2 वर्ष झाली साधी सुनावणी नाही झाली,बहुमत चाचणी वेळी ठाकरेंनी राजीनामा दिला त्या मुळे आम्ही मागे जावू शकत नाही असे कोर्ट बोलले,आमदार अपत्राता प्रकरणात पण हेच होणार,आमदारकीची मुदत संपणार आणि मुदत संपल्यामुळे काही करू शकत नाही असे कोर्ट म्हणणार
सुप्रीम कोर्ट उबाठा सेनेला घाबरते. नाही तर ज्या प्रकारचा निर्णय त्यांनी दिला तो त्यांनी दिला नसता. शिंदे सरकार संपूर्ण कायदेशीर आहे आणि अपात्रतेचा निर्णय सभापती ने घ्यायचा आहे असा सरळसोट निर्णय त्यांनी दिला असता. पण अनावश्यक घोळ घातला गेला.
न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कधिच उडालाय, लोकशाहीवरच विश्वास नाही तर त्याच लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेवर कसा राहील.जुणे जाणते,अनुभवी गावातील लोकच यांच्यापेक्षा चांगला निर्णय देऊ शकतात.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सरांबद्दल नितांत आदर आहे पण त्यांच्याकडून जनतेचा भ्रमनिरास केला जातोय. त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील उरला सुरला विश्वास ही संपेल.
खरं आहे, जनतेमध्ये पण हेच समजलं जात आहे,सर न्यायाधीश चंद्रचूड जी राहुल नार्वेकरांना खडेबोल बोलणारे सुप्रीम कोर्ट स्वतः काय करत आहे तारीख पे तारीख,सर न्यायाधीश चंद्रचूड यांना रीटायर झाल्यावर काय करणार याची काळजी असावी
मा कोर्ट एवढा उशीर का वागतो. किती वर्षे अभ्यास करणार??? जनतेचा मा कोर्टावरचा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. मा सुप्रीम कोर्टाने दोन्ही चिन्ह चाळून टाकावीत. न्याय हा ओरिजनल शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार याची राष्ट्रवादी पक्ष आहे असे जनतेचे ठाम मत आहे. मा जर्ज रिटायर्ड झाल्यावर भाजप ला मनाप्रमाणे निकाल घेता येईल असे सामान्य जनतेला वाटते.
महत्वाच्या सुनावणीवर तारीख पे तारीख देणं.. हे लोकशाहीसाठी घातक आहे.. तारीख पे तारीख देणं यावर पण आता जनता संशय घेत आहे.. न्यायधिशांवर रंगा बिल्लाचा दबाव आहे असं दिसतं आहे
निदान एखाद्या.. गंभीर प्रकरणात तरी, न्यायव्यवस्था सजग असायला हवी होती ! पण ती.. पुर्णपणे,आज लुळी पडलेलीच आपल्याला दिसते आहे ! ही बाब खरोखरच..आपल्या लोकशाहीची,आणि देशाच्या भवितव्याची, फार मोठी हानी करणारी आहे !
अपात्र प्रकरण त्यांना महत्त्वपूर्ण वाटत असेल परंतु कनिष्ठ न्यायालयांपासून हायकोर्टापर्यंत हा विषय उग्र झालेला आहे. न्यायाधीशांवर कोणतीही जबाबदारी नाही. पगार मात्र भरमसाठ दिला जातो.
न्याय. चंद्रचूड मोठया आवाजात सांगतात की तारीख पे तारीख देण्याच बंद करणार मात्र स्वतः तारीख पे तारीख देत आहे यावरून ते किती पक्षपाती वागत आहेत हे दिसून येत आहे,
ठाकरे गट म्हणून पत्रकार लोकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांनी केलेल्या अन्याय विरोधात पत्रकारीता केली तरच भारताला स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव ठेवा
आता न्यायालयाच्या निर्णयाला काही ही महत्व राहिले नाही खंर तर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोर्टातील खटला परत घेतला पाहिजे कारण उघ्या 6 आगस्ट रोजी सुध्दा तारीख पे तारीख मिळणार आहे👉 जो काही निकाल येणार आहे तो जनतेच्या कोर्टात होईल
हे खरे आहे, जनता पूर्णपणे यावर लक्ष ठेवून आहे. जनता तारीख पे तारीख ला लोक कंटाळली आहेत. म्हणून जनता कोर्टात जाण्याचा विचार करत नाही. लोकांचा कोर्टावर बिलकुल विश्वास राहिला नाही आम्ही आमचा निर्णयंघेऊ..
