstar मिथून 🎉
अस कस म्हणता कारण जरांगेनी आरक्षणाचे बाबतीत पीएचडी केलीआहे असे त्यानी त्यांच्या भेटीस गेलेल्या शिष्ट मंडळाला सांगीतल तसेच माझे समोर चांगला वकील बसवा मग सांगतो आरक्षण कसे मिळते ते
या जरंग यामुळे मराठा समाज आरक्षणाचे खूप नुकसान झाले आहे आपल्या समाजाचा मराठ्यांचे लेकरं म्हणून नुकसान करत आहे फडणवीस साहेबांनी न्याय दिला होता परंतु जरांगे ची हटा मुळे आपल नुकसान झालं
जरांगे मराठा समाजाच सर्वात मोठ नुकसान होण्यास कारणीभूत असेल
दाखवलं का जात
Jarange patil yanchi magni sebc ch nhi ch
कुत्र्या
Right
😂 हा तर obc वाला आहे तुला काय रे काळजी मराठ्यांची
सगे सोयरे म्हणजे मुस्लिम बांधव व मराठी बांधव एकाच वंशाचे आहेत हे शरद पवार जरांगे पाटील सिद्ध केले आहेत
खरी मजा तर jarange च्या मागणी प्रमाणे जेव्हा संपूर्ण मराठा समाज obc मध्ये येईल.. मग sebc ही जाईल आणि ews ही...
मग मराठा समाजाला कळल आपला नेता किती शिकलेला होता... 😂
मग म्हणतील कस पाटील म्हणतील तस.... 😅
खरच मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण भेटायलाच पाहिजे राव... 👍
ओबीसी वाले हाकलुन देतील
मुळात हे लोक आरक्षण वाले नाहीतच राजकारण आहे हे
Ekdam Barobar Tyana Tumci Kahi Padleli Nahi@@lalchandpardeshi4165
पाटिल बोलतील तसं.. 😂😂😂
आम्हाला नोकरीसाठी नाही शिक्षणासाठी आरक्षण हावय मुर्खा
आता कसं पाटील म्हणतील तसं 😢
शिक्षण फार जरूरी अस्त
100% नुकसान झाले
प्रकाश आंबेडकर साहेब याचा पाठिमागे ओ बी सी समाज उभा राहणार
प्रकाश आंबेडकर साहेब यांना विचारा त्याची ही भूमिका कायम किती दिवस राहणार, आतापर्यंत त्यांनी कितीतरी वेळा पलटी मारली आहे , अगोदर ते jarange ला पाठिंबा देत होते ,आज ते ओबीसी ना पाठिंबा देत आहेत ,
@@rajaramkolekar1202 जरांगे यांना स्वतंत्र आरक्षणासाठी पाठींबा होता, OBC मधून आरक्षणाला प्रकाश आंबेडकरांचा सुरवाती पासूनच विरोध आहे. जरा व्यवस्तीत माहिती घ्या 😄
शिकलेला हुशार मराठा कधीचं OBC मधून आरक्षण घेण्यास आग्रही नाही....
माझा थोडा राग येईल परंतु जंरागे पाटील मुळे गेलं आहे
मराठा समाजातील तरुनांनी जरांगे सारक्या व राजनीति लोकाच्या नादाला लागू नये 🙏💙.. नुक्सान होईल
यासाठी अभ्यासू व्यक्तिमत्व आवश्यक लागते ठोक वृत्ती नुकसान करते.
Hi सुरुवात झाली आता झाटा मिळणार marathyana😜 इथूनपुढे घ्या केळ 😂😂😂😂
Aree bullychya balan vanjrdya list bg ekda 150 pora psi zlet marthyche
तुझ्या मायचा भोक वंजारी
गरज नाही, पण मणिपूर मात्र होणार आहे😂😂
@@dnyanrajsolunke9867 असच गांडीत पाय जाणार इथूनपुढे मराठ्यांच्या
वंजार भडव्या जातीवर बोलू नका
उपोषन सोडायला मुख्यमंत्री साहेबच पाहीजे, नतर उपोषन सोडायला गावातील कोणताही व्यक्ति चालतो
ओबिसी से पंगा लेनेका नतिजा जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब
पाटलांना कणतच आरक्षण नको आहे.त्याना फक्त फोकस पाहिजेत.
आता कस पाटील म्हणतील तस तुतारी मॅन
जरागे पाटील यांच्या मुलें तेल ही गेले आणि तुप ही गेले
मराठा समाजाचं नुकसान झालं तरी चालेल. पवारांचा फायदा झाला पाहिजे.
Jarangenchi krupa😢😢
अरे SEBC दिल मराठ्यांना म्हणून EWS गेल... मग का तुम्हाला 3 ते 4 आरक्षण पाहिजे का
Te ajun confirm zale nahi Ani Zale tri central gov. Kdun milnar nahi
जरागे के अडाणी घोडा डा म टो शॉट मुळे सारे हे झाले.....
