मराठ्यांना आरक्षण कधी देणार?,सरकारला हिसका दाखवा : राज ठाकरे वादळी भाषण | Raj Thakre on Maratha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralInd... ■
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवी मुंबईतील मनसे कर्मचारी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर राज यांनी प्रकाश टाकला. सरकार करोडो कोटींच्या घोषणा करते, पण देशातील रिक्त जागा का भरत नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच एका वर्तमानपत्राचा संदर्भ देत, देशात 24 लाख जाग रिक्त असल्याचेही राज यांनी म्हटले. देशात 24 लाख जागा रिक्त आहेत. पण सरकार या जागा का भरत नाही. याची कारणे म्हणजे सरकार काम करत नाही, सरकारकडे पैसै नाहीत किंवा सरकारची इच्छाच नाही, असे राज यांनी म्हटले. देशातील 24 लाख जागांची वर्गवारी करताना, 10 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 5 लाख 40 हजार पोलिसांच्या जागा रिक्त, 2 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका आहेत. तर आरोग्यसेवकांच्याही लाखो जागा रिक्त असल्याचे राज यांनी सांगितले. सरकार केवळ घोषणा करते, काम काहीही नाही. मीही नवी मुंबईसाठी 50 हजार कोटी देण्याची घोषणा करतो, असा उपरोधात्मक टोलाही राज यांनी लगावला.
आगामी गणेशोत्सवासाठी सरकार जागा निश्चित करुन देणार आहे. याबाबत बोलताना राज्य सरकार आणि महापालिकेवर राज यांनी तोफ डागली. जर सरकारच गणपती मंडळासाठी जागा ठरवणार असले तर, मग गणपती कपाटात बसवू का ?
----------------------------------------------------------------------------------------------------------
MNS president Raj Thackeray addressed the MNS workers' rally in Navi Mumbai. Raj made light on the related issues related to the workers and employees. Raj Thackeray has said that the government announces crores of crores, but why is the vacancy in the country not filled up? Also, referring to a newspaper, Raj said that 24 lakh wards in the country are empty. There are 24 lakh vacancies in the country. But why does the government not fill this place? The reason for this is that the government does not work, the government does not have the money or the government does not want it, Raj said. In the country's 24 lakh seats, vacancies of 10 lakh teachers are vacant. There are 2 lakh 20 thousand anganwadi workers vacant for 5 lakh 40 thousand police vacancies. Raj said that lakhs of health workers should be vacant. The government only announces, nothing works. I also announce to give 50 thousand crores of rupees to Navi Mumbai, "Raj said.
The government will decide for the upcoming Ganesh festival. Raj talked about the state government and the municipal corporation. If the government decides to make a place for the Ganapati Mandal, then will we sit in the Ganapati cupboard?
- This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
🚩 *शेवटपर्यंत पहा हि विनंती, भाषण आवडलं तर लाईक सोबत शेअर करा* ! ⛳
*राज ठाकरेंच्या या भाषणावर आपले निःपक्ष मत कमेंट मध्ये लिहा!*
*समाजाच्या व्यथा तुमच्या शद्बात मांडा* . *प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍
*तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
*जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
*अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
*तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !! 🇮🇳 🚩
VIRAL IN INDIA
Manus Kharaa Pan Marnare Aamhi Marathi
असेच videos बघायला आवडतील आम्हाला.. 🙌🏻❤️😇
A B Kahi Lol Chagl Karacha Parytan karat Astana Kahi Madharjhod Aahe Tnycha Sathi Saglanl Bolu Nako
A B त्यांना निवडून दिल तर त्यांचा आपल्याला उपयोग होईल ना...सध्याच्या पोट वाढलेले सरकार कडून काय अपेक्षा ठेवणार.. 😂
राज साहब आपकी जरूरत है महाराष्ट्र को एक देश बनाय लोक भी महाराष्ट्र की संविधान भी महाराष्ट्र का होगा जय मांनसे
राज साहेबांच्या भाषण म्हटल्यास सूत्रसंचालन सुद्धा जबरदस्त पाहिजे
राज साहेब महाराष्ट्र तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे
खर मराठि मानसाचा नेता राज टाकरे
Wow love u raj sir what amazing speech really heart touching aajse main aapka dilse fan ho gaya manse🙏🙏
छान भाषण अभ्यासू आणि मार्गदर्शक ......घेणाऱ्याने बोध घ्यावा ...बाकीच्या रिकामचोट लोकांनी फक्त टिका करावी .....
