कुणीही परत यायचा प्रश्नच नाही. ज्यांनी शिवसेनेला मनस्ताप दिला , ज्यांच्यामुळे पक्ष नेतृत्वाला , कार्यकर्त्यांना मनस्ताप झाला ,पक्ष विस्कळीत झाला त्यांना पुन्हा पक्षात घेणे हे ऊध्दव ठाकरेंना जड जाईल..
निवडणूक कोणाची असो आपला काही फायदा आहे का कमेंट करताना आपल्या फायद्याचं बोला कोण कुठे गेला तरी तो फक्त आपल्या फायद्यासाठी जाणार आहे माझ्या जनता मायबाप यांना विनंती कमेंट टाकताना सर्वांचं भलं होईल अशी करा
उध्दव ठाकरे यांनी ऐकाही गद्धराला घेऊ नये पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांनाच मोठे करावे.परंतु गद्धराणा घेतल्यास शिवसेना हा पक्ष पूर्णपणे संपुष्टात येईल नव्या वटवृक्षालां काटेच येतील .जय महाराष्ट्र.
साहेबांनी गद्धारांना कधीही बरोबर घेऊ नये परंतु काही लोक असेही आहेत ज्यांनी मागील काळात ठाकरे साहेबान बद्दल गरळ ओकली नाही. ते परत आलेच तर तिकीट न देता कामाला लावावे
मी शिवसेना ठाकरे गटाचा विभाग प्रमुख आमच्या मतदार संघात महाविचा खासदार इमानेइतबारे निवडुन आणला पण जर शिंदे गटाचे आमदार घेतले तर इमानेइतबारे त्यांना पाडणार कारण साहेबांना पुढची डोकेदुखी नको.
शिंदे गटात गेलेल्या कोणीही शिवसेना (उबाठा)यांना मदत लोकसभेच्या निवडणुकीत मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव साहेबांनी एकाही मिंद्यास परत शिवसेनेत घेण्याऐवजी तळागाळातील नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.
शिंदे आणि ४० आमदार ठाकरेंच्या अतिशय जोरदार संपर्कात आहे असं खात्रीने वाटण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते हे पुरिव्यानिशी सिद्ध झाले असल्याची ब्रेकिंग न्यूज किती वाजता हे मिडिया ठरवतं आहे.
साहेब तुम्ही यापुढे नवं नवीन आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांनाच पुढे आणावं, नवीन उमेदवारांना प्राधान्य द्यावे शिंदे गटातील आमदार हा विषयाला पुर्णविराम द्या आणि महाराष्ट्रात दौरे काढून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे.
शिंदे डॅमेज नंतर ठाकरेंनी जवळजवळ 80 ते 85 टक्के पक्षाची पुनर्निर्मिती केली आहे व येत्या विधानसभा निवडणुकीत ते 60-65+ असणार आहे आणि ठाकरे काँग्रेस बरोबर योग्य समन्वय ठेवू शकतात
ठाकरे साहेबांनी सर्व नेत्याशी चर्च्या करून निर्णय घ्यावेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे 13 खासदार निवडून येण्या मागे उद्धव साहेब व शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे विसरू नका. आणि बोल-भिडुला एक विनंती की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नेरिटिव्ह पसरवू नका.
हे तुम्ही बोलून उगाच जनतेच्या मनात काहीतरी निर्माण करू नका .जाणीव उद्ध साहेबांना साथ दिली त्यांना परत घेण्यास उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे आणि कट्टर शिवसैनिक .त्यांच्यामागे उभा राहणा तेउद्योग केले .हे चालतंतुझ्या कट्टर शिवसैनिक असेल
आता ठाकरेंनी गद्दारांना परत सोबत घेऊ नये. उद्धव ठाकरेंना खरा न्याय दिला तो जनतेने. म्हणून ठाकरेंनी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन बघावी. अनेक कार्यकर्ते आहेत जे शिवसेनेसाठी निष्ठेने काम करतात.
