Walmik Karad ला ठेवलंय त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने स्वतःला का संपवलं ? | Santosh Deshmukh
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Walmik Karad ला ठेवलंय त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने स्वतःला का संपवलं ? | Santosh Deshmukh
मंडळी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी बीड शहरात तळ ठोकून आहेत. तसेच बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान बनलेल आहे, शिवाय याच पोलीस ठाण्यात बहुचर्चित आरोपी वाल्मिक कराड यालाही सध्या ठेवण्यात आल आहे. दरम्यान याच पोलीस हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला लटकून एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. अनंत इंगळे असं या पोलीस कर्मचाऱ्याच नाव असून, त्याने मध्यरात्री स्वतःच जीवन संपवलं. सकाळी उजाडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला, त्यावेळी एकच खळबळ उडाली, दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याचा तपास चालू केला असून, आधीच वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचे आरोप होत असलेल्या बीड पोलिसातीलच एका कर्मचाऱ्याने आता कराड असलेल्या मुख्यालयाजवळच *** केल्यामुळे, ही *** त्याने का केली, त्याच्यावर कोणाचा दबाव तर नव्हता ना, अशा वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलेल दिसून येत असून, याबद्दलचीच सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#walmikkarad
#walmikkaradproperty
#walmikkaradarrest
#walmikkaradklatestnews
#vishaychbhari
#विषयचभारी
walmik karad,walmik karad arrest,valmik karad,valmik karad beed,valmik karad news,valmik karad caste,santosh deshmukh murder case walmik karad arrest,walmik anna karad,walmik karad beed sarpanch case,walmik karad news today,walmik karad news,walmik karad vs santosh deshmukh,walmik karad arrested,walmik karad latest news,valmik karad case,walmik karad cid enquiry,walmik karad santosh deshmukh live,walmik karad slap,walmik karad jail,walmik karad parli
walmik karad,walmik karad vs santosh deshmukh,walmik karad news,valmik karad,walmik karad arrest,walmik anna karad,valmik karad beed,walmik karad news today,valmik karad news,walmik karad parli,walmik karad slap,valmik karad caste,santosh deshmukh murder case walmik karad arrest,walmik karad beed news,valmik anna karad,walmik karad surrender,beed valmik karad,walmik karad santosh deshmukh live,sharad pawar,walmik karad arrested,walmik karad property,walmik karad sampatti
walmik karad,valmik karad news,valmik karad,walmik karad arrest,santosh deshmukh murder case walmik karad arrest,valmik karad beed,valmik karad caste,marathi news,maharashtra news,walmik karad latest news,beed news,walmik karad news today,walmik karad news,maharashtra news in marathi,valmik karad case,walmik karad cid enquiry,walmik karad beed sarpanch case,walmik karad arrested,walmik karad surrender,walmik anna karad,sharad pawar
महाराष्ट्राचं वाटोळ करायला फक्त राजकीय नेते कारणीभूत आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला समजले
Janata suddha tevadhich jababdar ahe.....bharata madhye neta lokana deshachya varati thevtat....
हो हे खरं आहे
वाल्मिक कराराकडे 1500 कोटींची संपत्ती आहे तर धनंजय मुंडे घराण्यात किती संपत्ती असेल
हा तर कार्यकर्ता.
विचार करा शरद ची कीती असेल 🤔
देश ...असेल नावावर. .@@NikhilMali0001
70000 koti che dada
SGALYA RAAJKAARNYACHI SAMPATTI HAJARO KOTI AAHE. 😅😅😅
@@NikhilMali0001शरद पवार तर सत्तेपाऊस लांब आहेत तरी येवढे पैसै तर 3 टर्म pm मोदी कडे किती असेल 😂😂😂
महाराष्ट्राचे वाटोळे केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार
पोलिस स्टेशनच्या आवारात सी.सी.टिव्ही कॅमेरा आहेत का नाहीत .
खूप धक्का दायक घटना आहे ही.घातपाताची शंका येते.
नाही ते फक्त सामान्य लोकांनी पोलिस स्टेशन मध्ये विडीओ बनवण्याचा प्रयत्न केला तरच तर कॅमेरे ॲक्टीव्ह होतात.तसे ते ते करत असलेले काळे धंदे कॅमेरा पाहत नाही.कॅमेरा फक्त सामान्य लोकांनाच पाहतो.
