संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सारखे नियोजन आणि साप सफाई एक आणि एक दान केलेल्या रुपयाचा व्यवस्थित उपयोग केलेला मी कोणत्याही देवस्थानात बघितला नाही. त्यामुळे शेगाव संस्थांचा थोडा जरी आदर्श घेतला तर चांगले होईल. जय गजानन श्री गजानन 🚩🚩🚩🙏🏻
संत गजानन महाराज संस्थान चा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.तिथेस्वंयंस्फुर्तीने निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.त्याच धर्तीवर पंढरपूर संस्थानाने उपक्रम चालू केला पाहिजे. निस्वार्थ सेवा देण्यासाठी कितीतरी भाविक तयार असतात.किंवा किमान स्वच्छता ठेवण्यासाठी गजानन महाराज संस्थान कडे व्यवस्था द्यावी.
नदीपात्रात आणि नदीकाठी संडास करण्यास मनाई केली पाहिजे . पात्रातील सर्व कचरा व gaal बुलडोज़र लावून दोन दिवसात साफ़ होवू शकतो. वारकरी लोकांनी श्रमदान केले पाहिजे . दुसरा उपाय असा की संपूर्ण पंढरपुर चे प्रशासन पांच वर्षासाठी गजानन महाराज ट्रस्ट शेगांव कड़े सोपवावे.
VARKARI KHUD JIMMEDAR AHE. NALAYAK LOGO KO MLA MP CHUNKAR DETE. IN MURKO KI AISI HI GATI HONI CHAHIYE JO NIDHARMI HAI USE VOTE DETE . BHAGWAN IN KUTTO KO AISI HI SAJA DE TAKI INKI AKKAL THIKHANE PE AYE.
खूप चांगला, महत्वाचा आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय मांडल्याबद्दल आपले आभार ! सरकार आणि इथे येणारे लोक यांच्या दोघांच्याही सहकार्याने साफसफाई शक्य आहे. नाहीतर कधीच चंद्रभागा आणि तिचा तीर हा साफ होऊ शकणार नाही. एका कोणाला दोष देऊन उपयोग नाही.
Kiti lokana samjvanar..Ani sarkar tax kasala ghetey? Public property maintain lokach karat rahtil tar mag hey lok pratinidhi faqt hindutva bomblat basnya sathi ka?... Get well soon
@@sadashivdhanawade5933 लोक विरोध का करतील लोकांना ज्याची घरे दुकाने जातील त्यांचे महाराष्ट्र सरकार ने त्यांना पंढरपूर मंदिराच्या परिसरात घरे आणि दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करून द्यावे
🙏🙏याला जबाबदार आपणच आहोत आपण स्वछता ठेवली पाहीजे आपल्या विठठल लाचे भाविकांचे सरकारने प्रशासनाने.सोय केली पाहीजे अहो आपली चंद्रभागा.सुंदर आहे कलीयुगात जे चाललय तसे वागु नका आपल्या सोबत विठु माझा लेकुरवाळा आहे तो परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मनुष्य वर वर धार्मिक आणि भाविक दिसतो आणि दाखवितो पण अविवेकी च आहे. त्या संत चोखा यांची भक्ती आणि भाव कळला नाही, अभंग पाठ आहे पण भाव कळत नाही म्हणून हा अनुभव पाहावयास मिळतो,भावना दुखावल्या असतिल तर क्षमा करा
मला अतिशय उत्तम आवडला हा विचार वारकरी स्वतः जबाबदार आहेत जुने कपडे सोडणं आई वडील वारले की त्यांचे कपडे सोडून ओटी भरतात हे थांबले पाहिजे बोर्ड लावायची गरज नाही स्वतः। पासून सुरुवात करावी घरी आपण कसे वागतो एवढा साधा विचार आहे
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे यांची थोडी सुद्धा अक्कल आली नाही याचे वाईट वाटते ! निसर्गाचे नियम कुणाच्याही बापाला चुकले नाहीत हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.
स्थानिक आमदार काय... करतोय कशात गुंतलाय.... .... अरे बाबा तु आमदार झालास किती पैसे सभा न साठी खर्च केलेस... तेच पैसे जर तु येथे घालवले असतेस तर... किती लोकांचे तुला आशीर्वाद मिळाले असते.... 🔥🚩 ..........
फार मोठा गंभीर विषय आहे. बऱ्याच लोकांच्या अस्ती नदी पात्रात टाकल्याजातात.हे.अस.करण्यासाठी.ब्राम्हण.लोक. कार्याच्या वेळेस सांगतात. चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
चंद्रभागा नदी ची अशी अवस्था होण्यास शासन / प्रशासन पूर्णतः जबाबदार धरणे अयोग्य. ज्या पांडुरंगाची प्रचंड वारकरी वर्ग केवळ आषाढी न्हवे तर वर्षात दर एकादशीला वारी करणारे वारकरी येतात. शिवाय वर्षातील सर्व दिवस काही ना काही प्रमाणात भाविक भक्तिभावाने शेकडो वर्षे येतातच. वरचे वर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होतेय आहे. जर शासनाने नदी पात्रात येण्यावर कडक निर्बंध लादले तर जन असंतोष होणार तेव्हा ? चंद्रभागा माता पात्र वर्धभर संरक्षित ठेवण्यावर जन जागरण बरोबर कृती आराखडा तयार करून तो सर्व थरावर स्वीकृत करून त्याची भक्ती भावाने अमल बजावणी होण्याची विठू माऊली वाट पाहतेय हे आपण कधी जाणणार आहोत ?
याला जबाब दर महाराष्ट्र सरकार पण जिम्मेदार आहे भारतात सर्व राज्य मधे जी डी पी मध्ये प्रथम क्रमांकावर असून सुध्दा महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विकास केला नाही मागे नांदेड मध्ये शीख लोकांचे देवस्थान ला महाराष्ट्र सरकार ने करोडो रुपयांची मदत करून शीख लोकांचे देवस्थान साफ सूथ रे केले होते मग maharstra सरकारला चार पाच हजार कोटी रुपये लावून कायमचा पंढरपूर चा परीसर साफ करा
खरं आहे , आपण जबाबदार आहे ....पण कुठल्याही कुंभमेळ्याच्या ठिकाणी सरकार सर्व कामे करतं...आलेले भाविक नाही करत स्वच्छता... जर कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, तर पंढरपूर साठी का मिळू नये... त्यामुळे यासाठी सर्व जबाबदारी सरकार( प्रशासन)ची आहे...