तुम्ही शांत बसा काँग्रेस चुपचाप बसणार आहे. कारण काँग्रेसचे 13 खासदार हे उद्धव साहेबांनी शरद पवार साहेब यांच्यामुळेच निवडून आले
😂😂😂yedzavya congress chya matanmule uddhav thakre vachle mhan gaddari cha shikka lavunhi shindenni yash milval, uddhav thakre aamchya bharoshyavar aahe mhanun lotangan ghalat aahe congress chya payavar 😂jay congress
हे जर खरं असेल तर १३+९+८
मग काका पवार, उध्दवाचे आठ वजा करून
भाजप ला मिळू शकतात केंद्रात सुप्रिया सुळे कृषिमंत्री होतीलच
@@satishrekhi hi supriya sule tich ahe na 6 koti che vangi 🍆 lavnari 😜
congress kondi karnar udhav chi
तूम्ही का घाबरताय,त्यांनी घेऊदे नाही तर नको घेउदे.त्यांचा प्रश्न आहे तो.
Karan hey channel कॉंग्रेस, ncp, uddhav चाहिए aahe 😂😂
कुणीही परत यायचा प्रश्नच नाही.
ज्यांनी शिवसेनेला मनस्ताप दिला , ज्यांच्यामुळे पक्ष नेतृत्वाला , कार्यकर्त्यांना मनस्ताप झाला ,पक्ष विस्कळीत झाला त्यांना पुन्हा पक्षात घेणे हे ऊध्दव ठाकरेंना जड जाईल..
ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे वर कींवा शिवसेनेवर टीका केली त्याना घेऊ नये 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙💙💙💙💙
Uddhav Thackeray ❤
निवडणूक कोणाची असो आपला काही फायदा आहे का कमेंट करताना आपल्या फायद्याचं बोला कोण कुठे गेला तरी तो फक्त आपल्या फायद्यासाठी जाणार आहे माझ्या जनता मायबाप यांना विनंती कमेंट टाकताना सर्वांचं भलं होईल अशी करा
उध्दव ठाकरे यांनी ऐकाही गद्धराला घेऊ नये पडत्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांनाच मोठे करावे.परंतु गद्धराणा घेतल्यास शिवसेना हा पक्ष पूर्णपणे संपुष्टात येईल नव्या वटवृक्षालां काटेच येतील .जय महाराष्ट्र.
ठाकरेणी सर्व नेत्याशी आणि खासदार आमदाराशी चर्चा करून निर्णय ghyave
साहेबांनी गद्धारांना कधीही बरोबर घेऊ नये परंतु काही लोक असेही आहेत ज्यांनी मागील काळात ठाकरे साहेबान बद्दल गरळ ओकली नाही. ते परत आलेच तर तिकीट न देता कामाला लावावे
ज्यांनी अजून पर्यंत ठाकरे घरावर टीका केली नाही त्यांना जरूर घ्या,,,शेवटी काय राजकारण आहे,
संशोधक बोल भिडू ..😂 चिन्मय भाऊ ला respect फक्त ❤
बाप आहे का रे तुझा
बरोबर
अजिबात पटणार नाही.... गद्दराना नो एंट्री....
Sglyat motha gaddar tr Uddhav nighala. Jevha to Congress sobt Gela tevhach hela ram ram kela
आम्ही नवीन उमेदवार निवडून देऊ पण जुने भ्रस्टाचारी बीजेपी धार्जिनी लोकांना निवडून देणार नाही
साहेब त्यांना सोबत घेऊ नका..🙏😏
nh nh aajibaat nh.... are kon yetach nhye
जे येतील त्यांना परत घ्या. उलट ताकद वाढेल. जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥
यातलं काहीही होणार नाही उगीच वांग्याचे भरीत करू नका
लोकसभा तो झांकी है.... विधानसभा अभी बाकी है.....
मी शिवसेना ठाकरे गटाचा विभाग प्रमुख आमच्या मतदार संघात महाविचा खासदार इमानेइतबारे निवडुन आणला पण जर शिंदे गटाचे आमदार घेतले तर इमानेइतबारे त्यांना पाडणार कारण साहेबांना पुढची डोकेदुखी नको.