Prashant Vaze काय लायकिचे आहेत ते माहिती आहे सगळे राजकारणी भडवे आहेत मादरचोद सत्तेत आले की विसरतात मग तो कोणीही असोत
brobr
Prashant Vaze राज ठाकरे 5 वर्ष खूप अभ्यास करतो पण परीक्षेत नापास होतो,साधे 35 टक्के पण मिळत नाहीत त्याला,राहुल गांधी परवडला या नालायक राज पेक्षा 🤣🤣🤣🤣😜😜😜😜😜😜
Prashant Vaze Tu bodh ghe ,baaki lokaancha jaude
Prashant Vaze Tu bodh ghe ,baaki lokaancha jaude
मराठा आरक्षण मागण्यापेक्षा समान नागरिक कायद्याच्या आंदोलन केले तर संपूर्ण भारत मध्ये आनंदात राहील
Narendra Tamboli समान नागरी कायद्या चा अर्थ तूला कळला कां ?
आरक्षण आणि समान नागरी कायदा ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. या दोन्ही चा एकमेकांशी सुतराम देखिल संबंध नाही. आणि आरक्षण नाकारणार्यांच्या बापाच्या घरची खेती नव्हे.
अशी दयनीय अवस्था आहे बहुजन समाजाची.... त्यांनां ना आरक्षण कळले ना समान नागरी कायदा....बहुजनानो जरा अभ्यास करा समान नागरी कायद्याला विरोध संघानेच केला होता.... जेव्हा घटनाकारांनी हिंदू कोडबील संसदेत मांडले होते....बाबासाहेब आंबेडकरांनी ..... केवळ बहुजन समाजाला मुस्लिमांविरोधात भडकवण्यासाठी संघभाजप समान नागरी कायदा....पाहीजेत असे बोंबलतात... महाराष्ट्रात सगळ्यात सोपं काम काय आहे तर , बहुजन समाजाला मूर्ख बनवणे.....कारण तेवढा अज्ञानीच आहे ना तो!
viral in india मि।राज साहेबां सोबत सहमत आहे पण आरक्षण हा मुद्दा सोडून
।। जय मराठी ।।
।। जय महाराष्ट्र ।।
*महाराष्ट्राची शान! आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान ! महाराष्ट्राची अस्मिता ! मराठी माणसाचा श्वास !म्हणजेच राजसाहेब | आणि 2019 साली त्यांचे हाती सत्ता येणार,हा तर असणारच आहे वज्रलेप ||~~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~*
गजानन काळे साहेब व संदीप देशपांडे साहेब राज साहेब ठाकरे यांची साथ सोडु नये कारण एक दिवस तुम्हांला मान मिळनार आहे ही काळया दगडा वरची पांढरी रेष आहे जय मनसे जय राज साहेब ठाकरे
वाईट या गोष्टीच वाटत राज साहेबांना जो हार घातला तो छत्रपती शिवाजी महाराज यांना घालायला हवा होता कारण महाराजां इतके साहेब मोठे नाहीत
साहेब खर सत्य सांगतायत पण युवकांना समजत नाय हाच मुख्य मुद्दा आहे..आम्ही युवक म्हणुन तुमच्याबरोबर कायम राहु.
पण निवडून येण्याची खात्री नाही बर!१
सगळे खरे, बोलणे योग्य आणि खरे, भवीश्यात कामही चांगले करतील, माणूस तसा हुशार आणि शहाणा आहे,.
पण लोकांनी एकदा तरी प्रत्यक्षात निवडून दिले पाहिजे, बाबा!
मला, आम्हाला फार फार छान वाटेल.!
राज ठाकरे काही सागायची गरज नाही आम्हाला कळतंय
रोखठोक न्याय व्यवस्था.सेटलमेंट न्याय नको .