मनोज जरांगे जबाबदार
खरोखरच जरांगे तुमच्या महाविकास आघाडी आणि तुमच्या सगेसोयरे यांना फायदा करून दिला तुम्ही आता मराठी मुलांनी काय करायच.
१९९४ ला घालवले कोणी /दिले कोणी व आताही (?) पण दोश् मात्र इतरांचा.
सरकारने sebc दिल्यामुळे ews गेले
आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसली की माणूस अफवांना बळी पडतो. तुमची कमेंट त्याचं उदाहरण . मराठा समाज आजही केंद्राच्या EWS आरक्षणात आहे.
आजही मराठा समाज केंद्रात ews व राज्यात sebc मध्ये आहे.sebc मुळे राज्यात जास्त फायदा होणार आहे.
उगाच नका अकलेचे तारे अजून तोडू भावा...माहिती घे आधी नीट...
विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालंय या SEBC मुळं
काहीच आवश्यकता नव्हती SEBC द्यायची.
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडेल त्यांना ओबीसी द्या बाकीच्यांना EWS राहुद्या
घ्या केळ आता😂😂
Jarange mule samachyache khup nuksan honar aahe.
Bara zala marathyan kalal zipray patil kai likicha
तेल ही गेलं तूप ही गेलं.........आता bas bombat
या EWS चा मराठा समाजाला फटका बसला, त्याला जबाबदार एकच व्यक्ती आहे ती म्हणजे जरांगे पाटील.
नाही सरकार जबाबदार आहे
जरागे ने मराठा समाजाची वाट लावली रे
अजुन द्या आंदोलकांना पाठिंबा,कळत नाही आणि चालले आंदोलन करायला
समाजाचे नेतृत्व करणारा माणुस अडाणी व घमंड़ी असलाकी असेच समाजाचे हाल होतात.
EWS चे आरक्षण सोडून OBC त गेले. त्या मुळे OBC चे नूकसान झाले व मुस्लिम समाजाचा फायदा झाला.
मराठा समाजाचे थोडे फार नूकसान झाले.
नेता सुशिक्षित असावा. फक्त भावनिक बोलून, इतर जातीच्या नेत्यांना शिव्या घालून काहीच साध्य होत नाही.
फिरा आजुन बैवड्याच्या मागे 😂😂
आमदार व खासदार यांचि पेन्शन बंद करा म्हणजे कळेल
असंच असतय अडाण्या च्या नादी लागून
पत्रकार बंधुंनो, आपली ओळख लोकसभेचा चौथा स्तंभ अशी आहे. खरं तर महाराष्ट्रात राजकारणी लोक जातीच्या नावावर किती खालच्या थराला जाऊन राजकारण करतात हे जनतेला आपण दाखवलं पाहिजे तरच तुमची असलेली ओळख समाजाला पटेल.
EWS किती टक्के आहेत ? EWS किती टक्के आह ? सांगणार नाही का ?
अती तिथे माती झाली जरांगेमुळे
जरंगे पाटलांचा आरक्षण हा विषयच नव्हता.परंतु हे कोणाच्याच लक्षात आले नाही.
एवढ्यावर जरांगे च समाधान होणारं नाही आजुन पुर्ण समाज ओबीसी मध्ये आला की जरांगे अणि शरद पवार च्या बगलबच्यानाराजकिय अरक्षान मिळेल पण ECBC चे 10 टक्के सुध्दा जाईल. आधीच जरांघे ने EWS च हक्काचं 10 तक्के घातलं आहे
नौकरी साठी आंदोलन च नाही , घोषणा देऊन त्रुप् त होण्या साठी , आणि amachi खुप एकी आहे हा fugirpana , आम्ही काही ही केल तरी आमच् कोणी ही वाकडे करू शकत नाही , हा गैर समज , त्या मुळे जे होते ते बऱ्या कर्ता होते , आणि पुढे होणार ते ही बरे होणार आहे , घोषणा देत रहा , लवकरच मुग़ला चे राज्य येत आहे
E 2:42 जरागे माकड च कारणीभूत
पटवर्धन?