खूप छान 🙌😁
आले तर तिकीट मिळणार नाही
नाही आले तरी निवडणुकीत पराभव होणार 🤞😂
एवढं सोप्प वाटलं का पराभव करणं.... लोकसभेला पण मनत होते शिंदे गटाचे फक्त श्रीकांत शिंदेचं निवडून यतील 🤣😂😂😂😂
@@shamshinde3706 अरे 40 आमदार असताना फक्त 7 खासदार 🤣🤣
@@Mh01587 सहानुभूती असताना ठाकरेचे 22 मदले 18 निवडून येणार असे एक्सिट पोल सांगत होते..... आणि आले 9 🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂 उद्धवला म्हणावं तोंड काळं कर
कोणीही जाणार नाही ठाकरे गटात, केंद्रात भाजप ची सत्ता आहे. कमीत कमी ५०-६० आमदार शिंदे निवडून आणू शकतात
Uddhav Thakre the Brand ❤
सहानुभूती फक्त एकदाच असते इथून पुढे ती ओसरायला लागेल
त्यांना परत घेऊ नये. जनता दुखावेल.
जनतेचा विश्वास उडेल जर गद्दार आमदारांना परत घेतले तर .... जय महाराष्ट्र
त्यांना परत घेऊ नये हीच विनंती . कारण ते त्यांच्या फायद्या साठी ठाकरे कडे परत येत आहेत . त्यांना थारा नको नाहीतर जनता दुखावेल
महविकास आघाडी सरकार जिंदाबाद.
Gelelya kunalahi gheu naye....anyatha amhi sodnar nahi
अरे मित्रां ज्यांनी शिंदे गटात राहून लोकसभेला help केली त्यांना संधी देणे गरजेचे आहे
@@undefinedindia4779 kaahi garaz naahi. Shinde swabat jaaun, hya aamdarani tyanchi patrata gamavli.
शिंदे गटात गेलेले आमदार,ऊव्दवजी ठाकरे नि परत घेऊ नये
आता शिंदेंचा माज़ उतरणार
अरे बाबू शिंदेचा माज उतरला आहे काय बोलतो तू
शिंदे गटात गेलेल्या कोणीही शिवसेना (उबाठा)यांना मदत लोकसभेच्या निवडणुकीत मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव साहेबांनी एकाही मिंद्यास परत शिवसेनेत घेण्याऐवजी तळागाळातील नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.
शिंदे आणि ४० आमदार ठाकरेंच्या अतिशय जोरदार संपर्कात आहे असं खात्रीने वाटण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते हे पुरिव्यानिशी सिद्ध झाले असल्याची ब्रेकिंग न्यूज किती वाजता हे मिडिया ठरवतं आहे.
शिंदे कडे गेले त्यांना ठाकरे साहेब यांनी परत घेऊ नये
कुणाला असे वाटते की टोमणे बहादुर पुरस्कार उद्धव साहेबांना मिळाला पाहिजे
साहेब तुम्ही यापुढे नवं नवीन आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांनाच पुढे आणावं, नवीन उमेदवारांना प्राधान्य द्यावे शिंदे गटातील आमदार हा विषयाला पुर्णविराम द्या आणि महाराष्ट्रात दौरे काढून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे.
Neet cha scam badal kara kahitari student confused ahet #reneet justice
शिंदे साहेबाला धनुष्यबाण पेलणार नाही हे अगोदरच सांगितले होते जनतेने ते धनुष्यबाण एक दिवस शिंदे साहेबाच्या छाताडावर पडेल
जिथे शिवसेना उद्धव ठाकरे गट उमेदवार उभे होते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांनी काम केलं नाही पण त्याच्या इथे शिवसेना ने काम केलं
शिंदे डॅमेज नंतर ठाकरेंनी जवळजवळ 80 ते 85 टक्के पक्षाची पुनर्निर्मिती केली आहे व येत्या विधानसभा निवडणुकीत ते 60-65+ असणार आहे आणि ठाकरे काँग्रेस बरोबर योग्य समन्वय ठेवू शकतात
काँग्रेस स्वतंत्र लढली तर २५ पेक्षा जास्त जागा निवडूण येणार नाही.औकात समजेल
🛑शपथविधी कार्यक्रमात *#राज** ठाकरे* *उपपंतप्रधान*🥳 पदाची शपथ घेण्याची शक्यता - सूत्र
*#मास्टरस्ट्रोक*
Eknath shinde ❤
मलाही शिंदेंच्या गटाच्या नेत्यांनी उद्द्व गटात जान आवडणार नाही.