चंद्रभागा नदी स्वच्छ असली पाहिजे परंतु प्रत्येक माणसाने घाण करू नये . मी सोडून दुसरेच घाण करतात . भव्य भावनाने विठ्ठल भेटीसाठी येतात . पंढरपूर च्या विठ्ठलाने सर्वाना सुखी ठेवावे . आलेत त्यांना वा न आलेत त्यांना पावावे. जय विठ्ठल विठ्ठल .
आता वारी ही वारी नाही राहीली तर सरकारी सोयींचा लाभ घेत पीकनीक झाले आहे, वारीत ,वारकरी नसून हौशे,नवशे ,गवशे, राष्ट्रवादी, कांग्रेस चे कार्यकर्ते घुसून सरकारवर टीका करण्याची संधी शोधत आहे, खरे वारकरी कमी, आणि रिकामटेकडे जास्त , अशी अवस्था झाली आहे
सर्व वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे वारी आणि स्वछता दोन्ही महत्वाचं आहे चंद्रभागा आपले दैवत समजून त्यात कचरा टाकू नका आपण जिथे स्नान करतो तिथे कचरा टाकू नये आपण पवित्र होऊन गंगेला अपवित्र करू नका आणि सरकार प्रशासन यांना सहकार्य करा आपली पांढरी आपणच सुशोभीत करू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर ,उत्कृष्ट दर्जाची कामे निःस्वार्थी पणे करणारा एकमेव.अधिकारी म्हणजे मा.श्री तुकाराम मुंढे एक पूर्ण कार्यक्षम ( आय. ए.एस ) अधिकारी करू शकतात.त्यांचे निर्णय नेहमीच परिपक्व असतात. त्यांना हस्तक्षेप आवडत नाही.
वार्ताहरचे सर्व वर्णन व माहिती ऐकली ती तंतोतंत खरी असून खूप वाईट वाटले. या सर्वाला सर्वस्वी वारकरीच मुख्य जबाबदार आहे. असे वारकरी विठ्ठलाचे दर्शनाला येतात तेव्हा विठ्ठल त्याना प्रसाद म्हणून काय देत असेल तर महामारी व तत्सम आजार!! जसे कर्म,तसे फळ .
ही खंडित मूर्ती पाहून हिंदूंची धर्माबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवते व मनाला खूप वेदना होतात आपली निष्ठा किती पातळ असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही खंडित मूर्ती
मुळात वारकऱ्यांची ही चुकी आहे काही महिला वर्ग पुरुष वर्ग कपडे येतेस टाकून जातात त्यांनी हे काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानेही काळजी घ्यायला पाहिजे माझी सर्व वारकर्यांना विनंती आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून चंद्रभागा आपली स्वच्छ राहील
विठुरायाच्या पंढरीची अशी दुरावस्था बघून खूप वाईट वाटले, शासनाने तर लक्ष द्यायलाच हवे, त्याच बरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी, आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
ज्यांनी गेली ५० वर्ष राज्य केल त्यांनी केवल वारकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. मोदींना शिव्या देण्या पूर्वी त्यांनी नर्मदे ची कशी काळजी घेतली आहे ते पाहावं.
SANTACHI NAGARI MANVATA PAN EKAHI SANTA MADHE SHAKTI NAHI . LOBHI LUCHHE PETPUJA KARNARE. SRAP DENE KI SHAKTI NAHI PAYI NALAYAK PAKHANDI SANTO NE SIRF BAK BAK KARNA AUR NALAYAK LOGO KO CHUNKE DENA. LALCHI PAISE KE PYASE KYA JANE MOKSH SAMAJSEVA ATITHI DEVO BHAVA. JAI MAHARASTRA MEI HIJADE NETA PAIDA HONGE TO KYA KAREGA BHAGWAN BHI?
होय खूपचअस्वच्छता असते मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी होते .आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्ये तीन दिवस पंढरपूरला जातो पण केवळ मनःशांती म्हणून कसेतरी चंद्रभागे मध्ये भिजून पुन्हा आंघोळ करतो कारण त्या पाण्याला ही वास येतो.अस्वाच्छता खूप आहे.
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांनी चंद्रभागा नदी पात्रात आणि शहरात घाणकरूनये हिचखरी सेवा संत गाडगेबाबा चे ॢकार्यात मदत करा पुन्य मिळवा विठ्ठल आपले मंगल करील भव तू सब्ब मंगलम .जय वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय बदनाम करत आहे त्याच काम नाही हे जनतेलाही माहीत आहे भाविक येतात गैरसोय असेल समजुन घयायला हव राजकीय लोकांची अशी धक्का दायक बातमी नाही दाखवनार लाखोनी भक्त येतात ते काय मुददाम करता काय चांगले दाखवा वाईट मात्र दिवस भर दाखवतात
आपणच जर आपल्या देवांची,धर्माची लाज काढणार असु तर इतर धर्मियांनी नाव ठेवली तर राग कश्यासाठी. आपणच आपली देवस्थान,नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे.तिथल्या लोकल प्रतिनिधीना जबाबदारी दिली पाहिजे. देवापुढील देणग्याचा उपयोग नद्यांची खोली,रूंदी वाढवण्यासाठी नदीकाठी झाड लावण्यासाठी उपयोग केला तर.
खरतर आपण या पवित्र गंगेच स्नान करून, स्वतः पवित्र व्हायला जातो,पण आपल्या या स्वार्थासाठी,आपण तिलाच अपवित्र करून टाकतो,त्याच काय ? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारला, तर बरं होईल !