मा न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणात संविधानाच्या तरतुदी गुंडाळून ठेवुन अधिकाराचा दुरूपयोग केला आहे.आणी याला फक्त न्यायालय जबाबदार आहे
निकाल लौकर लागला जावा हा मिंधेचा कांगावा आहे कारण आतापर्यंत भाजप आणि मिंधे आणि मोदी सरकारने न्यायालयावर दबावतंत्र वापरून हा निकाल दोन वर्ष लांबवला हे संपूर्ण देशाला माहिती आहे ... सत्यमेव जयते
चिन्ह गोठवून शिंदे व अजित गटाला नवीन चिन्हे घेण्यासाठी निकालात आदेश द्यावेत आणि खटला संपवावा. निवडणूक आयोगाने सदर आदेश पाळावा व टैक्स चार पैसा वाचेल, भाजप ला शहाणपणा शिकवू
खरच आहे देशात अराजक माजली आहे याला जबाबदार कोण न्यायालयात महत्वपूर्ण केसची हि अवस्था असेल तर काय होणार देशाची गल्ले लठ्ठ पगार घेऊन आपण निर्णय घेऊ शकत नाहीत तर राजीनामे द्यावेत
November जवळ येत आहे त्यामुळं माननीय न्यायमूर्तींना निव्रुत्तिचे वेध लागलेले असणार 😊 विधानसभेची आचार संहिता त्याआधी saptember मध्ये लागणार आहे. पण कोणाचे आमदार अपात्र ठरवायचे हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध होईल, जसे लोकसभा निवडणुकीत झाले तसे.
आम्ही पेपर वाचलाय... मॅडम...!! पत्रकार म्हणून आपले विवेचन द्यावे... आदरणीय जोशी साहेब...आपले विश्लेषण प्रामाणिक असते म्हणून आम्ही आपले.. चॅनल पाहत असतो...!! जय महाराष्ट्र...!
होय l दुसऱ्याला वेळेचे बंदन आणि आदेश देणारी न्यायव्यवस्था आणि रामशाश्री यांनी आपली जन माणसात विश्वासार्थक तपासण्याची गरज आहे.संजय राऊत यांना धन्यवाद l न्याय व्यवस्थेवर टिप्पणी करण्याची वेळ आली आहे, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. कच खाऊ नाकाम न्याय व्यवस्था.
अजून एक याचिका टाका आता सुप्रीम कोर्टात की आम्हाला तुमच्या कडून न्यायाची अपेक्षा नाही कृपा करून आमच्या सर्व याचिका आम्ही मागे घेतोय तेवढ्या मंजूर करा समाजात अराजकता निर्माण होईल जर न्यायालयात न्याय नसेल मिळेत तर
अगदी बरोबर आणि अचुक विश्लेषण केले आहे कारण काही काही लोकांचे निकाल लागेपर्यंत त्यांचेच जीवनाचे निकाल लागून गेले पण जीवंत न्यायालयात निकाल लागत नाही हा संविधानाचा अपमान आहे
न्यायालयाने या प्रकरणात आपली इज्जत घातली आहे.आता न्यायालयाच्या निर्णय व आदेशाची किंमत केराची टोपली
अग्रलेख अगदी बरोबर आहे. ही पाच वर्षे पूर्ण झाल्यावर न्याय मिळून काय फायदा.
2 वर्ष झाली साधी सुनावणी नाही झाली,बहुमत चाचणी वेळी ठाकरेंनी राजीनामा दिला त्या मुळे आम्ही मागे जावू शकत नाही असे कोर्ट बोलले,आमदार अपत्राता प्रकरणात पण हेच होणार,आमदारकीची मुदत संपणार आणि मुदत संपल्यामुळे काही करू शकत नाही असे कोर्ट म्हणणार
Barobar.u.thakre yanni rajinama dila nasta tari s.cortane hech kele aste.rajinama dila ha fakta bahana.
😅😅
सुप्रीम कोर्ट उबाठा सेनेला घाबरते. नाही तर ज्या प्रकारचा निर्णय त्यांनी दिला तो त्यांनी दिला नसता. शिंदे सरकार संपूर्ण कायदेशीर आहे आणि अपात्रतेचा निर्णय सभापती ने घ्यायचा आहे असा सरळसोट निर्णय त्यांनी दिला असता. पण अनावश्यक घोळ घातला गेला.