मी विचारधारेला ठाम राहणाऱ्या लोकांनाच मानतो.
Balasaheba sarkh.
उद्धव नी आमच्या बाळासाहेबांच्या विचारधारेला पायदळी तुडवले.
गप्प रे कसली विचारधारा, अजित पवार बरोबर बसलात ना
@@warriortime5369 pan Congress nahin
faltu analysis
महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे ते करणार नाहीत
परत घ्या पन शेवट पर्यंत तिकीट देऊ नका अर्थात use and thow 😂
UDDHAV Muslim BRAND
शिंदे,जरांगे व आंबेडकर एकत्र आले तर बाकी सगळे प्रस्थापित थंड होतील.
Shinde cha bap Modi aahe Ambekar nahi ...gela tar dhu..var lath padel
Bolbhidu - Ubatha cha dusra mukhpatra...
उद्धव साहेब जिंदाबाद
कृपया नका घेऊ
अग्दी बरोबर आहे उद्धव साहेब 101%
सोळा आमदार सोडून बाकी आमदारांना घ्यायला काहीच हरकत नाही
खुपचं बाळबोध विश्लेषण करता हो तुम्हीं लोकं. काय बालवाडीच्या मुलांसाठी बनवता का व्हिडिओ. बंद करा ही फालतुगिरी.
असे झाले तर ठाकरेंना राजकारण सोडून द्यावे लागेल.
अरे पण जातोय कोण उबाठा कडे?
जे सोबत होते त्याना आमदारकी ची संधी प्रत्येक पक्षाने द्यावी
काँग्रेस ने उगाचच हवा करू नये..ठाकरे मुळे ते निवडून आलेत
ठाकरे साहेबांनी सर्व नेत्याशी चर्च्या करून निर्णय घ्यावेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे 13 खासदार निवडून येण्या मागे उद्धव साहेब व शरद पवार साहेबांचे मोठे योगदान आहे विसरू नका. आणि बोल-भिडुला एक विनंती की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नेरिटिव्ह पसरवू नका.
उध्दव ठाकरे यांनी ही चुक करु नये
Dokyane kam karave lagel sharad pawaran sarkhe. Sharad Pawarani Nilesh Lanke , Bajrang bappa Sonwane yana Ajit pawarankadun parat bolawun ubhe kele ani nivdun pan anal. Jyanchya kade satta tyanchyapudhe delhi hi jhukte
आमदारांनी काँग्रेस मध्ये जाव 🎉
Tuzya swapnat😂😂😂
भाऊ तू Anchor तर चांगला आहेसच पण एक Good Looking Model सुद्धा वाटतो आहेस.
यापुढे उद्धव औरंगजेबाला औरंग्या म्हणणार नाहीत 😄😄 त्यांनी मतदारांच्या भावनांचा आदर केला पाहिजे
आता विषयच नाही ...शिंदे तर संपल्यात जमा आहे प्रमुख वैरी तर भाजप आहे ज्यांनी हे सगळं घडवलं
कांग्रेस चे खासदार निवडून आले ते ठाकरेंमुळे आलेत त्यामुळे त्यांना कांग्रेस न म्हणता महाविकास आघाडी चे उमेदवार म्हणणे योग्य.
हे तुम्ही बोलून उगाच जनतेच्या मनात काहीतरी निर्माण करू नका .जाणीव उद्ध साहेबांना साथ दिली त्यांना परत घेण्यास उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे आणि कट्टर शिवसैनिक .त्यांच्यामागे उभा राहणा तेउद्योग केले .हे चालतंतुझ्या कट्टर शिवसैनिक असेल
ठाकरेचे मुख्यमंत्री पद गेल्यावर गोवा ला नाचणारे आमदार पाहावे उद्धव साहेबांनी मग निर्णय घ्यावा
एकही गद्धार ला परत घेतल्यास आम्ही मतदानाला जाणार नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणताही गाद्धर परत नको.