शासनाकडून प्रचंड असा निधी मिळतो. देवा साठी देनगी दान भरपूर मिळते .मग हि जबाबदारी तुमची माझी किंवा वारकयांची नाही. हि जबाबदारी फक्त स्थानिक प्रशासन आनि देवस्थान ट्रस्टची आहे. पण विचारनार कोन. सरकारमधील सत्ता धारीच बरबटलेले आहे म्हनुन तर यंत्रणेला माज आला आहे. असो जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
काशी वानारशीचा विकास व स्वच्छता काशीमधील लोकानी सरकारला सहकार्य केले होते तसे येथे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथील दुकानदार जवळ असलेली घरे ही लोक चांगल्या कामाला विरोध करतात
राजकीय दादा,भाई ,अण्णा, डॅडी,भाऊ फक्त बॅनर पोस्टर वर सोन्याचे दागिने घालून भाविकांच्या स्वागताला 24तास तयार जरा झाडू घेवून साफ सफाई करा की हो बंडगुळांनो
सर्व मंडळी म्हणतात की प्रशासनाचे दुर्लक्ष आहे परंतु भाविकांची जबाबदारी नाही का? भाविकांना मंडळी आपल्या गावात किंवा घरी अशी घाण करतात का? नाही ना मग इथे कशी घाण करतात
पंढरपूरचा आमदार का झोपला का त्याला दिसत नाही का आज पंढरपूरला एवढा मोठा वर्ग येणार आहे आपण नदीचे पात्र स्वच्छ केले पाहिजे आणि नदीमध्ये वाहतं पाणी असेल तर घाण कशाला साठेल पहिली गोष्ट तिथं शिस्त नाही कुठलेही संपूर्ण पंढरपूराच सांडपाणी नदीमधील सोडल्या गेल्यामुळे नदीमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे स्थानिक आमदाराचं काम आहे साफ करून घ्यायचे
हे कोण करते लोकच करतात,कारण लोकांना शिस्त नाही.प्रशासनाची जबाबदारी आहे हे खरे आहे पण लोकांना पण आपली जबाबदारी आहे .असे वाटायला पाहिजे. कारण घाण लोकच करतात.
Dear News reporter,and public(un-educated +educated) i requested to all ,yesterday given visit to that area, special chandrabhaga river,all public doing toilets, on that place.public are main responsible,as well as govt rules are not strict. Total plastics, paper, beggars are doing unsystematic work due uncontrol govt ,trusty member. Main trusty committee interested only collection of money.both place. Kaikadi maharaj matt,pundalic mandir in river ,main vittal mandir, Sorry to say none of things.Govt totally fail infront of this.
YAHA KE CHUTE PRASHASHAN KO KUMBH MELA MAGH MELA DIKHAO. NIDHARMI LOG SECULAR KIDE PRASHASHAN MEI RAKHENGE TO YAHI HOGA. JIMMEDAR HAI VARKARI SAMDRAY JO NALAYAK LOGO KO CHUNKE DETE MLA MP BANATE.
आधी स्वच्छ्ता,मगच देव दर्शन अशी व्यवस्था राबविली पाहिजे स्वच्छतेचे नियम कडकं केले पाहिजे घान करणाऱ्यांना देव दर्शन न देता पिटाळून लावा स्वच्छ्ता करणाऱ्यांचा सार्वजनिक रीत्या सत्कार करून त्यांना देव दर्शनासाठी प्राधान्य द्या ,त्यांना रांगेत उभे करू नका
एकंदरीत वारकरी समाजाचा पद्धतशीरपणे समाचार घेतलेला आहे 😂 सरकार तर खोके जमा करण्यात कायम व्यस्तच राहील यात यत्किंचितही शंका नाही 🤪 निसर्गाने दिलेल्या स्रोतांचा असा ऱ्हास केल्याबद्दल सर्व मानवजातीचे हार्दिक अभिनंदन ❤
माझे तर असे मत आहे की सरळ सऱळचंद्रभागेच्या पात्रात जाण्यास बंदी घातली पाहिजे, थोडा जन क्षोभ होईल, नंतर अपो आप लोकं गप्प बसतील, कारण उदेष चांगला असेल, या दरम्यान स्वछतेची कामे करता येथील
नदीमध्ये स्नानास बंदी घालावी नदी पात्राच्या कडेला स्नानासाठी स्नानगृह किंवा स्वीमींग टँक बांधले जावेत उघड्यावर प्राथविधी लघुशंका,कोणी करणार नाहीत याची दक्षता प्रशासनने घेतली जावी नदी पात्राच्या दोन्ही बाजुस सीसी टीव्ही लावुन दोषीवर दंडात्मक कार्यवाही करावी.
संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थान सारखे नियोजन आणि साप सफाई एक आणि एक दान केलेल्या रुपयाचा व्यवस्थित उपयोग केलेला मी कोणत्याही देवस्थानात बघितला नाही. त्यामुळे शेगाव संस्थांचा थोडा जरी आदर्श घेतला तर चांगले होईल. जय गजानन श्री गजानन 🚩🚩🚩🙏🏻
खरचं आहे तुमचं, आपल्या दानाचा पुरपुर वापर आपल्याच सेवेसाठी होतो यात शंका नाही
Gajananmharaj, sansthan, sarkhe, mandir, jagat, kuthehi, nahi, ashi, soy, kuthech, nahi,
Khare aahe Shegaon sansthancha aadarsh pratyek thikani ghyetala gela tar khupach sunder chitra asel
5
T
सरकारची एकट्याची जबाबदारी नाही लोकांनी,वारकरी भावीक, मिडियावाल्याची जबाबदारी आहे
येड्या पाहिली जबाब दारी सरकार चीच आहे
संत गजानन महाराज संस्थान चा आदर्श घेऊन काम केले पाहिजे.तिथेस्वंयंस्फुर्तीने निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.त्याच धर्तीवर पंढरपूर संस्थानाने उपक्रम चालू केला पाहिजे. निस्वार्थ सेवा देण्यासाठी कितीतरी भाविक तयार असतात.किंवा किमान स्वच्छता ठेवण्यासाठी गजानन महाराज संस्थान कडे व्यवस्था द्यावी.
मी पण ह्याच पद्धतीने काम व्हावे, व्हायला हवे, तरच कुठे तरी ह्या गोष्टी ला आळा बसेल, राम कृष्ण हरी
॥ जय गजानन श्री गजानन ॥
0:17
अगदी बरोबर
Ho
नदीपात्रात आणि नदीकाठी संडास करण्यास मनाई केली पाहिजे . पात्रातील सर्व कचरा व gaal बुलडोज़र लावून दोन दिवसात साफ़ होवू शकतो. वारकरी लोकांनी श्रमदान केले पाहिजे . दुसरा उपाय असा की संपूर्ण पंढरपुर चे प्रशासन पांच वर्षासाठी गजानन महाराज ट्रस्ट शेगांव कड़े सोपवावे.