2019 Only MNS ....... VOTE FOR MNS
मराठी माणसाला महाराष्ट्रात अभिमानाने जगण्यासाठी मनसेसा साथ द्या
vijaykumar kapse Je Marathi lok Maharashtra chya baher nokri kartat Tyana jar tithlya lokani hakalal tar raaj thakre saheb Tyana Maharashtra madhe nokri detil ka
Dr. Nepal Sawarbandhe tumhi doctor aahat pan mudda ajibaat samjat nahi tumhala aapley marathi lok crime kartaat ,zopdya banun rahtaat ka ani tyanchey percentage jast zale aahe
vijaykumar kapse .
Mag rajsahebhana sat day mazay rajala sat daya only mns
Tushar pawar kaaa tu bina gandicha aahes kay?????
जो पर्यंत भारताची जनसंख्या अर्धी होत नाही तो पर्यंत किती हि योजना आणा किती हि आरक्षण द्या किती हि पैसे टाका ,काही फरक पडणार नाही . हे एकमेव कारण आहे भारताची गरिबी चे
Right bro ,
indi123 बरोबर आहे, तुझ्या बायकोच्या त्या भागात copper T टाकून घे,कॉपर T काय आहे हे माहीत नसेल तर डॉक्टर कडे जा
ab ...thamb ATTA TUJHI LAYKI JAGALA DAKHAVTO ..... 5 WI PUN SHIKLELA DISAT NAHIYE TU ADANYA ...AB
tujhya dukrache 10 12 pilla distayet ...mhanun chidla aahe dukkar sala
Population evadhe vadhtey.
Office madhe gelo ki,
- Bengali,Bheyya , Kanadi.
Dukandar gelo ki - Marawadi ,Gujarati
Bada pav , Pain Puri , Pan tapari, var gelo ki Bhaiyya , Bihari
Restraurant madhe gelo ki - Shetty
Company chya get var gelo - Nepali
Ata kuthetari mala , Latur, Usmanabad chi Por mala Security madhe astatat
Marathi por Driver distat.
Koni Manager nahi,
Mi punyabaddla boltoy.
Amache Raje , Aamch Pune
Kharach Apal ahe ,ka Tapasun pahanyachi garaj ahe.
Kharach Marathi Bhasha Boltat ka
Ani kiti % lok boltat.
Aplya netyana 20 varshapurvi mahiti hot,
1) Magarpatta City
2) Amanora township
3) Nanded city
4) Lavadya city
Hya World class management ahe yanch.
Pan mahiti navhat ka Evadhe Jobs, Evadhe ghar viknar ahet,
Mag ethe Job konala hawe ahet
Marathi porana shikshan dil asat tar,
30-35 lakh lok IT madhe job kartat.
Mala sanga tyat kiti Maratha,
Martha Soda , Mala sanga kiti Marathi lok ahet.
Ahet te botawar mojnyaevadhe ,
Driver, delivery boy ani Security madhe kahi lok.
Karan MARATHI MANAS SHIKLI TAR
Mahiti Nahi ,
Bal Thakre Sadat Marathi karat rahila , Kay kel40 varshat Phakt Bhashanbaji.
Kiti Marathi lokanchi Ghar basawali Mumbai madhe
Kahi nahi phakt rajkaran
avinash bhau tula salute !
शिक्षण, आरोग्य, hospital , आवश्यक मुलभूत गरजा, सुविधा या गोष्टींकडे दुर्लक्ष करून २५०कोटीचे रेल्वेस्टेशन,३५०कोटींचे आणि बरंच काही ज्यांची गरज नसतानाही एवढा खर्च होतोय यावर बोला राजसाहेब.