मनोज दादांना आपण आपल्या हातात दगड पाडून घेतला
चांगली गोष्ट झाली जारागेमुळे गरिबी मुस्लिम समाज मुलांना झाला
17000 जागा होत्या 1700 हाकणे झाले अस्ते आणि open madun veglech
EWS आरक्षण हे जरांगे मुळे नाही तर सरकार मुळे गेले त्यांना 10 टक्के आरक्षण मागितलं च नव्हतं
जरांगे म्हणला होता
Mahit le nhvte mg ha kutra jarangya vasi tun part ka aala tyacya aaice baltpn hote ka saratit
भाऊ ओबीसी च merit ओपन सारखं लागतं आहे सरळसेवा ला आणि EWS खूप कमी लागतं ओबीसी मध्ये येऊन काही फायदा नाही तुमचा उलट अजून मेरिट वाढेल आणि तिकडे EWS मुस्लिम ब्राम्हण जागा घेतील कारण ओबीसी मध्ये खूप मोठया जाती आहेत EWS मध्ये कमी आहेत
@@PK-lh3ch अडाणी लोकांना नको समजाऊ,
@@obc7523 अडाणी जऱ्यांग्या ला नेता केलं ह्यांनी कायदा वाचून बोलावं कोणत पण एकच आरक्षण चा फायदा घेता येतो . तो गावठी म्हणतो EWS मध्ये काही जण जा OBC मध्ये आणि SEBC मध्ये पण . एकतर OBC घेणं आहे किंवा EWS . पहिलं गेलं तर EWS च मेरिट कमी लागतं central level आणि state मध्ये पण .
आता कोणालाही काहीही नाही 😂
SEBC आरक्षण देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला फक्त obc मधून आरक्षण दिलं पाहिजे. आणि EWS आरक्षण सरकारनी रद्द केलं आहे.
sare bhedchal chaltyat obc cha cuttoff sebc peksha jasta ahe rao .
ते होऊ शकत नाही बाळा ...
@@iitn8437एवढी अक्कल.नाही फक्त राजकारण ..
ही नथनी गप्प कधी बसेल
ओबीसी चा cut off जास्त आहे भाऊ open नंतर EWS च मेरिट कमीच लागतं
भारतीय जनता पार्टीने जाणून बुजून सगळा गोंधळ आरक्षणचा घालून ठेवला आहे हे सर्व मराठा समाजातील जनतेने समजून घ्यायला पाहिजे
😂aata bjp kela waaa re patthhyaaa menal tulA
अर्थातच असे होत असते, झालेय असे कि ews चे reservation मध्ये पहिला मराठा समाज यायचा म्हणजेच 10 टक्के reservation मध्ये ओपन मधील 50% टक्के लोक स्पर्धेत असायची, त्यातील मराठा समाज हा एकटा 40% असायचा आता झालाय असं कि त्यातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मराठा समाजाला वेगळं 10% sebc चे reservation दिल्याने ews चे 10 टक्के reservation हे उरलेल्या ओपन मधील 10 टक्के लोकांना भेटत आहे, ते 10% ews चे reservation हे 10% च राहील ते अजिबात कमी झालं नाही आणि कमी होणार देखील नाही, याचा सर्वात मोठा फायदा हा उर्वरित ews ला लाभ घेणाऱ्यांसाठी झाला आहे.
आणि जोपर्यंत sebc च reservation आहे तोपर्यंत आपल्याला ews reservation भेटणार नाही अशी तरतूद आहे म्हणजेच ज्या घटकला एखादे आरक्षण भेटते त्याला दुसऱ्या कुठल्याच आरक्षणाचा लाभ घेता येत नसतो अशी तरतूद आहे असे विधिज्ञ् बोलत असतात, असो म्हणजे पहिले 50% ओपन समाजाला 10% च ews reservation भेटत होत आता फक्त फरक एव्हडा झाला कि मराठा समाज 40% पकडला तर 40% लोकांना 10% sebc च reservation भेटत आहे. म्हणजेच उलट मराठ्यांच्या स्पर्धेतील 10 टक्के ओपन मधील समाज हा कमी झाला आहे sebc रेसर्व्हशन चालू झाल्यापासून, माझा असा अर्थ नाही कि सरकारची बाजू घेत आहे पण जोपर्यंत sebc reservation कोर्टात टिकेल तोपर्यंत ews पेक्षा थोड्या तरी पाटीत चांगले आहे असे माझे वयक्तिक मत आहे, हा फक्त झाले एव्हडे कि डोकमेण्ट काढण्यासाठी थोडासा त्रास आपल्या समाज बांधवांना होत आहे, NCL आणि CASTE व्हॅलिडिटी साठी.🚩🚩
48% मधी मराठा समाज लढत होता आता 38% मधी लढत आहे विचार करा obc मध्ये काही कमी merit लागत नाही obc मध्ये आल्यावर तर किती अवघड होणार आहे
OBC ha 60% aahe 😅
हो अगदी बरोबर आहे आपले म्हणणे, परंतु या हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही.... त्यामुळे हक्काचे ईडब्ल्यूएस आरक्षण हेच बेस्ट होते....जसे आता मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून एसईबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा एसीबीसी चे मेरीट वाढलेले आहे, तसेच जर उद्या मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी चे मेरिट एसीबीसी पेक्षाच नव्हे तर जनरल पेक्षाही जास्त लागेल, त्यामुळे समाजाने या गावठी मिथुन चा नाद सोडावा व एसईबीसी रद्द करून पूर्ववत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करावी....