खरं आहे शेगांव चा आदर्श घ्या
Ho nkkich शेगांव sarkhi soy nahi
पंढरपूर प्रशासन भ्रस्ट आहे
शासनाने आता एक आकडा जाहीर करावा की ईतकेच भक्त आषाडी वारीला येतील,म्हणजे प्रत्येकाला वारीचा लाभ होली,🙏🙏
नदी पात्रात वेगवेगळ्या कचरा कुंडी ठेवून प्रत्येक कुंडी वर सुचेना बोर्ड लावले पाहिजेत ़
एकदम बरोबर आहे। फक्त वारीच्या वेळी नाही तर वर्षभर अशीच परिस्थिती आहे.
याला फक्त शासनाला जबाबदार धरता येणार नाही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे
Barobar
नुसतच पंढरपूरला जाऊन जमत नाही
Hi ghan kahi shashnane keli nahi dlitane, muslimane, nahi keli
Andh srdhene aapnch keli
Gadge babache mntr svchteche srvani ghetle far chan
@@minakshikasle3234Iû8888
जरा मीडिया च्या लोकांनी सफाई काम हाती घेतलं तर फरक पडेल का .😂😂😂😂😂😂😂😂
ते घाण करतील पण सफाई नाही
Khup chan pragati zali phije
Hasu n ka rada pan 😭😭😭😭😭😭
देवा साठी वेळ नाही कोणाकडे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
VARKARI KHUD JIMMEDAR AHE. NALAYAK LOGO KO MLA MP CHUNKAR DETE. IN MURKO KI AISI HI GATI HONI CHAHIYE JO NIDHARMI HAI USE VOTE DETE . BHAGWAN IN KUTTO KO AISI HI SAJA DE TAKI INKI AKKAL THIKHANE PE AYE.
खूप चांगला, महत्वाचा आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित विषय मांडल्याबद्दल आपले आभार !
सरकार आणि इथे येणारे लोक यांच्या दोघांच्याही सहकार्याने साफसफाई शक्य आहे. नाहीतर कधीच चंद्रभागा आणि तिचा तीर हा साफ होऊ शकणार नाही.
एका कोणाला दोष देऊन उपयोग नाही.
गलीच्छपणा आपल्या रक्तातच भिनलेला आहे.कितीही स्वच्छ करा.आम्ही पक्के मुरलेले आहोत.कारण मनातली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असेच चालणार.
कुठ पर्यंत सरकारला दोष देणार स्वयं शिस्त ही हवी
सरकारला काय तेवढंच काम आहे.आपण घाण करायची आणि दुस-यांनी काढायची.
Kiti lokana samjvanar..Ani sarkar tax kasala ghetey? Public property maintain lokach karat rahtil tar mag hey lok pratinidhi faqt hindutva bomblat basnya sathi ka?... Get well soon
अगदी बरोबर
पंढरपूर चा विकास काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखा व्हायला पाहिजे तरच पंढरपूर परीसर साफ श्वछ राहील
त्यालाही लोक विरोध करत आहेत.
@@sadashivdhanawade5933 लोक विरोध का करतील लोकांना ज्याची घरे दुकाने जातील त्यांचे महाराष्ट्र सरकार ने त्यांना पंढरपूर मंदिराच्या परिसरात घरे आणि दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करून द्यावे
🔔 मग तिथल्या पुढाऱ्यांच घर कसं चालेल, एव्हड्या वर्षेत एव्हडे करोडो खर्च केले गेले कुठं, उत्तर हवं तर तिथल्या स्थानिकांना विचारा नाव कळेल...😂😂😂😂
खूप सुंदर विचार मांडले आहेत असे रोख ठोक आणि परखडपणे बोलत रहा आम्ही आपल्या सारख्या माणसांचे आभार मानतो
🙏🙏याला जबाबदार आपणच आहोत आपण स्वछता ठेवली पाहीजे आपल्या विठठल लाचे भाविकांचे सरकारने प्रशासनाने.सोय केली पाहीजे अहो आपली चंद्रभागा.सुंदर आहे कलीयुगात जे चाललय तसे वागु नका आपल्या सोबत विठु माझा लेकुरवाळा आहे तो परमेश्वर आपल्या सोबत आहे माऊली आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
प्रत्येक व्यक्ती ने पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले पाहिजे महिना दोन महिने आधीच वारी च्या आधी.😢
सगळया वारकऱ्यांनी मिळून स्वच्छ चंद्रभागा ही योजना राबवा ... अश्या ने नदी स्वच्छ होईलच अन छान संदेश सर्व लोकांना समजेल.... स्वयं शिस्त लागेल ....
मनुष्य वर वर धार्मिक आणि भाविक दिसतो आणि दाखवितो पण अविवेकी च आहे. त्या संत चोखा यांची भक्ती आणि भाव कळला नाही, अभंग पाठ आहे पण भाव कळत नाही म्हणून हा अनुभव पाहावयास मिळतो,भावना दुखावल्या असतिल तर क्षमा करा
मला अतिशय उत्तम आवडला हा विचार वारकरी स्वतः जबाबदार आहेत जुने कपडे सोडणं आई वडील वारले की त्यांचे कपडे सोडून ओटी भरतात हे थांबले पाहिजे बोर्ड लावायची गरज नाही स्वतः। पासून सुरुवात करावी घरी आपण कसे वागतो एवढा साधा विचार आहे
देवस्थान चा पैसा लावून...देवस्थान समितीने नदी आणि पूर्ण पंढरपूर परिसर स्वच्छ करून घेतला पाहिजे.
Kai bhavikachi kahich nahi
सहमत आहे
खर आहे
भाविक कधी जवाबदारी घेणार .जे भाविक घाण करतात त्यांनी त्यांनी वारी ला जाऊ नये
स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी
आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कसे
वागावे यांची थोडी सुद्धा अक्कल आली नाही याचे वाईट वाटते ! निसर्गाचे
नियम कुणाच्याही बापाला चुकले नाहीत
हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.