Raj saheb barobar boltat jai Maharashtra jai manse
जय हींद जय महाराष्ट्र साहेब
साहेब अगदी बरोबर 9 कंपन्यांना काम दयायचा निर्णय उद्धव सरकाने घेतला होता त्यावेळी पण अजित दादा सरकारमध्ये होते आणि आता ही तेच सरकार मध्ये आल्यावर हा जी आर आला मग या मागे नक्की कोण आहे
sarv jan swatachi poli bhajat aahe...
raj thakre, tumhi suddha
फक्त राजसाहेब
एकच मार्ग समान नागरी कायदा
हुशार आहे पण फार उशीर झाला मत व्यक्त करायला.... चर्चेची मुद्दे घेण्याची जुनी सवय आहे... एक खरं आहे की सुरुवात ते नेहमी चांगली करतात पण शेवटी कच खातात
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
SUPERB SPEECH SIR......................I DONT LIKE POLITICS BUT I LIKE RAJ THACKRE
24 लाख नोकरभरती केली तर प्रत्येकाला 10 हजार पगार = किती? तो कसा आणि कुठुन आणणार काही प्लानिंग? लाखात आणि पन्नास हजाराच्या वर पगार असणार्याना 10 हजारावर आणुन ठेऊयात?
जय महाराष्ट्र जय मनसे
बऱ्याचवेळा असं निदर्शनात येतं राजसाहेब गांभीयाने मुद्दा मांडत असताना काही लोक शिट्टी का वाजवतात....? ते लोकं गांभीर्यानी हा विषय का समजून घेत नाही फारच चिप वाटतं ती शिट्टी ऐकताना.... असं भाषण, असे मुद्दे दुसरं कोणी मांडताना दिसत नाही बाळासाहेबांन नंतर राजसाहेबच असे नेते आहेत जे मराठी माणसाबद्दल महाराष्ट्रा बद्दल इतके पोटतिडकीने बोलतात भविष्यात येणाऱ्या अडचणीं सांगतात हे बऱ्याच लोकांना आज नाही समजणार आणि मग वेळ निघून गेल्यावर समजून तरी काय फायदा ??? शिट्टी वाजवायच सोडा एक एक वाक्य त्यांचं लक्ष्य देऊन ऐका, समजून घ्या, आमलात आणा तरच बदल घडेल... अजूनही वेळ गेलेली नाही
१ महाराष्ट्र आणि २७००० ग्रामपंचायत,
१ महाराष्ट्र आणि २७००० ग्रामसेवक,
प्रत्येक ग्रामसेवक हा मनसेवक,
१ महाराष्ट्र आणि फक्त मनसेचाच मुख्यमंत्री...
Ashish Patole b6gg vaguely thigh y v g the 6gvvg gu6v vvvgy you yg6g g govind v6ggv TVvg 6660 yy by vv 6g6 y pawyv yvvv are lgg the vl
intended g
v v yg6g you vvvgy
thvl g00
0vv0
6ly6vp you
vvg0y yvvv
v g
g
you've
got
plenty
yy 0
yvy g govind 0p
साहेब जबरदस्त स्पीच पण आरक्षण प्रत्येकाला हवय त्याचं काय करुया? तुम्ही आरक्षणाच्या विरोधात बोललात कि कधीही तुमचा पक्ष निवडुन येणार नाही. मग तुम्ही भविष्यात फक्त उत्कृष्ठ वक्ता असाल पण राजकारणी नाही. त्यावर तोडगा काढा तर काही तरी होऊ शकेल नाहीतर पहिले पाढे पंचावन्न
Only Raj saheb....
Jay Maharashtra
Raj thakre is Great person. .
महाराष्ट्राला योग्य ते नेतृत्व मिळाल्याशिवाय विकास होणार नाही हि गोष्ट आपल्या लक्षात येत नाही हेच आपलं दुर्दैव आहे.
मराठा मराठा मनयाचे मग मराठी आरक्षण कुठे आहे रे बाबा राजा
ऐकच ऊपाय समान नागरी कायदा
Bharatsing Shelar right
Correct
😂😂 mazya bhava...
( Saman nagri kayda aani aarkshan yacha kahihi sambandh nahi )
🤣🤣🤣🤣
nice
राज साहेब तुम्ही मात्र पुर्ण हत्ती गेल्या वर शेपुट ओढतात आता शेपुट पण गेलं आता काय करणार फक्त भाषण पाहिजे
महाराष्ट्रात एकच आहे वाघ तो आहे राज तर महाराष्ट्रात मराठी माणूस ताट जय महाराष्ट्र
Gift Son 7p
v
bb7
उध्दव साहेब बाहेरच्या देशात गेले काय..... मराठा आरक्षण काही बोलत नाही
Uddhav haramkhor aahe
राज साहेब ठाकरेंना अखेर मराठी माणसांची आठवण झाली म्हणायची! महाराष्ट्राचा पदोपदी जो अपमान केला जात आहे,तो शिवसेनेनेच भाजपला रान मोकळे करून दिले म्हणूनच ना?