@@bapugaikwad7345saglya maharashtra til police station madhe asach ahe Fadanvis sarkar astana, karan magchya veli Fadanvis sarkar astana amchya jawalil ek mansa var Nigdi police nni atyachar kela hota, tya var takrar karun, mahiti adhikara antargat tya police station che tya divshi che cctv footage magitle asta cctv band hota ase uttar milale, shivay commmisioner
फडणवीस साहेब अभिनंदन महाराष्ट्र हा बिहार केल्याबद्दल 👍
मग जा ना बिहार ला 🤣😂
तुझा ब्राह्मण द्वेष समजू शकतो मी 😂😂
लवकर बरा हो
@@Dearadrkka re bhadya maharashtra tujhya bapacha ahe ka?? Kutrya tujhya bapala as hal hal karun maral ast tar asach gu khalla asta ka fadnvis cha??
Parlit Mitra adhipasunach as rajkaran suru hot Gopinath Munde Mahajan chya kalapasun fadnvisach yat Khi nhi Mitra amhi Parli valech ahot aamhala tri shahanpan shikavu nye 😂
MVA che aale. Kahihi zala ki Fadnavis nav ghyayacha
वारे वा फडनविस साहेब .अभिनंदन तुम्ही राज्य चालवायच्या लायकीचे आहेत का नाही.तुम्हीच ठरवा.
धन्यवाद फडणवीस साहेब महाराष्ट्राचा बीहार केल्या बद्दल
याला कारणभूत रज्य सरकार आहे.. निषेध
हत्या का आत्महत्या याची तपासणी करा.
@@user-fb2dq4us1h th-cam.com/video/R8KIrVwx6DM/w-d-xo.htmlsi=fIi7korreURd0lPY
खुप वाईट घटना....खरं कारण कळायला हवं.... भावपुर्ण श्रद्धांजली
ही हत्या असणारे…त्याला स्वतःला त्याच जीवन संपवायला लावल असणारे …कारण तो ह्या प्रकरणातील पुरावा असू शकतो
बघा अजून काही धागा दोरा जोडता येतो का... नसेल जुळत तरी जुळवून आणायला मदत करा
मी बी, जे,पी, चा कट्टर कार्यकता आहे,,पण फडणवीस साहेब तुम्ही एवढे लाचार व्हाल एवढं वाटलं नाही,सत्ते साठी किती अजून लाचार व्हाल ,,,,आज लाज वाटते ,,चुक झाली आमची, तुम्हाला मत दिल्याची.,,,,
माझं ही हेचं मत आहे भाऊ
@@sandipkadam2799 मि पुन्हायेईल मि पून्हा येईल आलो पवाराला घेउन वाट लावायला
जर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर मी कधीही bjp la मतदान करणार नाही
💯 @@ganeshgund1553
चूक वाटते यांना मतदान करून
धक्कादायक घटना, हा असा महाराष्ट्र नाही पाहिजे होता आम्हाला 😢
आत्महत्या नव्हे हत्या केलेली असणार अशी खात्री आहे.
💯💯💯👍
💯 हत्या केली आहे असे वाटते
Barobar
फडणवीस मी आपला समर्थक आहे . आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र राज्याला मान खाली घालून जगायची वेळ येईल ह्याची मला शंका नव्हती . तरी देखील ह्या घटनेचा महाराष्ट्राला न्याय हवा आहे व तो मिळवून द्याल हि अपेक्षा करतो . प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरोपींना फाशी फाशी व फाशी आणी धन्याचा राजीनामा आणि तो यापुढे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दिसला नाही पाहिजे हिच अपेक्षा आहे फडणवीस साहेब आपल्या कडून .
शेपूट घालून बसला देवेंद्र फडणवीस
बिडला वेगळ्या राज्याचा दर्जा देऊन टाका. म्हणजे महाराष्ट्र सुटेल यातून
खरं आहे
Correct
बीड ला नव्हे ,परळी तालुक्याला ,बीड ला बदनाम करू नका ,
जनतेने योग्य व्यक्ती ला ❤निवडून द्यायला पाहिजे
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबावामुळे
द्या आजुन मतदान आणि निवडून आणा या लोकांना हे असेच चालणार
तपास करा🙏
प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो व लाळ घोटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती व मोठे पद दिले जाते.
मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही ही महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे स्त्री या विधवा होत आहे त्यांचा माणूस संपतो कधी न्याय मिळणार वाह रे सरकार
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या अगोदर
हे तर मूळ कारण आहे
सामान्य जनतेला न्याय मिळणं कठिण
फडवणीस चे अच्छे दिन आले वाटेत.