न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कधिच उडालाय, लोकशाहीवरच विश्वास नाही तर त्याच लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेवर कसा राहील.जुणे जाणते,अनुभवी गावातील लोकच यांच्यापेक्षा चांगला निर्णय देऊ शकतात.
लोकनीच कोर्ट त जाऊ नयेत हा टाईमपास म्हणून चालत आहेत जनताच मतदान करून ठाकरैच उमेदवार निवडून येनार आहेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सांगत आहेत सातारकर
एकदम खरं आहे, यामध्ये काहीही चुकीचं नाही, तरीही शेवटी न्यायालय हे एक अंतिम अशा आहे
होय हा अग्रलेख बरोबर आहे कुठेतरी याचा विचार होणे आवश्यक आहे.
सरन्यायाधीश नोव्हेंबर मध्ये रिटायर आहेत. त्यामुळे ते टाईम काढत आहेत
राऊत साहेब सलाम तुम्हाला चांगले अग्रलेख लिहिता
सर्व देश ओळखून आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ही गोष्ट भावी पिढीला क्लेशदायक ठरू शकते
सामनाचं अग्रलेख अचूक व अप्रतिम!!!!
सरन्यायाधीश पण टाईमपास करत आहे मोदी सुप्रीम कोर्ट चालवतो काय ? 😂😂😂😂😂
ठाकरे कट नाही दैनिक सामना
Ha nirnay lok sabha election agodar hoyla pahije hota .asawadhnik sarkar chalotay .
आमदार अपत्र निकाल येणार नाही का? का बी जें पी एकणार व निकाल निवडणूक झाल्यावर येईल
सुप्रीम कोर्ट मॅनेज झाले आहे की काय अशी शंका येते
मुंबई tak ने पण न्यायवव्यवस्थेबद्दल मांडलेले दै सामनातील विचार बरोबर आहेत असे म्हणण्याचे धाडस दाखवावे...
असा रोखठोक लेख सामनाचे सऺपादक फक्त आणि फक्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबच लिहू शकतात .
जय महाराष्ट्र.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सरांबद्दल नितांत आदर आहे पण त्यांच्याकडून जनतेचा भ्रमनिरास केला जातोय. त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील उरला सुरला विश्वास ही संपेल.
संविधानामुळे त्यांना थोड्या मर्यादा येतात.. पण त्यांनी जेवढा होईल तेवढा भाजपBJPचा फायदा करून दिलाय.. टाईमपास करून..😊😢😢
हो आगदी खरे आहे
सरन्यायाधीश यांना सुद्धा खोके मिळाले आहेत. जनतेला सुप्रीम कोर्ट सुद्धा वेडी बनवतोय...
मनुष्य मेल्यानंतर न्याय मिळाल्यास काहीही अर्थ नाही त्या न्यायाला
खरं आहे, जनतेमध्ये पण हेच समजलं जात आहे,सर न्यायाधीश चंद्रचूड जी राहुल नार्वेकरांना खडेबोल बोलणारे सुप्रीम कोर्ट स्वतः काय करत आहे तारीख पे तारीख,सर न्यायाधीश चंद्रचूड यांना रीटायर झाल्यावर काय करणार याची काळजी असावी
मा कोर्ट एवढा उशीर का वागतो. किती वर्षे अभ्यास करणार??? जनतेचा मा कोर्टावरचा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. मा सुप्रीम कोर्टाने दोन्ही चिन्ह चाळून टाकावीत. न्याय हा ओरिजनल शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार याची राष्ट्रवादी पक्ष आहे असे जनतेचे ठाम मत आहे. मा जर्ज रिटायर्ड झाल्यावर भाजप ला मनाप्रमाणे निकाल घेता येईल असे सामान्य जनतेला वाटते.
सर न्यायालयात हे अध्यक्ष ला सांगतेय की कालावधीत निर्णय घ्या स्वाता काय करतोय सरकार ला घाबरत वाटतेय
सरन्यायाधीश पण टाईम पास करत आहेत मोदी जसे केंद्र सरकार चालवता तसे सुप्रीम कोर्ट पण मोदी चालवत आहेत काय ? यावर शंका वाटत आहे
काय चूक आहे ह्यात .जर सुप्रीम कोर्ट कडून न्याय मिळत नसेल तर कोणाकडून अपेक्षा ठेवणार
खरंय... लोकशाही खतरेमे असताना अशी तारखेवर तारीख देणे अयोग्य आहे। नंतर न्याय मिळूनही उपयोग नाही... 😢
भाषाण तर मोदी आणि राज ठाकरे पण छान देतात पण कामात दिसत नाही तसं सरन्यायाधीशांच भाषण पण तसच होतं...