वारकऱ्यांनी पण स्वच्छता राखली पाहिजे
ब्रिटिशांच्या काळात भारत जास्त स्वच्छ होता जे कडवट सत्य आहे.
Tumhala Gulamy Khoop Aavadate pan pan gharachyankade nako shejaryala malady deto pan sakha bhau gharacha Malak nako Jai Hary .
@@kaushlyagaikwad7934 तुम्हाला मिरची झोंबली वाटते. कधी कधी आपला तो karata आणि दुसऱ्याचा बाब्या असू शकतो की.
@@kaushlyagaikwad7934 कर्नाटकात सौंदुत्तीला बघा. मंदिराच्या आजू बाजूला किती घाण आहे.पाय ठेवायला जागा नाही.डोळे उघडा नीट आणि पाहा.
@@kaushlyagaikwad7934 मुंबई मध्ये maal डब्या मध्ये पाहा.किती थंकलेले असते ते.कोण सांगणार अशा लोकांना.घाणीत राहायची सवय झालीय.कधी सुधारणार नाहीत.
@@kaushlyagaikwad7934 माझी प्रतिक्रिया २६ जणांना आवडली आहे. याचा अर्थ काय. गुलामी त्यांना पण आवडते फक्त मलाच नाही.
स्थानिक आमदार काय... करतोय कशात गुंतलाय....
.... अरे बाबा तु आमदार झालास किती पैसे सभा न साठी खर्च केलेस... तेच पैसे जर तु येथे घालवले असतेस तर... किती लोकांचे तुला आशीर्वाद मिळाले असते.... 🔥🚩
..........
AIYASH SWARTHY LOG KYA KARENGE. JABTAQ NAKLI HINDU JINDA HAI.
फार मोठा गंभीर विषय आहे. बऱ्याच लोकांच्या अस्ती नदी पात्रात टाकल्याजातात.हे.अस.करण्यासाठी.ब्राम्हण.लोक. कार्याच्या वेळेस सांगतात. चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
अस्थी विसर्जन हे वाहत्या पाण्यात करायची प्रथा आहे. भारतात सर्व नद्यांमध्ये करतात. अस्थी म्हणजे काय अख्खा सापळा आणून टाकत नाहीत !
पंढरपूर सारखे घान व भ्रष्टाचारी शहर दुसरे नाही.
Khry he kdhich pandhrpur la swchta nste kdhi hi ja
ताईंचा मुद्दा पटला येणारे भाविक बरेचसे अशिक्षित आहेत त्यामुळ प्रशासनाने अधिक लक्ष घातल पाहीजे
Halgaraji sarkar
सर आम्ही एकदा भारुडाच्या माध्यमातून दाखवले होते तेव्हा लोक उठुन गेले होते आम्हाला कार्यक्रम बंद करावे लागले होते
चंद्रभागा नदी ची अशी अवस्था होण्यास शासन / प्रशासन पूर्णतः जबाबदार धरणे अयोग्य.
ज्या पांडुरंगाची प्रचंड वारकरी वर्ग केवळ आषाढी न्हवे तर वर्षात दर एकादशीला वारी करणारे वारकरी येतात. शिवाय वर्षातील सर्व दिवस काही ना काही प्रमाणात भाविक भक्तिभावाने शेकडो वर्षे येतातच.
वरचे वर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होतेय आहे.
जर शासनाने नदी पात्रात येण्यावर कडक निर्बंध लादले तर जन असंतोष होणार तेव्हा ?
चंद्रभागा माता पात्र वर्धभर संरक्षित ठेवण्यावर जन जागरण बरोबर कृती आराखडा तयार करून तो सर्व थरावर स्वीकृत करून त्याची भक्ती भावाने अमल बजावणी होण्याची विठू माऊली वाट पाहतेय हे आपण कधी जाणणार आहोत ?
याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जेव्हा पंढरपूर येतो चंद्रभागेत स्नान करतो आणि सर्व घाव टाकतो
याला जबाब दर महाराष्ट्र सरकार पण जिम्मेदार आहे भारतात सर्व राज्य मधे जी डी पी मध्ये प्रथम क्रमांकावर असून सुध्दा महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विकास केला नाही मागे नांदेड मध्ये शीख लोकांचे देवस्थान ला महाराष्ट्र सरकार ने करोडो रुपयांची मदत करून शीख लोकांचे देवस्थान साफ सूथ रे केले होते मग maharstra सरकारला चार पाच हजार कोटी रुपये लावून कायमचा पंढरपूर चा परीसर साफ करा
खरं आहे , आपण जबाबदार आहे ....पण कुठल्याही कुंभमेळ्याच्या ठिकाणी सरकार सर्व कामे करतं...आलेले भाविक नाही करत स्वच्छता...
जर कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, तर पंढरपूर
साठी का मिळू नये...
त्यामुळे यासाठी सर्व जबाबदारी सरकार( प्रशासन)ची आहे...
सर्व, वारकऱ्यांनी, एक, टोपली, कचरा, गोळा, केला, तरच, त्याला, वारी, केले, पुण्या, मीळेल
प्रत्येक मनुष्याने ठरवावे आपण घान करायची नाही,घान करणारे भाविकच आहेत, ज्या प्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो अगदी तसेच.
भाऊ ,एवढा मोठा जनसमुदाय असतो.. एवढं सोपं नाही.. वारकरी याला जबाबदार नाहीत.
चंद्रभागा
नदी
स्वच्छ
असली
पाहिजे
परंतु
प्रत्येक
माणसाने
घाण
करू
नये
. मी
सोडून
दुसरेच
घाण
करतात
. भव्य भावनाने
विठ्ठल
भेटीसाठी
येतात
. पंढरपूर च्या
विठ्ठलाने
सर्वाना सुखी
ठेवावे
. आलेत
त्यांना
वा
न
आलेत
त्यांना
पावावे. जय
विठ्ठल
विठ्ठल
.