महापालिका झोपडपट्टी धारकांना मोफत घरे मोफत देते पण कामगार आपले संपूर्ण आयुष्य वाहून देतात
त्यांना वाऱ्यावर सोडतात
तेच झोपडपट्टी वाले पाच वर्षात घर बांधून बिमसी त्यानाघरेदेते
याला राजकारणी मंडळी जबाबदार आहेत
नमस्कार राज साहेब
जय मनसे
Fakt Raj thakre
*भारत हा आज लोकशाहीत परीर्वतनाच्या एका महत्त्वपुर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे*
*शिक्षणात व नोकरीत प्राधान्याने सवलती कुणास भेटायला हव्या ???*
1) जेअनाथ आहे.
2)आई किंवा वडील यांपैकी कोणी एक नाही.
3)कुटुंबनिर्वाहसाठी दुसरे साधन नाही.
4) पालक जेष्ठ नागरिक आहेत.
5) पालकांकडे शेती नाही.
6) पालक मजुर किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत.
7)पालक अशिक्षित किंवा जेमतेम शिकलेले आहेत.
8)पालक खेड्यात राहतात.
9) पालकांचे घर नाही किंवा कच्चे घर आहे.
10) या वरील निकषांवर प्रत्येक समाजातील, धर्मातील प्रतिकुल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या युवकांना यामुळे नक्कीच फायदा होऊ शकेन. अश्या उपाययोजनासाठी सरकारकडे साकडे घालणे आवश्यक आहे.
परंतु आज या वरील निकषांमध्ये बसणारे युवकांकडे या लबाड राजकीय लोकांचे अजिबात लक्ष नाही, ही एक वस्तुस्थिती आहे.
*कारण केवळ भावनेच्या भरात तसेच आपण सत्तेवर यावे व लोक समुह किती मोठा व केवळ दबावावर जर एखादे शासन चालत असेल तर हे सरकार लोकशाही व *Directive Principles of State Policy* कल्याणकारी राज्याची निर्दैशक तत्वाच्या विरोधात काम करते असे लक्षात येते, यासाठी राजकीय क्षेञातील तसेच विचारवंतानी व माध्यमांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
*सर्वसामान्य जनेतेने काय करावे????*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
1) लोकप्रतिनींधी कडुन आपल्या दैनंदिन जीवनाच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणुक करावी. उदा. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय,रस्ते, पर्यावरण व इतर
2) केवळ पक्ष बघुन मतदान करु नये कारण नावजलेल्या पक्षाकडुन कदाचित उमेदवाराची आर्थिक परिस्थिती बघुन चांगल्या उमेदवारास नाकारले जाऊ शकते.
3) शक्यतो राजकीय नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी मिळते ते न करता घराणेशाही थांबवली पाहिजे व त्यामुळे नवीन उमेदवारी देतांना योग्य उमेदवारास टिकीट द्यावे.
4) लोकशाहीत वेगवेगळ्या पक्षातील योग्य उमेदवार निवडुन येणे गरजेचे आहे.
5) राजकीय पक्षांनी मतदान मिळावे म्हणून निव्वळ काहीही आश्वासने देऊ नये त्यामुळे निवडुन आल्यावर समाज उद्रेकाला सामोरे जावे लागते.
6) सरकारने आमदार , खासदार व केंद्र सरकारी नोकरांचे जास्तीचे लाड करु नये. त्यामुळे जनसामान्यामध्ये त्यांच्या विषयी असमानतेची भावना तयार होणार नाही.