एक नंबर उदाहरण.. रिप्लाय😊😊
महत्वाच्या सुनावणीवर तारीख पे तारीख देणं.. हे लोकशाहीसाठी घातक आहे.. तारीख पे तारीख देणं यावर पण आता जनता संशय घेत आहे.. न्यायधिशांवर रंगा बिल्लाचा दबाव आहे असं दिसतं आहे
नावात सुप्रीम असुन कोणी सुप्रीम होत नाही, कामात सुप्रीम पाहिजे.
कोणत्याही न्यायालयावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही.
सरन्यायाधीश हेही दबावा खाली आहे का हे समजत नाही जनता द्विधा मनस्तीत आहे यासाठी देशव्यापी आंदोलन करायची गरज नाही ना पडायचीना
खरोखरच न्यायालया बाबत सामना मध्ये योग्य मतं मांडलं आहे न्यायालयात न्याय कधी मिळणार प्रत्येक वेळी तारीख
निदान एखाद्या.. गंभीर प्रकरणात तरी, न्यायव्यवस्था सजग असायला हवी होती !
पण ती.. पुर्णपणे,आज लुळी पडलेलीच आपल्याला दिसते आहे ! ही बाब खरोखरच..आपल्या लोकशाहीची,आणि देशाच्या भवितव्याची, फार मोठी हानी करणारी आहे !
सर न्यायधीश म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे.
कली युगात सत्य सांगितले तर राग येतो.
पण सामना न्युज मध्ये आलेली बातमी पण सत्य च मांडत आहे.तारीख पे तारीख हेच सत्य होतं चालले आहे.
विधानसभा ची टीम संपेपर्यंत कोर्ट निकाल देत नाही असे दिसते सामान्य माणसाला तर न्याय मिळणारच नाही मरेपर्यंत
अपात्र प्रकरण त्यांना महत्त्वपूर्ण वाटत असेल परंतु कनिष्ठ न्यायालयांपासून हायकोर्टापर्यंत हा विषय उग्र झालेला आहे. न्यायाधीशांवर कोणतीही जबाबदारी नाही. पगार मात्र भरमसाठ दिला जातो.
मी सामान्य नागरिक आहे न्यायालयावर माझा विश्वास आता राहिलेला नाही
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
लवकर निकाल लागला पाहिजे
न्याय संस्थे कडून न्यायाची अपेक्षा करने मूर्खपणा ठरेल ! सगळे दबावात आहेत !
सामना ने सर्व सामान्य जनतेच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे
अगदी योग्य विधान आहे कोर्तबाबत
न्याय. चंद्रचूड मोठया आवाजात सांगतात की तारीख पे तारीख देण्याच बंद करणार मात्र स्वतः तारीख पे तारीख देत आहे यावरून ते किती पक्षपाती वागत आहेत हे दिसून येत आहे,
टिका कशी म्हणता येईल 3 वर्ष झाली आहेत तरी ही न्याय मिळत नाही
आमचा कोर्टावर विश्वास राहिला नाही त्यामुळे लोकशाहीवर ही visawas राहिला नाही
ठाकरे गट म्हणून पत्रकार लोकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांनी केलेल्या अन्याय विरोधात पत्रकारीता केली तरच भारताला स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव ठेवा
सामनाचा अग्रलेख योग्य लिहिला आहे 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 न्यायालयाने घटना बाह्य सरकार स्थापन झाले लवकरात लवकर निकाल जाहीर करावा
आता न्यायालयाच्या निर्णयाला काही ही महत्व राहिले नाही खंर तर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोर्टातील खटला परत घेतला पाहिजे कारण उघ्या 6 आगस्ट रोजी सुध्दा तारीख पे तारीख मिळणार आहे👉 जो काही निकाल येणार आहे तो जनतेच्या कोर्टात होईल
हे खरे आहे, जनता पूर्णपणे यावर लक्ष ठेवून आहे. जनता तारीख पे तारीख ला लोक कंटाळली आहेत. म्हणून जनता कोर्टात जाण्याचा विचार करत नाही. लोकांचा कोर्टावर बिलकुल विश्वास राहिला नाही आम्ही आमचा निर्णयंघेऊ..