आता वारी ही वारी नाही राहीली
तर सरकारी सोयींचा लाभ घेत पीकनीक झाले आहे,
वारीत ,वारकरी नसून हौशे,नवशे ,गवशे,
राष्ट्रवादी, कांग्रेस चे कार्यकर्ते घुसून
सरकारवर टीका करण्याची संधी शोधत आहे,
खरे वारकरी कमी,
आणि रिकामटेकडे जास्त ,
अशी अवस्था झाली आहे
खरं आहे
हेच बरोबर आहे
सर्व वारकऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे वारी आणि स्वछता दोन्ही महत्वाचं आहे चंद्रभागा आपले दैवत समजून त्यात कचरा टाकू नका आपण जिथे स्नान करतो तिथे कचरा टाकू नये आपण पवित्र होऊन गंगेला अपवित्र करू नका
आणि सरकार प्रशासन यांना सहकार्य करा आपली पांढरी आपणच सुशोभीत करू 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक दिंडीतील प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे प्रबोधन केले पाहिजे
महाराष्ट्र माझा.पंढरपुर नी ही बातमी दाखविली. अवस्था बघून खुप वाईट वाटलं. परमेश्वर भक्ती व भाव सुखदायक असावा.अशी वारकरी व प्रशासनाला विनंती.
तुकाराम मुंढे साहेब अधिकारी पाहिजे
अगदी बरोबर ,उत्कृष्ट दर्जाची कामे निःस्वार्थी पणे करणारा एकमेव.अधिकारी म्हणजे मा.श्री तुकाराम मुंढे एक पूर्ण कार्यक्षम ( आय. ए.एस ) अधिकारी करू शकतात.त्यांचे निर्णय नेहमीच परिपक्व असतात. त्यांना हस्तक्षेप आवडत नाही.
@@pradeepchavan8144😊
Lavre to video 😂
जना वरा पेक्षा माणसच घान करतात 😢
काय हे पंढरपूरात पांडूरंगाची विटंबना. एवढी पावन पवित्र नदी जे देवळाचे अधिकारी आहेत ते काय पैसा गोळा करायलाच आहेत?
सर्व वारकर्यांनी 1 दिवस श्रमदानं केले तर नदी एका दिवसात स्वच्छ होईल..
देव तर सर्व सृष्टीत आहे...
वार्ताहरचे सर्व वर्णन व माहिती ऐकली ती तंतोतंत खरी असून खूप वाईट वाटले. या सर्वाला सर्वस्वी वारकरीच मुख्य जबाबदार आहे. असे वारकरी विठ्ठलाचे दर्शनाला येतात तेव्हा विठ्ठल त्याना प्रसाद म्हणून काय देत असेल तर महामारी व तत्सम आजार!! जसे कर्म,तसे फळ .
ही खंडित मूर्ती पाहून हिंदूंची धर्माबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवते व मनाला खूप वेदना होतात आपली निष्ठा किती पातळ असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही खंडित मूर्ती
मुळात वारकऱ्यांची ही चुकी आहे काही महिला वर्ग पुरुष वर्ग कपडे येतेस टाकून जातात त्यांनी हे काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानेही काळजी घ्यायला पाहिजे माझी सर्व वारकर्यांना विनंती आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून चंद्रभागा आपली स्वच्छ राहील
जेवढे लोक वारकरी येतात जाताना तेवढ्याच लोकांनी जर नदी साफ करू न निघाले तर
देवस्थान ठिकाणी कपडे टाकण्यास बंदी घेतल्या पाहिजे
बरोबर ,
विठुरायाच्या पंढरीची अशी दुरावस्था बघून खूप वाईट वाटले, शासनाने तर लक्ष द्यायलाच हवे, त्याच बरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी, आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
ज्यांनी गेली ५० वर्ष राज्य केल त्यांनी केवल वारकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. मोदींना शिव्या देण्या पूर्वी त्यांनी नर्मदे ची कशी काळजी घेतली आहे ते पाहावं.
SANTACHI NAGARI MANVATA PAN EKAHI SANTA MADHE SHAKTI NAHI . LOBHI LUCHHE PETPUJA KARNARE. SRAP DENE KI SHAKTI NAHI PAYI NALAYAK PAKHANDI SANTO NE SIRF BAK BAK KARNA AUR NALAYAK LOGO KO CHUNKE DENA. LALCHI PAISE KE PYASE KYA JANE MOKSH SAMAJSEVA ATITHI DEVO BHAVA. JAI MAHARASTRA MEI HIJADE NETA PAIDA HONGE TO KYA KAREGA BHAGWAN BHI?
नागरिक व वारकरी भाविक यांनी स्वछता ठेवावी.भाविक जुने कापड व मुर्ती विसर्जन करतात.
होय खूपचअस्वच्छता असते मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी होते .आम्ही दरवर्षी डिसेंबर मध्ये तीन दिवस पंढरपूरला जातो पण केवळ मनःशांती म्हणून कसेतरी चंद्रभागे मध्ये भिजून पुन्हा आंघोळ करतो कारण त्या पाण्याला ही वास येतो.अस्वाच्छता खूप आहे.
पंढरपूर देवस्थान कडे खूप पैसा आहे त्यांनीच चंद्रभागा स्वच्छ केली पाहिजे
तुम्ही कोळपे मारा.
कसलं आलंय धक्का दायक वर्षानुवर्षे असंच आहे.आम्हाला तर जायला पण इच्छा होत नाही.जायचंय तरीही.
बाहेर, देशातील, नदि, साफ, आहेत, मग, महाराष्ट्र त, का नाही
देवाच्या नावाने सर्व चोर 😢
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांनी चंद्रभागा नदी पात्रात आणि शहरात घाणकरूनये हिचखरी सेवा संत गाडगेबाबा चे ॢकार्यात मदत करा पुन्य मिळवा विठ्ठल आपले मंगल करील भव तू सब्ब मंगलम .जय वारकरी संप्रदाय
पण कोठे बसायचे ते ठिकाण (वारकरी लोकांना)दाखवा.