😂
😂😂😂
पोलीस सुसाईड करतोय म्हंजे.. इथं केंद्रिय तापस यंत्रांची गर्ज अहे. पण फडवणीस ने महाराष्ट्राचे यंत्राने काडे तपस दिला जेणेकरुन.. पोलीस वर दाबाव आता येइल
खर आहे केंद्र सरकार आम आदमी चे आहे काय बोलतोस राव
मोदी तर फडणवीस आणि मुंढे यापेक्षा पैसा आणि हुकूमशाही करणारे आहेत,
@@Mundhe-j2m ईडी, सीबीआय मुंडे, ची राखेल नाही ती अमित शाह ची आहे.. आनी मत्तर सोडवा करायचं म्हंजे अर्धी प्रॉपर्टी जामा करवी लागेल, महाराष्ट्र पोलीस अडचण डबावत आहेत.
कुठे नेऊन ठेवलाय , महाराष्ट्र माझा.
या अवस्थेला फक्त एकच व्यक्ती जबाबदार.👉फडणवीस
@@MrBond916💯💯💯
Jagewarch ahe
@@MrBond916jarange ahe yala jababdar
bjp la vikala gela maharshtra
आता मुंडे हटाव , बीड बचावो हि मोहीम मोठ्या ताकतीने उभी करावी लागणार आहे .❤❤❤
हि नवी पेशवाई आहे त्यामुळे न्याय मिळणारच नाही .
ईडी , सीबीआय ,ने धन्या व वाल्याच्या संपतीची चौकशी करावी .
किती जातिय द्वेष मनात ठेवून आहेस भावा, फडणवीस वरुन पेशवाई बोलतोस. पण लक्षात घे मुंडे हा अजित पवार चा माणूस आहे. अजित पवार पण सत्तेत आहेत.
बीड ची जनता गांडू आहे
@@MsDownloader40 mag tarbooj tya pawar var ka action nahi ghet? Roj ED lavayachi na. Ki Tarbooj pan hafta gheto.
Bhau nahi honar.. Lok evdhe kharab ahet tithle ki aplya jaticha ahe mhanun changlch bolnar.. Baki kitiki khun kra... Mansikta kharab ahe sangli tyanchi. Mhanun bihar zalay ro beed... Saglyat corrupt jilha ahe
हा प्रकार महा भयंकर आहे वाल्मीक कराड जेथे तेथे च हे कसे घडले?
काय खर् दिसत नाही,, सगळा गोंदळात, गोंधळ
पोलिस पेक्षा राजकीय चमचे जास्त powerfull आहेत म्हणावे लागेल
आमच्या गावचे आहेत अनंत इंगळे भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢😢😢😢😢😢😢😢
Kay issue hota bhava.. Yanche kahi relationship hote ka ya sacme madhe???
असले गाव वाले 😢😮😅
Nemk ky hay clear sanga
खरं काय कळेल का.... तुम्ही गाववाले आहात चौकशी करा अन सांगा प्लीज
वर्तमान पत्रात फक्त आत्महत्येची बातमी आली पण तिथे कोण प्रसिद्ध आरोपी आहे ते बातमीत नाही.
बीड पोलीस असे टोकाचे पाऊल उचलत असेल तर सामान्य माणूस कसा राहत असेल?
आजतक भारत की सत्तर प्रतिशत जनता भयभीत जीवनयापन करती है ,,,चाहे जंगल ,,हो या शहर हो या ग्रामीण इलाका हो ,, ,,सभी डरे है
हि आत्महत्या नसून हा घातपात आहे अनंत ईंगळे यांना काहीतरी माहिती आसावी आणी हे सत्य बाहेर येईल म्हणून घातपात होऊ शकतो
हो असेच वाटत आहे
कुठेतरी पाणी मुरतंय पोलीस स्टेशनच
खरं तर अख्ख बीड पोलीस शेजारच्या जिल्ह्यात विभागून टाकून दया व नवीन पोलीस भरा
अगदी खरे आहे
याहा सर्व राजकारणी एक आहेत आणि सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात असेच होते आपण सर्व मिळून एकमेकाची काळजी करावी
मला तर आता कोणावरही भरवसा नाही.सगळेच बरबटलेले आहेत.
हो 100% खरे आहे
महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झाले बिहार पेक्षा पुढे गेले अभिनंदन फडणवीस साहेब गुंडाना पाठीशी घालत आहॆ
आवळ्याच्या झाडाला??? आश्चर्य
Gavran zad mothe hote
शाबास टरबूज साहेब एक आरोपी पोलिस वाला संपवल्या बद्दल .