चोक अजून महाविकास आघाडी ची 😂😂😂
जात नाहीत कोण शिंदे कडून 💪
कामाचा माणूस शिंदे साहेब
सहाण भूती चा आहे 😂😂
पण हा मुद्दा सुद्धा विचारात घेतला पाहिजे आता जो कॉंग्रेसला फायदा उद्धव ठाकरे यांच्या मुळेच झाला आहे याचा विचारही झाला पाहिजे
आता ठाकरेंनी गद्दारांना परत सोबत घेऊ नये. उद्धव ठाकरेंना खरा न्याय दिला तो जनतेने. म्हणून ठाकरेंनी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन बघावी. अनेक कार्यकर्ते आहेत जे शिवसेनेसाठी निष्ठेने काम करतात.
Only uddhav vadapav sainik uddhav vadapav sainik uddhav 😂😂
अरे आता जय श्री राम नाही बोलायचे आता जय jaganath असे बोल हा आणि हा तुम्ही ढोकळा pafda खा. वडा पाव ताज मध्ये 850 rs ल मिळतो
घेऊ नका परत कारण यांनी नुसत पक्ष फोडला नाही तर पक्ष आणि चिन्ह पळवल ...येवढी मोठी व्यक्तिगत राजकीय हाणी करणारे हे लोक आहेत
जे सहकार्य करणारे असतील निवडून येण्यास समर्थ असतील त्यांना एक वेळ संधी द्यावी लागेल अन्यथा एकनाथ शिंदे यांची ताकद कधीच कमी होणार नाही
Parat ghya &, pn Tikit deu nka, g
असे पन तोट्यात आहेतच ना 😂
राष्ट्रीय पक्ष उत्मात झाले तर प्रादेशिक पक्ष त्यांना त्यांची जागा दाखवतील
ठाकरे घेतली तो निर्णय मान्य 🔥🔥🔥🔥🔥
शिंदेचे आमदाराना पक्षात घ्यावे पण आमदारकीची तिकीट देऊ नये
कधीतरी भाजपाची वकिली सोडून ठाकरे यांच्या बाजूने बोलत जा
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪❤️🔥👍
If Modiji could take all corrupt ... whom they accused ... n cum in power .... Why not Uddhavji ....
Gaddarana parat ghewoo Naka. GADDARI kelelyana parat ghewoo Naka, please!
congress cha hach problem ahe mhanun khaddyat jate, congress ne jast maaj karu naye nahitar parat 13 varun 1 var yaal
गद्दरणा परत घेण्याची चूक करू नये
ही हात जोडून विनंती
Kannd चे आमदार हे खरे निष्ठावंत
Udhaav thakre sir ani Sharad pawar saheb.tumhla Jante ne changle vote kele ahe.janta mhanje Maratha samaj.MARATHA samajacha Aarakshanacha vishay margi lava.ani hi shevatchi sandhi ahe baki tumchi marji.
परत घेऊ नये.
तुम्हाला काय करायचं आहे.तुम्ही डबल ढोलकी आहात.
बोल भिडू full time pass करत ahe😂
100 jaaga peksha jaast jaaga congress ne ladvunaye. Sobat sharad pawar aahet lakshat ghyave. Mahavikas aaghadi kaddhapi thodu naye. Hei thinhi paksh Maharashtra sahaj jinknaar aahet. Aniki saathla chote chote paksh asnaar visru naka.
जर सायबहाणी बोलो तर शरद आणि काँग्रेस ला पण जागा डाकाऊ
Gaddarana mafi nahi,punah
Uddhav saheb tayana ghu naka, sainik,janta punah matdan karnar nahi,kkutumbhatil netyala. Seat deu Naka, tarun sainikala
Sandhi. Daya
Parat gheu naka gelelyana
नवीन चेहऱ्याना संधी द्या
Bass zhala tyancha peksha tumhi jast interested ahat foda fodi cha rajkarnat.
Is it soft corner factor or dalit Muslim factor coupled with social engineering that was executed before election with Maratha obc captive votes.
15 जागा मिळतात ना लोकसभा निवडणुकीत
हा वीडियो बनवून बोल बिडू ठाकरे वरती दबाव नाही बनवू शकत.😂
1st view
Bol Bhidu BJP shinde ajit pawar samrthak ahe vatat
Uddhav thakre saheb hya gaddar lokana sobat gheu naka fakt 5te 10 sodon