वारकरी संप्रदाय बदनाम करत आहे त्याच काम नाही हे जनतेलाही माहीत आहे भाविक येतात गैरसोय असेल समजुन घयायला हव राजकीय लोकांची अशी धक्का दायक बातमी नाही दाखवनार लाखोनी भक्त येतात ते काय मुददाम करता काय चांगले दाखवा वाईट मात्र दिवस भर दाखवतात
प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी पण सांभाळावी, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी...... जय जय राम कृष्ण हरी 🕉️🕉️🚩🚩🙏🙏
अगदी बरोबर. मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
नदी प्रदुषण करणे आमचा जणू काही हक्क आहे. जेव्हा प्यायला पाणी उपलब्ध होणार नाही तेंव्हाच पाण्याची खरी किंमत कळेल
गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आपण, त्यावर प्रशासन अधिकारी यांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा.
विनाश सुर्वे सर
आषाढी निमित्त हा विषय हाती घेतल्या बद्दल
आपले मनासून आभार.
लगे रहो सर या विषयावरील
पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत
धन्यवाद
आपणच जर आपल्या देवांची,धर्माची लाज काढणार असु तर इतर धर्मियांनी नाव ठेवली तर राग कश्यासाठी.
आपणच आपली देवस्थान,नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे.तिथल्या लोकल प्रतिनिधीना जबाबदारी दिली पाहिजे.
देवापुढील देणग्याचा उपयोग नद्यांची खोली,रूंदी वाढवण्यासाठी नदीकाठी झाड लावण्यासाठी उपयोग केला तर.
तुकाराम् मुंडे अधिकारी pandharpur ला असावे
Warkarii kadhi sudharu shakat nahit.. _ 10 %....Maharashtra shikaleli adani..galisch lok ..jikade jatil tikade ghan kartil...
या घाणीस संपूर्ण भारतीय समाज कारणीभूत आहे. विशेष करून वारकरी संप्रदाय आहे.
बरोबर बोललात
खरतर आपण या पवित्र गंगेच स्नान करून, स्वतः पवित्र व्हायला जातो,पण आपल्या या स्वार्थासाठी,आपण तिलाच अपवित्र करून टाकतो,त्याच काय ? हा प्रश्न ज्यानं त्यानं स्वतःला विचारला, तर बरं होईल !
प्रत्येक भाविकांनी आपले कपडे गंगेत न टाकता .घरीच जाळून टाकावे.गंगेत फक्त आंघोळ करावी.महिलांना कपडे बदलण्यासाठी रूम बांधावी.
Modiji Candrabhaga kasiJaisi Sunandar Banaiye Apsabkucha Karsakateho pandharpur Hamara Saxsat Vitthal Ruxasmanijihai
Yaha bhi vikaski Avsaktahai Hamara Sarva Bhakta janoko Kotty Kotty Vandan. 🙏🙏🌹🌻🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳JayHari Vitthala. JayShriRam. 🙏🙏🌹🌻🌹🌻🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर्व मीडिया प्रशासनाला दोष देतात. पण नेते व नागरिक यांची काहीच जबाबदारी नाही का. सर्वांनी जबाबदारी
वागळे पाहिजे.
शासनाकडून प्रचंड असा निधी मिळतो. देवा साठी देनगी दान भरपूर मिळते .मग हि जबाबदारी तुमची माझी किंवा वारकयांची नाही. हि जबाबदारी फक्त स्थानिक प्रशासन आनि देवस्थान ट्रस्टची आहे. पण विचारनार कोन. सरकारमधील सत्ता धारीच बरबटलेले आहे म्हनुन तर यंत्रणेला माज आला आहे. असो जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
अहो सर्व नदी पात्रास कंपाऊंड करून भाविकांना कपड्याशिवय आत काहीच नाही गेलं पाहिजे
धन्यवाद सर,खरी माहिती देण्यात आलेली. व नदीतील दृश पाहून वाईट वाटले. सदर बाब येथील प्रशासनाला कळवावी.ही विनंती करण्यात येत आहे.😢😢
आपनच सर्रव। भाविक। पंढरीला। जातो। व। पांडरंगाचे। दर्रशन। घेतो। तरी सर्रव। भाविकांना। समजनयास। हवे। की। आपनच। घान। व। कचरा। करू। नये। तयाचा। फायदा। सर्रवच। भाविकाना। होतो। जय। हरी
अशा बातम्या वारंवार लावा, पाठपुरावा करावा 🙏
स्थानिक प्रशासनाने बारमाही जागृत राहून सर्व प्रथम स्वच्छ तेकडे सर्वांच्या आरोग्याकडे ध्यान दिले पाहिजे.
काशी वानारशीचा विकास व स्वच्छता काशीमधील लोकानी सरकारला सहकार्य केले होते तसे येथे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर येथील दुकानदार जवळ असलेली घरे ही लोक चांगल्या कामाला विरोध करतात
परदेशात मंदिर खूप कमी आहेत पण स्वच्छता कमालीची आहे. तो आदर्श घ्यावा
या सर्व गोष्टी ला लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार आहे. तिर्थक्षेत्र म्हणून निधी भरपूर येतो पण त्याचा वापर कसा होतो हे समजत नाही.
दरवर्षी विठ्ठलाची पुजा करणार्या मुख्यमंत्री यांना हे चित्र पाहून लाज कशी वाटत नाही? 🥺🥺🥺🥺🤜🥺🥺🥺🤜🤜🤜
राजकीय दादा,भाई ,अण्णा, डॅडी,भाऊ फक्त बॅनर पोस्टर वर सोन्याचे दागिने घालून भाविकांच्या स्वागताला 24तास तयार
जरा झाडू घेवून साफ सफाई करा की हो बंडगुळांनो
आमचीही तुम्हाला साथ आहे
सर्व मंडळी म्हणतात की प्रशासनाचे दुर्लक्ष आहे
परंतु भाविकांची जबाबदारी नाही का?
भाविकांना मंडळी आपल्या गावात किंवा घरी अशी घाण करतात का?
नाही ना
मग इथे कशी घाण करतात
पंढरपूरचा आमदार का झोपला का त्याला दिसत नाही का आज पंढरपूरला एवढा मोठा वर्ग येणार आहे आपण नदीचे पात्र स्वच्छ केले पाहिजे आणि नदीमध्ये वाहतं पाणी असेल तर घाण कशाला साठेल पहिली गोष्ट तिथं शिस्त नाही कुठलेही संपूर्ण पंढरपूराच सांडपाणी नदीमधील सोडल्या गेल्यामुळे नदीमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे स्थानिक आमदाराचं काम आहे साफ करून घ्यायचे
हे कोण करते लोकच करतात,कारण लोकांना शिस्त नाही.प्रशासनाची जबाबदारी आहे हे खरे आहे पण लोकांना पण आपली जबाबदारी आहे .असे वाटायला पाहिजे. कारण घाण लोकच करतात.