मा न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणात संविधानाच्या तरतुदी गुंडाळून ठेवुन अधिकाराचा दुरूपयोग केला आहे.आणी याला फक्त न्यायालय जबाबदार आहे
सविधानाची चेष्टा चालू आहे
सरन्यायाधीश पंतप्रधानांचे ऐकतात पंतप्रधान यामुळे निकाल लवकर लागत नाही
निकाल लौकर लागला जावा हा मिंधेचा कांगावा आहे कारण आतापर्यंत भाजप आणि मिंधे आणि मोदी सरकारने न्यायालयावर दबावतंत्र वापरून हा निकाल दोन वर्ष लांबवला हे संपूर्ण देशाला माहिती आहे ... सत्यमेव जयते
टीका नाहीं सत्यता आहे. जेव्हा उशिरा न्याय मिळतो. तेव्हा तो त्या माणसांवर अन्याय असतो.
आपल्या या सर्व कमेंट्स सुप्रीम कोर्टात पर्यंत पोहचतात का? कमेंट्स त्यांच्या वाचण्यात येतात काय?
रिटायर्ड नंतर एखादे राज्यपाल पद मिळणार असावे . म्हणून टाइमपास चालला आहे .
जय महाराष्ट्र
सगळे मिली भगत आहे निवडणूक जाहीर होईल परंतु कोर्टाचा निकाल येणार नाही
True....simple ahe...justice delayed means justice denied ........he proved hot ahe
अगदी बरोबर टीका केली आहे.सामनातून.त्यांना इतकी धास्ती आहे मोदी ची की त्याचे वर पण ED लाऊ शकता.म्हणून न्यायधिष घाबरत आहेत.
यायदेवता अणि न्याय यामुले लोकशाही
विश्वास गमावते शिवाजी महाराज याचा
न्यायालय व आता चा न्याय यातील फरक
हा घटनेशी संबंधीत विषय आहे पात्र की अपात्र निकाल दोन तिन महिन्यातच दिला पाहिजे होता
बरोबर फक्त तारीख द्यायची असेल टफ कशाला नाटके ?
न्याय वेळत न मिळन म्हणजे अन्यायच आहे.असे कायद्याचं म्हणने आहे म्हणजे याची जबाबदारी कोणाची?
चिन्ह गोठवून शिंदे व अजित गटाला नवीन चिन्हे घेण्यासाठी निकालात आदेश द्यावेत आणि खटला संपवावा. निवडणूक आयोगाने सदर आदेश पाळावा व टैक्स चार पैसा वाचेल, भाजप ला शहाणपणा शिकवू
अगदी बरोबर सरन्यायाधीश पण लाचार दिसतोय लोक कोणावर विश्वास ठेवतील
खरच आहे आता न्यायल्यावर ही लोकाच वीश्वास राहीला नाही
तारीख पे तारीख चालू आहे
कोर्टवरील विश्वास आता लोकांचा राहिला नाही.
लोकं न्यायालयात पुढाऱ्यांच्या केसेस लावा
किती दिवस झाले
सरन्यायाधीश यांनी लवकर निकाल द्यावा ही जनतेची अपेक्षा आहे.
सामना ची योगे माडणी आहे तारीख पे तारीख लोक कंटाळून गेले चाल ढकल किती दिवस चालणार लोकांचा विश्वास राहिला नाही
खरं आहे, न्यायालयावर विश्वास कसा ठेवायचा, जिथे न्याय मिळायला खूपच उशीर होतो
बरोबर आहे हे पण विकले गेले वाटते हे फक्त सुरत गोवाहटी गोवा केला नाही पण उद्देश तोच आहे असे वाटते
खरच आहे देशात अराजक माजली आहे याला जबाबदार कोण न्यायालयात महत्वपूर्ण केसची हि अवस्था असेल तर काय होणार देशाची गल्ले लठ्ठ पगार घेऊन आपण निर्णय घेऊ शकत नाहीत तर राजीनामे द्यावेत
होय नक्कीच बरोबर
शिंदे गटाची प्रतिक्रिया कशी येत नाही कारण ते घटना बाह्य सरकार आहे म्हणून
सामना मध्ये बरोबर लिहिले आहे खरे वास्तव सत्य तिन वर्षे झाली तरी अजून सुनावणी नाही उशीरा झालेला न्याय हा अन्यायच आहे सगळे संस्था विकली गेली आहे
आमदारा पात्र होता होता सरन्यायाधीश आता अपात्र होण्याची वेळ आली असली बेकार चोट न्यायव्यवस्था
तुम्हा सर्वांना जी अपेक्षा आहे तसे नक्कीच होत नाही तर ठाकरे शिवसेना यांनी लोकांची मानसिकता ओळखून तुमच्या चर्चा बाद ठरविल्या आहेत.