हो अगदी बरोबर आहे आपले म्हणणे, परंतु या हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही.... त्यामुळे हक्काचे ईडब्ल्यूएस आरक्षण हेच बेस्ट होते....जसे आता मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून एसईबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा एसीबीसी चे मेरीट वाढलेले आहे, तसेच जर उद्या मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी चे मेरिट एसीबीसी पेक्षाच नव्हे तर जनरल पेक्षाही जास्त लागेल, त्यामुळे समाजाने या गावठी मिथुन चा नाद सोडावा व एसईबीसी रद्द करून पूर्ववत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करावी....
हो अगदी बरोबर आहे आपले म्हणणे, परंतु या हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याची काही गॅरंटी नाही.... त्यामुळे हक्काचे ईडब्ल्यूएस आरक्षण हेच बेस्ट होते....जसे आता मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून एसईबीसी मध्ये आल्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा एसीबीसी चे मेरीट वाढलेले आहे, तसेच जर उद्या मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी चे मेरिट एसीबीसी पेक्षाच नव्हे तर जनरल पेक्षाही जास्त लागेल, त्यामुळे समाजाने या गावठी मिथुन चा नाद सोडावा व एसईबीसी रद्द करून पूर्ववत ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करावी....
मराठा आरक्षणा फक्त ओबीसीतुनच पाहिजे बाकी काही नको आम्हाला एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एक मराठा कोटी मराठा ❤
केळं घे 😂😂
Maratha samajala obc madhun reservation dya nahitar jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot
केळ घ्या 😅
🍌🍌🍌🍌
अशिक्षित आणि अडाणी माणसाच्या नादी लागू नका..
जारांगे पाटील यांची मागणी ओबीसी मधुन आहे, त्यांचा फायदा गरीब मराठा समाजाला नोकरी, शिक्षणातील फिस् मध्ये सवलत मिळण्यासाठी होईल.
EWS madhe pn obc chi jevdi ahe tevdi ch fee lagte
जे सवलती फीस मधे ओबीसी ल आहे तेच ews ल होती सर्वांना पागल बनवलं पाटील साहेबांनी..
Yala Jarange Jababdar .. Chamkugirichya chakkar madhe gel
Only Raj saheb thakre
jai Mahararashra
Nice sir
आता परत EWS द्या अशी मागणी केलीय हे हसायस्पद आहे.
अश्या अर्धवट बातम्या देऊन समाजाला भरकटू देऊ नका. EWS कोणामुळे गेलं आहे हे मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. तुम्ही न्यूज वाले फक्त नेत्यांचीच चाटेगीरी करता त्यांनी काय मंटल आहे तेवढंच दाखून मराठा समाजा मध्ये पाटलांविषयी द्वेष पसरवण्याचे काम करू नका. एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@@govindubale8778 एक मराठा कोटी मराठा
😂😂barobar nahi lakal
Sebc मुळे मराठा समाजाचा फायदाच झाला आहे. सपशेल 10 टक्के आरक्षण मिळालं आहे
ईडब्लयएस गेलं नाही घालवलय
Kese batao toh zara ..... EWS un logo ke liye hota gai jinko koi reservation nahi matalb open ke liye ..jab aap khud open chhod ke kisi reservation ki maang karoge toh jimmewar koun ?
काय बुद्धी आहे राव
तुम्हाला सगळ्या च टेबलावर जेवायचं
तस कस जमेल
थोडं बुद्धी चा वापर करा
बुद्धी कमी वळवळ जास्त
@@amolpatil3574 भाऊ सर्व जण आरक्षण पण घेतात आणि खुल्या वर्गातून पण खातात तेंव्हा नाही समजलं का सर्व टेबलावर खातात ते
@@kishandhulgunde4275 बुद्धी आमची कमी आहे मग न टिकणारी आरक्षण कशाला दिलं तुमच्या बुद्धी जीवी लोकांनी
जरांगे बरोबर तेलही गेलं तूपही गेलं मराठा समाजाचा मोठा नुकसान झालं अजूनही मराठा समाजाने जा रंगांचा नाद सोडावा
ईडब्ल्यूएस आरक्षण दिले ना ते मराठा समाज कमी मार्क वर लागली आहे . परत मराठा समाजातील EWS आरक्षण दिलं तर ते कमी मार्क वाले बाहेर जाणार आहे कट ऑफ वाढेल आशिष शेलार तू अभ्यास कर.
बरोबर भाऊ 👍 पपहिले ews पोलीस भरती 130 plus लागायाची
अरे साहेबांचे शिलेदार आम्ही😂
आमचीवाट आमीच लावणार
कुणाच्यातरी भावनिक करण्याने
समाज/ वोट बँक
खरेदी लोक