7) हा लढा हा केवळ आरक्षणाचा नसुन अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक,मजुर यांचा प्रश्नांशी संबधीत आहे. त्यामुळेच त्याच्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
8) पुढील काळात शेतीत गुंतवणूक, दुष्काळ निवारण, शेतीमालाला बाजारभाव, जातीय तेड कमी करणे, युवकांतील गैरसमज कमी करणे, केवळ नोकरी मिळावी अवलंबुन न राहणे, व्यवसाय शिक्षण यावर भर देणे, खेडी स्वयंपुर्ण बनवणे आवश्यक आहे.
9) भारत स्वतंञ झाल्यापासुन नवीन क्रांती ही योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. जेणेकरुन देशाचे कोणतेच नुसकान होणार नाही.
10) त्यासाठी समाजातील सर्वच शिक्षित युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या बांधवांचा गैरसमज दुर करणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाला अपेक्षीत असलेल्या लोकशाही मार्गानेच प्रतिनिधीत्व करून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
*धन्यवाद....!!*
*कळावे*,
*एक महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण...!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल बोलण्यापेक्षा समान नागरी कायद्याबद्दल बोलायला पाहिजे होते आणि समान नागरी कायद्याबद्दल बोलत असताना भारतामध्ये समान संपत्ती बद्दलही बोला म्हणजे सगळे नागरिक सारखे होतील समान होतील मित्र होतील जात धर्म काही राहणार नाही आणि मग एकामेकाची सोयरी व्हायला मोकळे
राज ठाकरे सत्य बोलतात
राज ठाकरे साहेब हेच खरा महाराष्ट्र नवनिर्माण करू शकतात
bhadvua daru piun kahi bolu nako plz
Dasharath Zombade पण महाराष्ट्र अगोदरच निर्माण झाला आहे,परत निर्माण करायची गरज काय आणि या नालायकाला जमणार आहे का ते
Great raj Saheb
Nice
एकच राजे राज साहेब माझे
आधी मराठा यांना आरक्षण दयवे शेतकरी बाधवाचा उतार कोरा करा आमी मराठा तुमच्या पाठिशी आहे बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी मराठी माणसाला ऐकतर करून ही शिवसेना केली व तुम्ही दोघे भाऊ मराठा मानला विसरत आहे म्हणून हे चांगले दिवस दोघा भाव वर आले नाही भाशनाला आजकाल किती लोक मतदानाला कोनी नाही ऐक म न से कार्य करता नुसती मुंबई पाहून चालणार नाही तर माहाराष्ट्री मराठा शेतकरी कामगार पाहा पाहीले जर तर पुढील पकश म न शे मनशेचा मुख्य मतरी हि सुवर्ण संधी सोडून चालणार नाही आपण रसतवर उतरु
अहो साहेब तुम्हीं हे आम्हां मराठा समाजाला सगण्याची अजीबात अवशकाता नाही, कारण समाज सर्व राजकीय पक्ष यांना ओळखून आहे.(जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
Raj thackeray not a name this is a brand
Very logical points, wonderful sir
जय महारास्ट्र साहेब
Rajsaheb great
मराठा समाजाबद्दल तुमच काय मत आहे ते आम्हा मराठा समाजाला महत्वाचे आहे मुंबई तील घराचा विषय महत्वाचा नाही
vichar karayla lavnar bhashan ...khup chan sir ...
आरे काय हे सूत्रसंचालन,
स्वागत करायचय असे न म्हणता,
स्वागत करणार आहेत असे म्हटले असते तर बरे वाटले असते,
शन्नाची वाट बघत होते असे न म्हणता
क्षणाची म्हटले असते तर बरं वाटलं असतं
Balasaheb Jadhav
😂
Nice
२०२४ मनसे ❤
Only 007
जय छत्रपती सेना
राज ठाकरे खरं बोलतो म्हणून लोकांना आणि जास्त करून राज ठाकरेंच्या विरोधकांची जलुन लाल झालीये...विरोधक नीट भाषण ऐकत नाही आणि म्हणे राज ठाकरे काहीही बोलतो... जे राज ठाकरेंच्या विरोधात comments करतात त्यांनी स्वतः काय उपटले ते पहा नंतर bad comments kara...जय महाराष्ट्र
Pramod Bhosle भोसले साहेब,काय झाटे उपटले हो या राज ने,एकतरी खासदार आहे का या नालायकचा
आमच्या नविमुंबईत राजसाहेबांच भाषण असलकी लाईट जाते. टीवी बंध ठेवले जातात जेणेकरून आम्ही नवीमुंबईकरांनी ते पाहूनये म्हणुन
Rasika Chalke बघू नये म्हणून नाही तर ते भाषण फालतू असते म्हणून जाते
Saheb Tumcha Matala Mi Sahaman Aahe.