कुठे नेऊन ठेवलाय हा आमचा बीड जिल्हा
Bihar madhe😂😂😂
राजकारण्यांनी लोकशाहीची चारही स्तंभ सडवलीत ...राज्याच्या तसेच देशाच्या या परिस्थितीला सर्वस्वी राजकारणी जवाबदार आहेत...नीच आणि हलकट.. नियतीने यांचीही अशीच अवस्था करावी .
तुम्ही छान पद्धतीने माहिती दिली सर
आत्महत्येला परावृत्त केले म्हणून केस लावा
घरचा कायदा आहे काय
प्रवृत्त केल अशी दुरूस्ती करा
परावृत्त म्हणजे त्या गोष्टीपासून दूर करणे
प्रवृत्त केले असे म्हणावे
या देशाचं काय होऊ शकत नाही... असल्या लोकांचे राजकारणी लोक आणि काही समाज बांधव समर्थन करत आहेत...
सरकार नाही,गुन्हेगारांचा अड्डा आहे
हे का घडतय भाजपाला गरज नसताना अजित पवार व धनंजय मुंडेना वाचविण्या साठी
वाल्मिक जिथे जाईल तिथे जिवं जाऊ राहिले भो 😌😀
ग्रुहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गुंडाराज माजला आहे.
उत्तर प्रदेश योगी आदित्य सारखे पॅटर्न बुलेट बुलदोजर इनकनवटर चालू करा
काय चालय महाराष्ट्रात कुठे गेला महाराष्ट्र माझा 😢हात्याला आत्महत्या नाव देउ नका
BJP in Centre 💀🔥
BJP in Maharashtra 🤡🤡
Mla in Maharashtra 🤡
Police head in Maharashtra 🤡
Janta during election in Maharashtra 🤡
Double engine sarkar🚂🚂
Don't blame Police n People @@Factboy0003
@@Factboy0003 son, janta hvnt voted them...
@@yashdesai9571 why ? Porsche case me bhi aisa hi hua tha , rape case me bhi police ne paise khaye the jo head tha usne aur vo abhi ulhasnagar case me bhi khaye the paise police ne
BJP नकोय आता जनतेला.
फक्त संपत्ति जमा करा।
काही निर्दोष जेलमधे जातात, व गुंड बाहेर फीरतात, कूठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
खून केलाय... हे वेडं पण सांगेल
आत्महत्या नाही तपास ह्यांचा तरी नीट करा
Shame on maharashtra government
फडणवीस साहेब. मी आपला सामान्य भक्त,मी स्वतः सर्व यंत्रणांना कंटाळून अखेर करावा का?या विवंचनेत आहे .आपणं अतिशय थोर आहेत ,असा विश्वासही होता.आपण अजित दादा सोडा , धन्यालाही डोक्यावर घेतले आहे
महाराष्ट्रातील जनता आधीच त्रस्त झालेली आहे. अतिशय कठोर पाऊले उचला. अन्यथा तुमचा आजपर्यंतचा सर्व प्रपंच व्यर्थ जाण्याची भिती वाटत आहे.
याला सर्व तोपरी फडणवीस जबाबदार आहे राजीनामा दिला पाहिजे
भाजप वाल्यांना उरावर घ्यायचा होत ना अजितदादालां बघा आता काय चाललाय ते.
हे खूप गंबीर आहे बीड मधील हे सगळं थांबलं पाहिजे नाही तर सामान्य व्यक्ती जो कोणत्याही जातीचा असो त्याच काहीच खरं नाही.
अगोदर असे केवळ चित्रपटात सिन असायचे. आता मात्र हे सगळ खर घडतय.
काहीही करा जनता आपल काही करू शकत नाही ही खात्री BJP ची आहे
Apanch murkh ahot.
Asha lokana vote karun khurchivar basawato ata ghya shekaoon.
@savliramgaikwad6367 EVM मुळे त्यांना मताची गरज नाही
त्याला आतील गोम समजली असणार????१००%
तो पण वंजारी होता रे
@Mundhe-j2m तो प्रामाणिक असेल रे
@PramodNerle तुम्ही सर्व समाजाला दोष देताय म्हणून बोललो रे बाबा बाकी काही नाही
@Mundhe-j2m तुमच्या कडून सरळ भाषेची अपेक्षा महाराष्ट्राने सोडावी अशी बोलण्याची पद्धत दिसते.