देशामध्ये काय चालले आहे
काय समजत नाही
देशाची वाट लागली आहे
अग्रलेख,जन की बात*
न्यायालय पण नंदी बैलाची भूमिका घेत आहे जसे मालक बोलणार तसा बैल मन हलवणार तसे झाले आहे.
न्यायव्यवस्थेवर ला पूर्ण विश्वास उडाला आहे म्हणून याचा पहिल्यांदाच असे घडले
न्यायालय जेव्हा अन्याय करतांना स्पष्ठ दिसत आहे, तेव्हा न्यायालयावर प्रश्न चिन्हं उपस्तीत होणं हे स्वाभाविक आहे
November जवळ येत आहे त्यामुळं माननीय न्यायमूर्तींना निव्रुत्तिचे वेध लागलेले असणार 😊 विधानसभेची आचार संहिता त्याआधी saptember मध्ये लागणार आहे. पण कोणाचे आमदार अपात्र ठरवायचे हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध होईल, जसे लोकसभा निवडणुकीत झाले तसे.
आम्ही पेपर वाचलाय... मॅडम...!!
पत्रकार म्हणून आपले विवेचन द्यावे...
आदरणीय जोशी साहेब...आपले विश्लेषण प्रामाणिक असते म्हणून आम्ही आपले.. चॅनल पाहत असतो...!!
जय महाराष्ट्र...!
सर्व सामान्य माणूस वर्षानुवर्षे कोर्टाच्या पाहिऱ्या झिजवतात काही लोक अपल आयुष्य संपवतात.तुम्हाला एव्हढी काय घाई पडली आहे .
कोर्टात पण चोर आहेत असे म्हणायचे आहे का?😂😂😂
सर न्यायाधीश मोदी साहेब
सब कुछ मोदी
अजून एक महिन्याने निर्णय देण्यात यावे
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
होय l दुसऱ्याला वेळेचे बंदन आणि आदेश देणारी न्यायव्यवस्था आणि रामशाश्री यांनी आपली जन माणसात विश्वासार्थक तपासण्याची गरज आहे.संजय राऊत यांना धन्यवाद l न्याय व्यवस्थेवर टिप्पणी करण्याची वेळ आली आहे, सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. कच खाऊ नाकाम न्याय व्यवस्था.
सगळेच बिकाऊ आहेत, केंद्रीय घटनात्मक संस्था व संघटनेच्या नेमणूका ईत्यादी बाकी सगळे अधिकार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान
कुणाला तरी अपात्र करा नाहीतरी ठाकरे गट व शरद पवार गटानेच आता सुप्रीम कोर्टात मागणी केली पाहिजे की आता आम्हालाच अपात्र करा.
अजून एक याचिका टाका आता सुप्रीम
कोर्टात की आम्हाला तुमच्या कडून न्यायाची अपेक्षा नाही
कृपा करून आमच्या सर्व याचिका आम्ही मागे घेतोय तेवढ्या मंजूर करा
समाजात अराजकता निर्माण होईल जर न्यायालयात न्याय नसेल मिळेत तर
अगदी बरोबर आणि अचुक विश्लेषण केले आहे कारण काही काही लोकांचे निकाल लागेपर्यंत त्यांचेच जीवनाचे निकाल लागून गेले पण जीवंत न्यायालयात निकाल लागत नाही हा संविधानाचा अपमान आहे
आता न्यायाधीश महोदय यांच्या बद्दल चा जनतेचा
आदर निश्चित कमी होईल
शिंदे गट हायकोर्टात गेले ते टाईमपास करण्या साठी गेले आहेत।जाणुनबुजुन लेट करत आहे।शिंदे व भाजपला मदत करत आहे।शेम शेम
न्यायालय सुप्रीम आहे पण न्याय सुप्रीम होत नाही
आत्ता कोटाची सुनावणी नको,... जनताच दोन महिन्यांनी सुनावणी करणार आहे....
अग्रलेख अगदी बरोबर आहे, कोर्टाच्या दिरंगाइ मुले बेकायदा चाल ले आहे
न्याय मिळेल अशी आशा अपेक्षा मुळीच नाही