जय मनसे
First viewer
फक्त राज साहेब च
Ekach vagh
राज साहेब फक्त तूम्ही महाराष्ट्र बदलू सकता✔️
म.न.से. ❷⓿❶❾ pan matdan je lok sabhela jatat teni saglyani jar kele tr yetil nivdun pan Lok tase karat nahit ....hich lokanchi mansikta aahe
म.न.से. ❷⓿❶❾ आपल्याला नाव बदलायचे नाहीये
2019 la raj saheb badalnaar maharashtra la... Aata paryant te jhople hote.
म.न.से. ❷⓿❶❾ मग आपण bakiche kay karnar. Swataha la बदला fact देश आपोआपच बदलेल. आनि त्यांना साहेब नको म्हणू swatah साहेब बनायची स्वप्न bagh. ते तुला जेवायला देत nhi. Tuzhya aai साठी साहेब हो. त्यापेक्षा मोठा काही नाही. Nahitr dusryanna साहेब mhnyat जाईल तुझा ayushya. To राज ठाकरे double sided आहे. चांगल bolto पण नन्तर लगेच वाईट बोलणार. आनि about speech loka timepass होईल म्हणून येतात सभेला. Maat द्यायला एवढे vede nhi loka. इथे modi सरकार आहे बीजेपी. त्या माणसाचा sense of humour खूप भारी आहे. Fact positive बोलतात. आनि हा त्यांना फेकू म्हणतो. Kay करू shakat nhi हा माणूस life मध्ये dusryanna nava ठेवण्यात गेले ह्याचे life
Mr. Engineer मी पण अभियंता आहे,राज ठाकरे ला भवितव्य नाही हेच खरे
Raj takre is best....... 🌹
Raj saheb is best jay mns
महाराषटा.राजा.पेहिले.शिवाजि.महराज.दुसरे.महनजे.राज.साहेब.ठाकरे.तिसरे.कोनि.नाहि
Only maharashtra Navnirman Sena.. Jindabaad.
Jay Maharashtra jay manse
हव्या त्या गोष्टी कोर्टाकडुन करुन घेतात.नको त्या गोष्टी नको म्हणुन सांगतात.
Thanx raj saheb
Marathi manus and maharashtra ani Mumbai la aapli khup garaj ahe.
Marathi mansani eketre yava ani navi Mumbai, Mumbai thane city he laksh tevun. Aapan sarvani teikvav he sahebenchi echha ahe
Bhashan Nice, Pan Jya Aandolakaani ST Buses,Private Gaadya Phodalyat Tyana Shiksha hi Zhaali Pahije.
आता बाळासाहेब पाहिजे
भीम वाले साठी
३५०कोटींंचे एअर पोर्ट कशासाठी?
Jay manse saheb
असेच माणसे भडकावून महाराष्ट्र पेटवा व आपण घरात बसा
फक्त राज साहेब
🙏🙏🖖
15:50 ☺️☺️☺️☺️👍👌👌☺️
Azan ki baat krta hai ...yr b dhyan doh ki ganpati ki dhol ki awaz kitni hoti hai....Baat krna toh equal karna sahi ....warna marthi neta sif marathi k liye ladega ...gujrati gujrati k liye ladega or madrasi sif madrasi k liye ladega or virodh hota rahega....
आपन.माग.राहा
Kdkkkk
Jay maharashtra
महाराष्ट्रात परप्रांतीय virus खूप झालेत, एकदा परत antivirus मारण्याची गरज आहे
mayur wagh right
Fakt Raj☄️☄️✔️✔️
आरक्षण आरक्षण आरक्षण सरवे हुशार लोक चालले अमेरिका दुबई ला
rajji you are genious
MNS only
Nise
राजसाहेब गप्प बसा
रंग बदलायचा नसतोय.