धनंजय मुंडे व कराड ने अख्ख्या महाराष्ट्राची लाज काढली.
काय झालं असेल .कशा मुळे अस केलं असेल ..एवढं टोकाच पाऊल का घेतलं असल त्यांनी ..काही दबाव तर नसेल ना ..मानसिक खच्चीकरण तर झाले नसेल ना..खूप वाईट झाल ..भावपूर्ण श्रद्धांजली..जय हिंद ..सर
महाराष्ट्र म्हणून घ्यायला लाज वाटते.
लका काय चाललंय नेमके बीड मध्ये आका ठेवतोय कां नाही बीड ला
आपल्या राज्यासाठी गृह मंत्रालयाची खरोखरच गरज आहे का ? 👁️🧠👁️
का माहिती दिलीच नाई तुम्ही. उगी टाईमपास केला आमचा. एवढं मोठं headline टाकलंय.
हे भिकारी झालेत views साठी
द्या आजुन BJP ला एकहाती सत्ता आणि घ्या आपली डाग हाणून.
हीच आपली लायकी आहे. काय शेत्त किंमत नाही आपल्या जनमताला.
खरं कळुंन काय करणार आपण
घात पात असु शकतो....
कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा
सामान्य माणसाला न्याय मिळावा
मराठ्यांनो भाजपला मतदान करून तुम्ही मोठी चूक केली उद्धव साहेबांच्या मागे उभे राहिले असते तुम्हाला न्याय मिळाला असता जय आदिवासी
😢😢या सगळ्या गोष्टींचे मुळं ही शेवटी शेवटी, धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या जवळ येऊन थांबतात अस वाटत आहे😢😢😢😢
महाराष्ट्र आता थांबणार नाही अशीच प्रगती होत राहील हेच तर विचार धारा आहे याची ?
सारंग महाजन यांची मुलाखत ऐकली त्याच्यावर सरकारने योग्य ती कारवाई करावी
पैसे वाल्यांना बरोबर न्याय मिळतो कराड सारखा
असं वातावरण निर्माण होईपर्यंत मागील अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील कार्यरत ग्रामसेवक ते जिल्हाधिकारी तसेच वेगवेगळ्या खात्यातील A-Z अधिकारी काय गु खात होते का? असा प्रश्न पडतो.
पोलिस सुद्धा सुरक्षित नाही... बहुतेक काय तरी पुरावा असेल त्यांचेकडे
घरगड्या कडे 1500 कोटी तर धन्या आणि चिक्की ताई कडे किती संपत्ती चौकशी झाली पाहिजे.
अतिशय दुर्दैव आहे सर नाहक बळी एकाचा बळी गेला
सरकार आणखीन निरपराध लोकाचे किती बळी कर्मचाऱ्याचे जीव घेणार सर बेकार आहे.
ग्रहमंत्री झोपलाय महाराष्ट्राचा
महाराष्ट्रात मुख्यमंत्री गृहमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एवढे लाचार होतील असं वाटलं नव्हतं महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळं झालं
ही सुरवात आहे,..हळू हळू सगळे संपतील...
Yes
अशा घटना एमपी यूपी मध्ये घडत होत्या आता महाराष्ट्रात घडत आहेत एमपी यूपी सुधारले महाराष्ट्राचे राजकारण घडवून झाले आहे
कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा
वाल्याच काय तर माहित झाले का बघा त्या पोलिसाला काही सांगता येत नाही मग त्याला धमकी भीमकी आली की काय
एवढी हतबलता का आली आहे पोलीस आणि राज्यसरकारवर.. जनतेच संरक्षण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना निवडुन दिलं आहे हे लक्षात राहुदे...
फडणवीस ने महाराष्ट्राचा बिहार केला सवीधाण चे नाटक करतो
काय चाललंय महाराष्ट्रात
मुख्यमंत्री यांनी स्वत राजीनामा द्यावा.
पुरावे कोणते सादर करायचे हे ज्याच्या फायद्यावर अवलंबून असतील, कदाचित.....
वाल्मिकला तेथून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले पाहिजे हे कधी पासून जनता सांगत आहे
अरे भावांनो आपनच निवडून दिलेली सरकार आहे ही आपली चुक आहे त्याकरिता योग्य लोकपरतिधी निवडून द्यावेत म्हणजे सामान्य जनतेला न्याय मिळेल ही वाटचाल महणजे राज्याच्या अधपतना कडे वाटचाल आहे हे सर्व मतदारांनी लक्षात असु द्याव ही नम्र विनंती😂