Dear News reporter,and public(un-educated +educated) i requested to all ,yesterday given visit to that area, special chandrabhaga river,all public doing toilets, on that place.public are main responsible,as well as govt rules are not strict. Total plastics, paper, beggars are doing unsystematic work due uncontrol govt ,trusty member.
Main trusty committee interested only collection of money.both place.
Kaikadi maharaj matt,pundalic mandir in river ,main vittal mandir,
Sorry to say none of things.Govt totally fail infront of this.
YAHA KE CHUTE PRASHASHAN KO KUMBH MELA MAGH MELA DIKHAO. NIDHARMI LOG SECULAR KIDE PRASHASHAN MEI RAKHENGE TO YAHI HOGA. JIMMEDAR HAI VARKARI SAMDRAY JO NALAYAK LOGO KO CHUNKE DETE MLA MP BANATE.
प्रयेक वारीचालकाने आपल्या वारकर्यांना घाण करू नका याच खूप महत्व पटवून दिले पाहिजे 🚩🚩
इथे येणाऱ्या प्रत्येक जणांना कळायला पाहिजे आपणच स्वच्छता ठेवली पाहिजे
आपण घाण करायची, आणि सरकार ने ती काढायची ही मानसिकता आधी बदलली पाहिजे.
वाहते पाणी नसल्यामुळे हे सर्व वर येते परंतु ही घाण शेवटी समुद्रात वाहुन जाते भारतात फक्त नर्मदा नदी हीच फार नाही पण थाेड्या प्रमाणात स्वच्छ आहे
100% बरोबर.
आधी स्वच्छ्ता,मगच देव दर्शन अशी व्यवस्था राबविली पाहिजे
स्वच्छतेचे नियम कडकं केले पाहिजे
घान करणाऱ्यांना देव दर्शन न देता पिटाळून लावा
स्वच्छ्ता करणाऱ्यांचा सार्वजनिक रीत्या सत्कार करून त्यांना देव दर्शनासाठी प्राधान्य द्या ,त्यांना रांगेत उभे करू नका
जे बोलतायत ते नुसतच बोलतायत ते पण तेवढेच जबाबदार आहेत जेवढे शासन जबाबदार आहे,😠
आषाढी यात्रा आली की गंगेच ध्यान येते प्रशासनचे लक्ष नाही
मोफत शिक्षण देऊन सुद्धा लोक अशिक्षित का राहतात? पैसा कर भरणार्या लोकांचा. त्याचा योग्य तो वापर होतो का हे बघायची जबाबदारी कोणाची.?
नदी कडेला कचरा कुंड्या पाहिजेत.
वारकरी.चंद्रभागेच्या.तीरी.फीरत.आसताना.त्यांना.विठुरायाची.मुरती.दिसली.नाही.का.आणि.म्हणे.विठु.रायाच्या.दरशनाला.जातो 7:24
भाउ पंढरपूर चा मंदिराच्या पैशावर डोळा ठेवनारे शासन काम केल तर शपथ
नमो नमो चंद्रभागा मोदी हेच करू शकता पण आपले
लोक मोदींना विरोध करतात.
नमामी गंगेच काय झाल एवढा पैसा खर्च करुन गंगा साफ झाली काय
एकंदरीत वारकरी समाजाचा पद्धतशीरपणे समाचार घेतलेला आहे 😂 सरकार तर खोके जमा करण्यात कायम व्यस्तच राहील यात यत्किंचितही शंका नाही 🤪 निसर्गाने दिलेल्या स्रोतांचा असा ऱ्हास केल्याबद्दल सर्व मानवजातीचे हार्दिक अभिनंदन ❤
राज्य माझ आहे ही भावना जरी ठेवली तरी खुप आहे
श।शन।ची मदत. जरूर. म।ग। परंतु चंद्रभ।गे मधय. व।रकरयनी आघोळी करून. जुने कपडे व. फर।ळ. ख।उन. क।गदी पीशवय. ट।कु नक। म।प कर। जेय. हरी
माझे तर असे मत आहे की सरळ सऱळचंद्रभागेच्या पात्रात जाण्यास बंदी घातली पाहिजे, थोडा जन क्षोभ होईल, नंतर अपो आप लोकं गप्प बसतील, कारण उदेष चांगला असेल, या दरम्यान स्वछतेची कामे करता येथील
P 9ßh,v84
R@@ashokkote4081
नदीमध्ये स्नानास बंदी घालावी नदी पात्राच्या कडेला स्नानासाठी स्नानगृह किंवा स्वीमींग टँक बांधले जावेत उघड्यावर प्राथविधी लघुशंका,कोणी करणार नाहीत याची दक्षता प्रशासनने घेतली जावी नदी पात्राच्या दोन्ही बाजुस सीसी टीव्ही लावुन दोषीवर दंडात्मक कार्यवाही करावी.
मी घान साफ करन्या साठी येऊ का सागा
फक्त सेवा करतो चालेल का
एक नंबर मुद्दा मांडला आहे तूमी
याला वारकरी जबाबदार आहे शासनावर लोटून मोकळे होतात
भाऊ, चंद्रभागा नदी,व, पंढरपूर,शहर,जर, स्वच्छ,ठेवायचे, असेल,तर,त्याला,जाती,वसंत,वार,करी,असावा,लागतो,, ह्या,औलादी,पर्यटन,क्षेत्र, म्हणून,ह्या,नदीचा,,वापर,करीत, आहेत
सरकारकडून अपेक्षा का बाळगता स्वता ची मर्यादा ओळखा
आहो.दादा.हेत.काहीच.नाशिक.जिल्ह्यात.सपतेशुगीच.गडावरती.पदरा.वीस.वर्षा.पासुन.पानी.साप.केल.नाही
Khari seva म्हणजे नदीची स्वच्छ्ता राखून अगोदर नदीला श्वास घेऊ द्यावा
👍👍👌👌